Tumgik
#ठाणे
bharatlivenewsmedia · 2 years
Text
बेस्टच! ठाणे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू, वाचा सविस्तर
बेस्टच! ठाणे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू, वाचा सविस्तर
बेस्टच! ठाणे, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स दरम्यान प्रीमियम बस सेवा सुरू, वाचा सविस्तर बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि बेस्ट परिवहन उपक्रमांतर्गत 12 डिसेंबरपासून (आजपासून) ठाणे (Thane) ते वांद्रे कुर्ला (BKC) संकुलादरम्यान (BKC) नवीन प्रीमियम बस सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातून मुंबईला (Mumbai News) प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास गारेगार आणि आरामदायी होणार आहे. आजपासून सुरू झालेली ही…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 22 days
Text
कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच? 'या' महापालिकेच्या कबुलीनंतर मुंबईसंदर्भातही प्रश्नचिन्ह
Mumbai News: माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे. हायलाइट्स: मुंबई महापालिकेकडून सुस्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आधीच पीओपीच्या मूर्तींबाबत निर्देशांनंतरही अंमलबजावणी नाही त्यात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्तींबाबत संभ्रम महाराष्ट्र टाइम्सganesh…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lokwadalnews · 1 year
Text
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
शेतकऱ्यांनी कष्टाने पिकविलेले धान्य चोरणारी टोळी अटकेत
ठाणे : हिंगोली, नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पिकविलेले धान्य चोरी करणाऱ्या एका टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. शफतउल्लाह चौधरी, हैदर शेख जमील मलीक आणि शेर खान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे असून, यातील तिंघांचा ताबा हिंगोली पोलिसांना देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ReadMore
1 note · View note
mwsnewshindi · 2 years
Text
महाराष्ट्र: ठाणे बहुमंजिला इमारत की 12वीं मंजिल से कूदकर महिला ने जान दी
महाराष्ट्र: ठाणे बहुमंजिला इमारत की 12वीं मंजिल से कूदकर महिला ने जान दी
छवि स्रोत: फाइल फोटो प्रतिनिधि छवि महाराष्ट्र के ठाणे शहर में एक बहुमंजिली इमारत की 12वीं मंजिल पर स्थित अपने अपार्टमेंट की खिड़की से कूदकर 49 वर्षीय एक महिला ने सोमवार को कथित तौर पर आत्महत्या कर ली। एक अधिकारी ने कहा कि यह घटना शहर के कसारवडावली इलाके में एक आलीशान आवास परिसर में सुबह करीब 11 बजे हुई। पीड़िता नीतू सिंघवी ने कथित तौर पर 12वीं मंजिल पर अपने अपार्टमेंट की खिड़की से छलांग लगा दी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
trendingwatch · 2 years
Text
44 वर्षीय व्यक्ति ठाणे की छात्रा पर भद्दी टिप्पणी करने के आरोप में गिरफ्तार: पुलिस
44 वर्षीय व्यक्ति ठाणे की छात्रा पर भद्दी टिप्पणी करने के आरोप में गिरफ्तार: पुलिस
ठाणे: महाराष्ट्र के ठाणे शहर के तलाओपाली इलाके में एक 16 वर्षीय स्कूली छात्रा पर कथित रूप से भद्दी टिप्पणी करने के आरोप में एक व्यक्ति को गिरफ्तार किया गया है। उन्होंने कहा कि दसवीं कक्षा का छात्र शनिवार सुबह परीक्षा लिखकर लौट रहा था जब यह घटना हुई। “44 वर्षीय आरोपी एक शोरूम में काम करता है और लड़की के अलार्म बजाने के बाद एक नागरिक सुरक्षा गार्ड द्वारा उसे नीचे गिरा दिया गया था। उस पर भारतीय दंड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 hours
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024  रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि परिरसरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. आज सकाळी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, ९ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. आवक पाहून पाण्याचा विसर्ग कमी - अधिक करण्यात येईल, नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर-धाराशिव सीमेवर असलेल्या निम्न तेरणा प्रकल्पात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. त्यामुळे धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातही पाऊस सुरु असून, इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणसाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पावना धरणही शंभर टक्के क्षमतेने भरले आहेत.
****
नाशिक शहरातही काल मुसळधार पाऊस झाला. हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
जम्मू - काश्मिर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज होत आहे. या टप्प्यात माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासह २३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तीन टप्प्यात ही निवडणूक होत असून, मतमोजणी आठ ऑक्टोबरला होणार आहे.
****
राज्यात वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल मुंबईत या प्रणालीचं उद्घाटन करण्यात आलं. सहज आणि सुलभ व्यवसायाच्या माध्यमातून वस्त्रोद्योग विभागातल्या सर्व योजनांची माहिती एकत्रित उपलब्ध व्हावी आणि यामध्ये अधिक सुलभता यावी यासाठी आयसीआयसीआय बँकेमार्फत ‘इ-टेक्सटाईल’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. राज्याच्या नवीन एकात्मिक आणि शाश्वत वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून लघु वस्त्रोद्योगाला चालना देऊन अधिक रोजगार निर्मिती करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
****
राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या निम्न खैरी, रामनगर, दिंडेगाव लघू पाटबंधारे प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.
****
ज्ञानराधा बहुराज्य सहकारी पतसंस्था घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं काल ८५ कोटी ८८ लाख रुपये किंमतीच्या स्थावर मालमत्तांवर टाच आणली. मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातल्या निवासी सदनिका, व्यावसायिक कार्यालयांच्या जागा, आणि भूखंडाचा त्यात समावेश आहे. आतापर्यंत याप्रकरणी ९५ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या मालमत्तांवर जप्ती किंवा टाच आणली आहे.
****
बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सीआयडी अर्थात गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे. याप्रकरणी सीआयडीच्या पथकानं मुंब्रा आणि ठाणे पोलिस स्थानकाला भेट दिली. याप्रक���णी अपघाती मृत्यूची नोंद मुंब्रा पोलिसांनी केली आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा-२०२३ चा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले अशोक  ठाणेकर हे अराखीव आणि  मागासवर्गवारीतून राज्यात प्रथम, तर नांदेड जिल्ह्यातल्या अश्विनी गायकवाड या महिला वर्गवारीतून राज्यात प्रथम आल्या आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला आहे. करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली. ते काल धाराशिव इथं ऊस उत्पादक शेतकरी स्नेह संवाद मेळाव्यात बोलत होते. दरम्यान, तेरणा साखर कारखाना परिसरातल्या साखर कारखान्यापेक्षा ५१ रुपये अधिकचा दर देणार असल्याचं आश्वासनही सावंत यांनी दिलं.
****
जालना शहरातल्या मुलचंद भगवानदास या रेडीमेड कापड विक्री दालनाचे संचालक अलकेश बगडिया यांनी काल स्वत:च्या घरात डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजलं नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
indlivebulletin · 1 day
Text
Badlapur Encounter | 'मेरा बेटा सड़क पार करने से डरता था वो चलती गाड़ी से कैसे भागेगा'? एनकाउंटर में मारे गये आरोपी अक्षय शिंदे के परिवार ने उठाए सवाल
महाराष्ट्र के बदलापुर में दो नाबालिग लड़कियों से बलात्कार के आरोपी अक्षय शिंदे को पुलिस ने तब मार गिराया जब उसने एक अधिकारी का हथियार छीनकर उन पर गोली चला दी। पुलिस ने बताया कि बदलापुर (ठाणे जिले) के एक स्कूल में चार साल की दो लड़कियों के साथ कथित तौर पर यौन उत्पीड़न के आरोप में पिछले महीने गिरफ्तार किए गए 23 वर्षीय चौकीदार की सोमवार को “जवाबी गोलीबारी” में मौत हो गई। अक्षय शिंदे  ने एक पुलिस…
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी
ठाणे: मुंब्रा बायपास रोडवर तेल टँकर उलटल्याने मोठी वाहतूक कोंडी महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा बायपास रोडवर सोमवारी पहाटे स्वयंपाकाच्या तेलाची वाहतूक करणारा एक टँकर पलटी झाला. ट्रँकरमधील तेल रोडवर सांडल्याने वाहतुक सेवेवर परिणाम झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. टँकर ३३ टन कच्च्या तेलाने भरलेला होता आणि गुजरातमधील वालियाकडे निघाला होता. प्रथमदर्शनी,…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 22 days
Text
अल्पवयीन गर्लफ्रेण्डसह अनिकेत पळाला, पोलिसांनी शोधून काढलं, ट्रेनने येताना संशयास्पद मृत्यू
Thane Youth Train Death: भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस ठाण्यातील पाच्छापूर येथील मृतक अनिकेत जाधव आणि शहापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलगी या दोघांमध्ये प्रेम होतं. हायलाइट्स: पोलिसांच्या ताब्यात असताना प्रियकराचा धावत्या ट्रेनमधून पडून मृत्यू मृत्यू प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह दोन अंमलदार निंलबीत ठाणे शहापूर येथील धक्कादायक घटना Lipiप्रियकर प्रेयसी ताब्यात बॉयफ्रेंडचा मृत्यू ठाणे (शहापूर) : २४…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 15 days
Text
Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत नियुक्त्या
एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस (Chinchwad) निरीक्षकांच्या अंतर्गत नियुक्त करण्यात आल्या. तीन पोलीस निरीक्षकांना पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेत नियुक्ती देण्यात आली. मुंबई शहर येथून आलेले पोलीस निरीक्षक अमोल फडतरे यांना चिखली पोलीस ठाणे येथे नियुक्ती देण्यात आली आहे. बीड येथून आलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांना विशेष शाखेत तर मुंबई (Chinchwad) शहर येथून आलेले पोलीस…
0 notes
rightnewshindi · 18 days
Text
Maharashtra News: ठाणे में बर्थ डे पार्टी में सहेली ने युवती को नशा पिलाकर करवाया रेप, सहेली समेत तीन गिरफ्तार
Maharashtra News: ठाणे में बर्थ डे पार्टी में सहेली ने युवती को नशा पिलाकर करवाया रेप, सहेली समेत तीन गिरफ्तार #news #viral #trending #update #newspaper #breakingnews #currentaffairs #dailynews #newsletter #newspapers #newsupdate #People #Media #info
Maharashtra News: महाराष्ट्र के ठाणे जिले में एक युवती के साथ जन्मदिन की पार्टी में दुष्कर्म का मामला सामने आया है। युवती अपने दोस्त के घर उसके जन्मदिन पर गई थी। जन्मदिन की पार्टी के दौरान पीड़िता को पहले नशीला पदार्थ देकर बेहोश किया गया और फिर दुष्कर्म की वारदात को अंजाम दिया गया। पुलिस ने नशीला पदार्थ देकर दुष्कर्म करने के आरोप में एक महिला समेत तीन लोगों को गिरफ्तार किया है। एक पुलिस अधिकारी…
0 notes
dainiksamachar · 24 days
Text
महाराष्ट्र में सीएम के लिए कौन है पहली पसंद, ताजा सर्वे में चाैंकाने वाले नतीजे, जानें
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा चुनावों के लिए महायुति और महाविकास आघाडी (MVA) दोनों ने ही सामूहिक नेतृत्व में चुनाव लड़ने की रणनीति बनाई है, लेकिन महाराष्ट्र का नया मुख्यमंत्री कौन होगा? इसको लेकर महायुति और महाविकास आघाडी दोनों के घटकों में बयानबाजी होती आई है। ऐसे में अब जब महाराष्ट्र चुनावों के ऐलान में सिर्फ एक महीना बाकी रह गया है तब महाराष्ट्र के लोग किसको अगले सीएम के तौर पर देखना चाहते है? या फिर सीएम पद के लिए सबसे आगे कौन है? इसको लेकर हाल ही में हुए एक सर्वे में दिलचस्प तस्वीर उभरकर सामने आई है। किसे मिले ज्यादा फीसदी मत? महाराष्ट्र्र के वरिष्ठ सेफोलॉजिस्ट दयानंद नेने ने 16 अगस्त से 25 अगस्त के बीच राज्य में सर्वे किया था। इसमें उन्होंने लोगों से पूछा था कि वे किसको अगले मुख्यमंत्री के तौर पर देखना चाहते हैं तो इसमें 23 फीसदी लोगों ने देवेंद्र फडणवीस को सीएम के तौर देखने की इच्छा व्यक्त की। इसके बाद दूसरे नंबर पर उद्धव ठाकरे रहे। उन्हें इस सर्वे में 21 फीसदी वोट मिले। तीसरे नंबर पर मौजूदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रहे। उन्हें फिर से मुख्यमंत्री के तौर पर देखने के 18 फीसदी लोगों ने अपना समर्थ ने दिया। सर्वे में अजित पवार और सुप्रिया सुले को सात-सात फीसदी वोट मिले, जब महाराष्ट्र कांग्रेस के चीफ नाना पटोले को सिर्फ 2 फीसदी लोगों ने अपनी पंसद बताया। सर्वे में 22 फीसदी लोगों ने 'डोन्ट नो (पता नही)' का विकल्प भी चुना। किसे-किस क्षेत्र से मिला समर्थन? 1.देवेंद्र फडणवीस: मुख्य रूप से नागपुर, गोंदिया भंडारा, गढ़चिरौली, मुंबई, एमएमआर, पुणे, नासिक क्षेत्रों से मिला समर्थन।2.उद्धव ठाकरे: मुख्य रूप से मुंबई, संभाजी नगर, धाराशिव और हिंगोली इलाकों से समर्थन मिला।3. एकनाथ शिंदे: ठाणे, एमएमआर, संभाजी नगर, जलगांव, कोल्हापुर क्षेत्रों से सकारात्मक प्रतिक्रिया मिली।4. अजित पवार/सुप्रिया सुले: राष्ट्रवादी के प्रभाव वाले क्षेत्र पश्चिम महाराष्ट्र से समर्थन मिला। 5. नाना पटोले: विदर्भ के एक छोटे हिस्से भंडारा और चंद्रपुर से सर्वे में मत प्राप्त हुए। अक्टूबर में ऐलान, नवंबर में चुनावमहाराष्ट्र विधानसभा चुनावों का ऐलान 9 अक्तूबर को संभव है। ऐसे में महाराष्ट्र में विधानसभा चुनावों के लिए वोटिंग 15 से 20 नवंबर के बीच हो सकी है। राजनीतिक हलकों में चर्चा है कि चुनाव आयोग जम्मू कश्मीर और हरियाणा के चुनाव परिणाम आने के बाद महाराष्ट्र चुनावों का ऐलान कर सकता है। महाराष्ट्र में विधानसभा की कुल 288 सीटें हैं। 2019 के चुनावों में बीजेपी 105 सीटें लेकर सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी थी। तब वह शिवसेना के साथ मिल लड़ी थी। पिछले पांच सालों में राज्य की राजनीति काफी बदल चुकी है। शिवसेना दो भागों में विभाजित है। ऐसी ही स्थिति राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की है। ऐसे में 2024 विधानसभा चुनावों को बेहद निर्णायक और दिलचस्प माना जा रहा है। http://dlvr.it/TCg0mv
0 notes
airnews-arngbad · 3 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार - केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांची माहिती
वंचित बहुजन आघाडीची आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर
मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यात रास्तारोको आंदोलन, बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला सर्वत्र प्रतिसाद
आणि
चेन्नई कसोटी सामन्यावर भारताची मजबूत पकड, विजयासाठी सहा बळींची आवश्यकता
****
सरकारने पुढाकार घेऊन सर्व क्षेत्रात सामंजस्य करार केल्यामुळे परकीय गुंतवणूक तसंच एकूण देशांतर्गत उत्पन्न - जीडीपीमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरलं आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. ते काल ठाणे इथं मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद-२०२४ या कार्यक्रमात बोलत होते. राज्यातली ५२ टक्के गुंतवणूक मोठी उपलब्धी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं, ते म्हणाले...
आपण जे एम ओ युज साईन केले, इंडस्ट्रीज्‌ आली, आपण अनेक सेक्टरमध्ये प्रगती केली त्यामुळे महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आलेला आहे. महाराष्ट्र जीडीपी मध्ये नंबर वन आहे. इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे. परदेशी गुंतवणुकीमध्ये नंबर वन आहे. पूर्ण देशाचं जे परदेशी गुंतवणूक आहे, त्याच्या ५२ टक्के फक्त महाराष्ट्रामध्ये आहे. ही मोठी अचिव्हमेंट आहे. आणि पायाभूत सुविधा प्रकल्प आहेत, ह्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र नंबर एक ला आहे देशामध्ये
****
‘आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिन मोहीम’ आणि ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानानिमित्त केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव काल मुंबईत जुहू चौपाटी समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. स्वच्छता अभियानासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थिती असल्याबद्दल समाधान व्यक्त करून तरुणांमध्ये स्वच्छतेबाबत होत असलेली जागृती ही सकारात्मक बाब असल्याचं राज्यपाल यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली.
परभणीतही जिल्हा परिषदेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत जिल्ह्यात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, एक पेड माँ के नाम, एकल वापर प्लास्टिक बंदी, कंपोस्ट खत निर्मिती, सांस्कृतिक कार्यक्रमातून स्वच्छतेची जनजागृती असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
****
देशातली लोकसंख्या, पशुधन, शेती यांना पाण्याची पुरेशी उपलब्धता असावी यासाठी पुढच्या दोन महिन्यात देशातल्या २० नद्या एकमेकांशी जोडण्यात येणार असल्याचं, केंद्रीय जलसंधारण मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितलं आहे. पुण्यात नाम फाउंडेशनच्या ९ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते काल बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत, सुरतच्या आमदार संगीता पाटील, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, संस्थापक मकरंद अनासपुरे उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना यशस्वी करण्यात नाम फाऊंडेशनचा मोठा वाटा असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
अल्पसंख्यांक विकास विभागाला ५०० कोटी रुपयांची भरीव आर्थिक तरतूद केली असून, त्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, लघुउद्योजकांना कर्ज पुरवठा आणि प्रशिक्षण देण्यात येईल, असं राज्याचे अल्पसंख्यांक आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं काल मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या मार्फत आयोजित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. अल्पसंख्यांक समाजातल्या विद्यार्थ्यांना महामंडळाच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यात येत असून, याचा लाभ घेण्याचं आवाहन सत्तार यांनी यावेळी केलं.
****
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे, नांदेड दक्षिणमधून फारूक अहमद, नांदेड जिल्ह्यातल्या लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले यांना उमदेवारी देण्यात आली आहे. याशिवाय रावेर, सिंदखेड राजा, वाशिम, धामणगाव रेल्वे, नागपूर दक्षिण पश्चिम, साकोली शेवगाव आणि खानापूर मतदारसंघातले उमेदवार त्यांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याचं आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २६ सप्टेंबर रोजीचा नियोजित वाशिम जिल्हा दौरा पुढे ढकलण्यात आला असून, ते आता पाच ऑक्टोबर रोजी या दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री संजय राठोड यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळाची पाहणी करून नंगारा संग्रहालयाच्या कामाचा आढावा घेतला.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत येतआहोत
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी काल घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, बानेगाव, भोगगाव, रामसगाव इथं मराठा समाज बांधवांनी रास्तारोको आंदोलन केलं. या आंदोलनामुळे तीर्थपुरी मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी पुकारलेल्या बीड आणि धाराशिव जिल्हा बंदला काल सर्वत्र प्रतिसाद मिळाला. तर लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदचं आवाहन केलं आहे.
****
दरम्यान, जालना जिल्ह्यात वडीगोद्री फाटा इथं ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचंही उपोषण सुरू असून, पोलिसांनी अंतरवाली सराटीकडे जाणारा हा रस्ता बंद केला आहे. तो रस्ता सुरू करावा, अशी मागणी करत वडीगोद्री इथं काल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांकडूनही प्रत्युत्तर देतांना घोषणाबाजी करण्यात आली. याठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके यांच्या शिष्टमंडळाची भेट घेत दोन्ही समाजांना शांतता ठेवण्याचं आवाहन केलं. त्यांनी वडीगोद्री - आंतरवाली सराटी - नालेवाडी -चंदनापुरी या मार्गावरची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्याचे आदेश जारी केले.   
****
बीड जिल्ह्याने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा 'स्कॉच २०२४  राष्ट्रीय पुरस्कार'  बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना काल प्रदान करण्यात आला. मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पावलं उचलण्यात आली, त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून, या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आलं.
****
भारत आणि बांग्लादेश दरम्यान चेन्नई इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यावर भारतानं पकड मजबूत केली आहे. सामन्याच्या कालच्या तिसर्या दिवशी, शुभमन गिल आणि रिषभ पंतच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघानं दुसरा डाव चार बाद दोनशे सत्त्याऐंशी धावांवर घोषीत केला. पाचशे पंधरा धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशनं दिवसभर चार बाद एकशे अठ्ठावन्न धावा केल्या. रविचंद्र आश्विननं तीन तर जसप्रीत बुमराहनं एक गडी बाद केला. बांगलादेशला विजयासाठी अजून ३५७ धावांची गरज आहे, तर भारताला विजयासाठी सहा बळींची आवश्यकता आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा दिवंगत भगवानराव लोमटे स्मृती पुरस्कार काल प्रख्यात नाट्य कलावंत आणि नाटककार पद्मश्री सतीश आळेकर यांना प्रदान करण्यात आला. गोवा राज्याचे लोकायुक्त न्यायमूर्ती अंबादास जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे, यशवंतराव चव्हाण समितीचे सचिव दगडू दगडू लोमटे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
हवामान
नांदेड, धाराशिव आणि परभणी जिल्ह्यात काल जोरदार पाऊस झाला. धाराशिव जिल्ह्यात कळंब तालुक्यातल्या भाटशिरपूरा इथं वीज कोसळून अजय गायकवाड हा तरुण ठार झाला. सोयाबीनची गंज लावत असताना ही दुर्घटना घडली. दरम्यान, या पावसामुळे सोयाबीन काढणीच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असून सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी येत्या २४ सप्टेंबरदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं प्रेरणा फाउंडेशन आणि एमआयटी शैक्षणिक संस्थेच्या वतीनं काल भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं.
****
0 notes
indlivebulletin · 2 days
Text
महाराष्ट्र : घर में महिला और उसकी नाबालिग बेटी के शव मिले
महाराष्ट्र के ठाणे जिले के डोंबिवली शहर में 29 वर्षीय एक महिला और उसकी ढाई साल की बेटी अपने घर में मृत पाई गईं। एक पुलिस अधिकारी ने सोमवार को यह जानकारी दी। अधिकारी ने बताया कि पुलिस को संदेह है कि पूजा सकपाल नामक महिला ने रविवार रात तकिये से मुंह दबाकर अपनी बेटी की हत्या करने के बाद घर की छत से लटककर आत्महत्या कर ली।  अधिकारी के मुताबिक, पुलिस को मौके से कोई सुसाइड नोट नहीं मिला हुआ। उन्होंने…
0 notes
indianfasttrack · 1 month
Text
मुंबई में 3 नकली पुलिस गिरफ्तारी। 10 लाख रूपये की धोखाधड़ी, दिखाया पुलिस का आई-कार्ड
बोरीवली पश्चिम के आईसी कॉलोनी पुलिस ने ठाणे जिले के 3 आरोपियों को नकली पुलिस के केस में गिरफ्तार किया है। आरोपियों ने पीड़ित से किया 10 लाख रुपये की वसूली .. इस्माईल शेखमुंबई- बोरीवली (पश्चिम), आईसी कॉलोनी का रहने वाला 42 वर्षीय ईस्टेट एजंट अंकित प्रियकुमार अग्रवाल की शिकायत पर नायगांव (पूर्व), नवकार सिटी के रहने वाले 56 वर्षीय आरोपी जितेंद्र नारायण पटेल, भाईंदर (पूर्व), आदर्श इंदिरा नगर के रहने…
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू
ठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू
ठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू नवीन कळवा पुलाची ठाणे कारागृहाच्या बाजूकडील मार्गिका आजपासून वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.  नवीन कळवा पुलाची ही लेन खुली झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे, असे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी एका निवेदनात म्हटले आहे. कळवा खाडीवरील नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला होता. कळवा नवीन खाडी पुलाचे…
View On WordPress
0 notes