Tumgik
#जोरात
bharatlivenewsmedia · 2 years
Text
विमानतळावर साडी नेसून पोहचली अभिनेत्री; जोरात हवा आली अन्… Video
विमानतळावर साडी नेसून पोहचली अभिनेत्री; जोरात हवा आली अन्… Video
विमानतळावर साडी नेसून पोहचली अभिनेत्री; जोरात हवा आली अन्… Video मुंबई – आपल्या कपड्यांमुळे सतत वादाच्या भोवऱ्यात असलेली अभिनेत्री उर्फी जावेद बऱ्याच दिवसांनी चांगल्या पोशाखात मीडिया समोर आली होती. तेव्हा सर्वांना वाटले आता उर्फी फक्त फोटोसाठी पोज देऊन निघून जाईल. कारण तिने परिधान केलेली साडी चर्चेत राहण्यासारखी नव्हती. परंतु हवेची झुळूक आली आणि उर्फीचा पदर सरकला. उर्फीला याचं वाईट तर वाटलं नाही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bandya-mama · 24 days
Text
Bandya (एअर हॉस्टेसला) : तुमचा चेहरा माझ्या बायकोच्या चेहऱ्याशी मिळताजुळता आहे.
एअर हॉस्टेस जोरात Bandya च्या थोबाडीत मारते.
Bandya : कमाल आहे, तुमचं वागणदेखील तिच्यासारखंच आहे.
🤣🤣🤣😅😅😅🥹🥹🥹😀😀😀
0 notes
pradip-madgaonkar · 2 months
Text
दोन Mitra झाडाखाली आरामात बसले होते.
समोरून एक ससा जोरात पळून गेला.
पहिला Mitra : काय गेलं रे?
Pradip : काही नाही रे, फास्ट फूड होत.
🤣🤣🤣😂😂😂😅😅😅😁😁😁
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
MNS Maharashtra Vidhansabha 2024: येत्या ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या मनसेने महाराष्ट्रात 200 हून अधिक विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू झाली आहे. आता राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने म्हणजेच मनसेनेही मोठी घोषणा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनसे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रात 200 ते 225 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. लोकसभा निवडणुकीत मनसेने आपले उमेदवार उभे केले नव्हते आणि भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. पूर्ण बातमी पहा >>
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०३ जूलै २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
उत्तर प्रदेशातल्या हाथरस जिल्ह्यात फुलराई गावात सत्संगादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या १२१ वर पोहोचली आहे. १८ जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर अलिगढमध्ये उपचार सुरु आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज हाथरसला भेट देणार आहेत.
****
राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावरची चर्चा आज सुरु राहणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला उत्तर देणार आहेत. लोकसभेचं कामकाज काल अनिश्चित काळासाठी तकहूब झालं.
****
जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रा सुरळीत सुरु आहे. आज पहाटे पाच हजार ७२५ भाविकांची तुडकी कडक सुरक्षा व्यवस्थेत अमरनाथ गुहेकडे मार्गस्थ झाली.
****
भारतीय रेल्वेनं यावर्षीच्या जून महिन्यात मालवाहतुकीतून १४ हजार ७९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ती ११ टक्क्यांनी अधिक आहे.
****
येत्या वर्षाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बट घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षेसाठी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलनं नोंदणी सुरु केली आहे. अर्ज भरण्याची मुदत ३१ ऑगस्ट ही आहे.
****
महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबई विमानतळावर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक केली. हा प्रवासी बँकॉकहून मुंबईला आला होता. त्याच्याकडे पाच कोटी रुपये किंमतीचे गांजासदृश अंमली पदार्थ सापडले.
****
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर काल झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर झाला. गाडीचं टायर फुटल्यामुळे गाडी रस्त्यावर घासत जाऊन सिमेंटच्या खांबाला जोरात धडकल्यानं हा अपघात झाला.
****
आसाममध्ये पूरपरिस्थिती गंभीर झाली असून, २८ जिल्ह्यातल्या ११ लाखाहून अधिक नागरीकांना पुराचा फटका बसला आहे. पावसाशी निगडीत विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू झाला आहे.
****
नैर्ऋत्य मोसमी पावसाने आता पूर्ण देश व्यापला असून, येत्या दोन दिवसात कोकणात बहुतेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 3 months
Text
बरसू दे सर आता
बरसू दे ना सर आतायेऊ दे पाऊस जोरात ।घामाने या भिजलो चीप्पभिजावे वाटते पावसात । झाडांची पाने गळलीगवत झुडपे कशी वाळली ।ऊन गर्मी म्हणते मीउन्हापाई वाचा वळली । एसी कुलर सारे थकलेविहीर नाले किती सुकले ।निसर्गाने टाकली मानमोठमोठे वृक्ष ही झुकले । येरे येरे पावस�� आताभिजू दे ना काळी माती ।पेरलेले रुजेल तेव्हापिकेल रे आमची शेती । चार पैसे येतील पदरीमिटेल हा भुकेचा ध्यास ।दर वर्षी तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nirannjan17 · 7 months
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौ�� असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदा�� यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
karmadlive · 1 year
Text
बहुतांश दस्त नोंदणी कार्यालयांमध्ये 'वसुली'चा कार्यक्रम जोरात; वरिष्ठांचेही अर्थपूर्ण दुर्लक्ष
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media Tumblr media
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व पुतळा तोडणा-यांचा धिक्कार असो!
संपादक-अॅड.डॉ.राजेंद्र उपाख्य दत्ताजी गुंडलवार
नागपुर येथील अंबाझरी तलाव सौंदर्यी करण व विकासकार्ये जोरात भ्रष्ट व विकृत मार्गाने करण्याचा जणु सपाटाच सुरू आहे, कमिशन, टेंडर, तेरीभी चुप मेरी भी चुप, मालामाल कमाल, तु बी खा, मला भी चार, महाराष्ट्रात जणु राजकारण्या दलालांचा सुळसुळाटातच खोके सरकार चे डोके, बिनडोक ओके, नालायकीचे बोके, या सर्व लोकशाही मारक समिकरणांमध्येच नागपुर शहरचे प्रख्यात अंबाझरी तलाव रोडवरील पुरातन एेतिहासीक आंबेडकर स्मारक व पुर्णा कृती पुतळा अक्षरशा: मिटवुन नेस्तेनाबूत करण्यात आला. जबाबदार नेते व संबंधित अधिका-यांना जोडे मारण्याचा सामुहिक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.धरणा स्थळाला या दरम्यान विजीट करून डॉ.राजेंद्र गुंडलवार ने हौसला वाढवला व सुप्रिम कोर्टापर्यंत सुद्धा मदत लागल्यास कायद्याची सेवा एकही पैसा न घेता साथ देणे व विरोधकांना सडेतोड उत्तर देण्यास मदतीचे आश्वासन देत, वेळ पडल्यास दिल्ली येथे जंतरमंतर ला आंदोलन, उपोषण करण्याचे वचन दिले.व करणारच असल्याचे सांगितले...
1 note · View note
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Gujarat Assembly Elections | प्रचार जोरात… सरशी कोणाची होणार?
Gujarat Assembly Elections | प्रचार जोरात… सरशी कोणाची होणार?
Gujarat Assembly Elections | प्रचार जोरात… सरशी कोणाची होणार? गांधीनगर – गुजरात विधानसभेच्या ( Gujarat Assembly Elections ) दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होते आहे. आतापर्यंत दुरंगी लढत होत असलेल्या या राज्यात यंदा प्रथमच तिरंगी लढत होणार आहे. भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांसोबतच यंदा आम आदमी पक्षानेही जोरदार हवा केली आहे. आपचा बराच गाजावाजा झाला असला तरी ती केवळ एक हवाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bandya-mama · 2 months
Text
दोन Mitra झाडाखाली आरामात बसले होते.
समोरून एक ससा जोरात पळून गेला.
पहिला Mitra : काय गेलं रे?
Bandya : काही नाही रे, फास्ट फूड होत.
🤣🤣🤣😂😂😂😅😅😅😁😁😁
0 notes
pradip-madgaonkar · 11 months
Text
Bandya : ही सर्व माणसं का धावत आहेत?
Pradip : ही माणसं वर्ल्ड कप मिळवण्यासाठी धावत आहेत.
Bandya : कप कोणाला मिळेल?
Pradip : जो सर्वात जास्त जोरात धावेल!
Bandya : मग बाकीचे का धावत आहेत?
😝😝😝🥺🥺🥺😅😅😅🫣🫣🫣
0 notes
airnews-arngbad · 5 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 13 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला प्रारंभ; उस्मानाबाद इथं ३६ तर लातूर इथं ४३ अर्जांची उचल
राज्यात शंभरीतले ५६ हजारावर मतदार; हिंगोली तसंच परभणीत गृह मतदानाची तयारी पूर्ण
निवडणूक कामात हलगर्जी प्रकरणी धाराशिव इथं दोन कर्मचारी निलंबित; नांदेड इथं एका पत्रकाराविरोधात फेकन्यूज प्रकरणी गुन्हा दाखल
आणि
मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस; छत्रपती संभाजीनगर इथं दोघांचा तर बीड जिल्ह्यात एकाचा अंगावर वीज पडून मृत्यू
****
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. या टप्प्यात राज्यात उस्मानाबाद आणि लातूरसह, रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांचा समावेश आहे.
या सर्व मतदारसंघात १९ एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. २० एप्रिलला अर्जांची छाननी होईल, २२ एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून ७ मे रोजी मतदान होणार आहे.
सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघासाठी काल पहिल्या दिवशी ७७ जणांनी १२२ अर्ज नेले. तर सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून दीपक ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
लातूर तसंच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशनपत्र दाखल झालं नाही. मात्र उस्मानाबाद इथं १८ व्यक्तींनी ३६ नामनिर्देशनपत्रं तर लातूर इथं काल पहिल्या दिवशी २० जणांनी ४३ अर्ज नेल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे
****
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ काल गोंदिया इथं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी सभा घेतली. आज याच मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे.
वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी काल यवतमाळ इथं डॉक्टर, वकील, उद्योजक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद मेळावा झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्याप्रचारार्थ झालेल्या मेळाव्यालाही शिंदे यांनी संबोधित केलं.
पालघरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कामडी यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सभा घेतली. ठाकरे यांनी यावेळच्या भाषणात वाढवण बंदराच्या मुद्यावर भर दिल्याचं दिसून आलं.
****
राज्यात शंभरी गाठलेले ५६ हजार ८१० मतदार आहेत. निवडणूक आयोगाने ८५ वर्षावरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा दिली आहे. या सुविधेसाठी इच्छुक असलेल्या पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानासाठी ‘फॉर्म १२ डी’ प्रदान करण्यात येतो.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघात एक हजार २५८ मतदारांचं गृह मतदान घेतलं जाणार आहे. यामध्ये एक हजार २० ज्येष्ठ नागरिक, २२६ दिव्यांग आणि अत्यावश्यक सेवेतल्या १२ मतदारांचा समावेश आहे. १४ ते १६ एप्रिल आणि २०-२१ एप्रिल असं दोन टप्प्यात हे मतदान पथकाद्वारे संबंधितांच्या घरी भेट देऊन नोंदवलं जाणार आहे.
****
परभणी मतदार संघातील एकूण एक हजार ६२५ मतदारांचं गृह मतदान नोंदवलं जाणार आहे. यामध्ये ८५ वर्षापेक्षा जास्त वय असलेले एक हजार ३९५ मतदार तर २३१ दिव्यांग मतदार आहेत. जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदार संघात १७ ते २४ एप्रिल दरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार संबंधित मतदारांच्या घरी जाऊन हे मतदान नोंदवलं जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या दोन कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूक कामात गैरहजर राहून हलगर्जी केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या अहवालावरून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी हे आदेश जारी केले.
****
नांदेड जिल्ह्यात मुखेड इथल्या एका दैनिकाच्‍या तालुका प्रतिनिधीवर चुकीची बातमी प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वस्‍तुस्थिती सोडून दिशाभूल करणारं वृत्त प्रकाशित केल्याबद्दल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी मुखेड पोलीस ठाण्यात हा गुन्‍हा दाखल केला.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बुलडाणा लोकसभा मतदार संघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल.
****
ईराण आणि इस्राइलची सद्यस्थिती लक्षात घेत पुढील सूचना मिळेपर्यंत या देशांचा प्रवास करु नये असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. सध्या ईराण तसंच इस्राइलमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या दुतावासाशी संपर्क करत स्वत:ची नोंदणी करुन घेण्याचंही आवाहन सरकारनं केलं आहे.
****
मराठवाडा तसंच विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. टंचाई भासत असलेल्या पाणी तसंच चारा पुरवठ्यावर लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात काल सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. परिणामी अनेक ठिकाणी शेतात उभ्या असलेल्या कांदा तसंच इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झालं. पैठण तालुक्यातील टाकळी अंबड इथं वीज पडून एक शेतकरी ठार झाला तर सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यात गेवराई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मन्यारवाडी शिवारात वीज पडून एक ३८ वर्षीय महिला ठार झाली, तर तिचा १५ वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला.
जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला.
नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. या पावसामुळे अर्धापूर, मुदखेड, लोहा, भोकर आदी तालुक्यात फळपिकांसह उन्हाळी पिकांचं ही नुकसान झालं आहे. नांदेड शहरासह अनेक भागातील वीजपुरवठाही खंडित झाला होता.
दरम्यान, राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
लातूर तालुक्यातल्या हरंगुळ इथल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे या तरुणीची ३० मार्च रोजी पुणे इथं खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ काल लातूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचं नियोजन तालुकास्तरावर करावं, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. ते काल टंचाई आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात जलपुनर्भरण, गाळ काढणे अशी कामं प्राधान्यानं घ्यावी. जेणेकरुन पुढील वर्षी टंचाई निर्माण होणार नाही, अशी सूचनाही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली. जिल्ह्यात पशूंसाठी चारा उपलब्धतेबाबत माहिती घेऊन योग्य नियोजन करण्यासही त्यांनी सांगितलं आहे.  
****
धाराशिव इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, समता पंधरवाडा सुरु आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे गेल्या १० एप्रिलपासून २५ एप्रिलपर्यंत हा पंधरवाडा सुरु आहे. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरण आणि ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबतही विशेष मोहीम याअंतर्गत सुरु आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथल्या र. भ. अट्टल महाविद्यालय प्रांगणात भीमज्योती जन्मोत्सव निमित्तानं सुमारे वीस हजार वह्यांपासून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारली जाणार आहे. या प्रतिकृतीचं आज सकाळी अनावरण होणार आहे. 
****
महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रम होत आहेत. महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या व्याख्यानमालेत काल मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलचे मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक यांनी बाबासाहेबांच्या विचारांचं दुसरं पुष्प गुंफलं. अन्य एका कार्यक्रमात जळगाव इथले विचारवंत प्राध्यापक देवेंद्र इंगळे यांचं, फुले-आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान झालं.
****
लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच अनुषंगानं काल हदगाव तालुक्यातल्या तामसा इथं जिल्हा परिषद शाळेत शाहिरी आणि पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर करण्यात आला.
****
कर्तव्याच्या भावनेतून निवडणूक प्रक्रियेचं काम करण्याचं आवाहन बीड मतदार संघाच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं आहे. सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठी काल घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
****
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाप्रमाणे नांदेड इथं राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन पाच मे रोजी करण्यात आलं होतं. मात्र निवडणूक तसंच इतर कारणास्तव ही राष्ट्रीय लोकअदालत आता २७ जुलै रोजी होणार आहे.
****
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
जगभरातच क्रूर हत्याकांडांची प्रकरणे अत्यंत गाजलेली आहेत. मानवाचे हिंस्त्र चेहरे अशा हत्याकांडांतून सामोरे येत असले आणि ते समाजमन हादरवून सोडत असले तरी प्राथमिक हाद-यातून समाज मुक्त होतो न होतो तोच दुसरी एखादी घटना कोठेतरी घडते आणि पुन्हा सामाजिक चर्चांना उधान येते. भारतासारख्या देशात अनेकदा जाती-पातीचे संदर्भ चिकटवून अशा घटनांकडे पाहिले जाते, पण मुख्य प्रश्न मानवी क्रौर्यभावनेचा असतो त्याकडे मात्र सहसा दुर्लक्ष होते.
अलीकडेच दिल्ली येथे मुळच्या पालघर येथील सव्हीस वर्षीय श्रद्धा वालकर हत्या प्रकरण घडले. या प्रकरणातही क्रौर्याने परिसीमा गाठली. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने गळा आवळून तिची हत्या केली आणि तिच्या देहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे करायला त्याला दहा तास लागले. मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने तीनशे लिटर क्षमतेचा एक फ्रीजही विकत घेतला आणि त्यात हे तुकडे ठेवले. पुढील तीन आठवडे रोज पहाटे तो रोज एक-दोन तुकडे काळ्या प्लास्टिकच्या थैलीत घालून महरौली, गुरूग्राम इ. जंगलामध्ये फेकून त्याची विल्हेवाट लावत होता. अगदी देहरादूनमध्येही त्याने काही तुकडे फेकले अशी माहिती मिळते. तिचे मस्तक मात्र त्याने फ्रीजमध्येच ठेवले होते आणि तो रोज तिचा चेहरा पाहत असे. खुनाची घटना घडली ती १८ मे २०२२ रोजी. म्हणजे तब्बल पाच  महिने या घटनेचा कोणालाही तपास लागला नाही.
श्रद्धाच्या कुटुंबीयानी ती बेपत्ता असल्याची तक्रार माणिकनगर पोलीस स्टेशनला दिली होती. आफताबला चौकशीसाठी दोनदा बोलावन्यातही आले होते पण त्याने आपण आता एकत्र राहत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पण शेवटी पोलिसांनी त्याच्यावरच तपास केंद्रित केला आणि शेवटी त्याने आपणच श्रद्धाचा खून केल्याचे कबुल केले. केस सबल करता यावी यासाठी पोलिसांनी नार्को टेस्टचे मागणी केलेली आहे.
या प्रकरणात रोज धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. हे दोघे गेली चार वर्ष संपर्कात होते आणि हत्येआधी गेली दोन वर्ष लिव्ह-इन नात्यात राहत होते. आफताबने तिला विवाहाचे आमिष दाखवले होते असेही सांगण्यात येते. हा खून अत्यंत थंड डोक्याने करण्यात आला हे उघड आहे. या खुनामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप मधील धोक्यांची चर्चाही जोरात सुरु झालेली आहे.
या हत्याकांडामुळे अमेरिकेतील जेफ्री दाह्मेर नामक सिरीयल किलरने केलेल्या निघृण हत्यांची व त्याने प्रेतांचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून ते चक्क खाल्ल्याच्या प्रकरनही चर्चेत आले. या सिरीयल किलरने किमान १७ हत्या थंड रक्ताने, अगदी शौक असल्याप्रमाणे केल्या होत्या. त्याला पकडले गेले पण त्याला त्याच्याच एका सहकैद्याने तशाच थंड रक्ताने मारहाण करून ठार मारले. हा दैवगत न्याय झाला असला तरी दाह्मेर असा का वागला यावर मानसशास्त्रद्न्य त्याच्या बालपणातील घटनांपासून वेध घेत आहेत.
या प्रकरणामुळे भारतात मागे घडलेल्या अशा प्रकरणांचीही चर्चा सुरु होणे स्वाभाविक होते. 2008 मध्ये झालेली आरुषी-हेमराज या दुहेरी रहस्यमय हत्याकांडाने देशात खळबळ उडवली होती. या घटनेतील आरोपी कोण या प्रश्नाने सारेच चक्रावले होते. शेवटी आरुषीचे माता-पिता नुपूर आणि राजेश तलवार यांनीच ही हत्या केली असा सीबीआय न्यायालयाने निष्कर्ष काढून दोघा आरोपीना आजन्म कैदेची शिक्षा सुनावली. नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये संशयाचा लाभ देत दोघांना मुक्त केले. आजही आरुषी-हेमराज हत्याकांड हा रहस्यमय विषय राहिला आहे आणि त्यावर “तलवार” नावाचा चित्रपटही आला होता. आजही आरुषी आणि हेमराजचे खरे हत्यारे कोण हा प्रश्न सुटलेला आहे असे म्हणता येणार नाही. पण याही हत्याकांडात थंड रक्ताने हे खून केले होते हे स्पष्ट आहे.
यही प्रकरणाआधीचे अशाच कोल्ड ब्लडेड मर्डरचे उदाहरण म्हणजे नैना साहनी प्रकरण. १९९५ मध्ये दिल्लीमध्ये राहणा-या सुशील शर्मा नामक इसमाने आपली पत्नी नैना साहनीची गोळी मारून हत्या केली आणि प्रेताचे तुकडे करून तंदूर भट्टीत जाळून प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही निघृण हत्या सुशील शर्माने केली कारण म्हणे त्याचा पत्नीच्या...म्हणजे नैनाच्या चारित्र्यावर संशय होता. आरोपी पुढे पकडला गेला आणि त्याला आधी फाशीची शिक्षा झाली जी नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली.
भारतात अशा निघृण आणि थंड रक्ताने केलेल्या हत्यांच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. वरील तीनही प्रकरणे पाहिली तर स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या या प्रकरणामागे असल्या व त्यातून अनेक हत्या झाल्या असल्या तरी खुन्यांनी खून करताना व प्रेताची विल्हेवाट लावताना जे थंड-रक्ती वर्तन केले आहे त्यात समान धागा दिसून येतो. लिव्ह-इन रिलेशनशिप आधुनिक जगाची गरज आहे काय? ते नैतिक आहे काय? हा समाजशास्त्रीय प्रश्न असून त्याची वेगळी साधक-बाधक चर्चा होऊ शकते. न्यायालयाने आधुनिक समाजरचनेची आवश्यकता पाहून लिव्ह-इन ला कायदेशीर स्वरूप दिलेले आहे. श्रद्धा खून प्रकरण झाले म्हणजे लिव्ह-इन वाईटच असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण नैना साहनी प्रकरण तर विवाहबंधनाने जोडलेल्या पती-पत्नीत घडले होते. विवाह केला होता म्हणून नैना साहनीची हत्या थांबली नाही.
आरुषीची हत्या निर्विवादपणे कोणी केली हे जरी आजही एक रहस्यच बनून बसले असले तरी आरुषी-हेमराजमधील संबंधांचा राग येऊन कोणी निकटवर्तीयाने ती केली होती हा निष्कर्ष आपण काढू शकतो. श्रद्धा-आणि आफताब लिव्ह इन मध्ये राहत असले तरी त्यांची भांडणेही विकोपाला गेली होती असे काही साक्षीदार सांगतात. पण हे काही हत्या करण्याचे कारण होऊ शकत नाही. पण तरीही असे क्रौर्य वारंवार उफाळून येताना आपल्याला दिसते.
आंतरजातीय विवाह केला म्हणून ऑनर किलिंग होण्याचे प्रकार तर आपल्याकडे खूप आहेत. 2015मधील ठळक घटना म्हणजे कोल्हापुरात अत्यंत निर्दयपणे मारले गेलेले प्रेमविवाहित दांपत्य इंद्रजित कुलकर्णी व मेघा पाटील. दांपत्याची हत्याही दोघांचे गळे चिरून थंड रक्ताने निर्घृणपणे केली गेली. हत्या करणारे मेघाचे सख्खे भाऊ होते.
मुळात नातेसंबंधातच अलीकडच्या जागतिकीकरणाच्या काळात अंतराय आला आहे हे आपण पाहतो. लोक समाजाभिमुख न होता झपाट्याने व्यक्तिवादी व स्वकेंद्रित होत चालले आहेत. अगदी पती-पत्नी-मुले यांच्यातील सुसंवादही कोठेतरी थांबल्यासारखा झालेला आहे. तसे पाहिले तर प्रत्येकाच्या आत एक अंधारी कोपरा असतो. तो हिंसक असतो,...तो विकृत असतो. कोणाचा कमी कोणाचा जास्त. शक्यतो लोक तो दिसू न देण्यासाठी सभ्यतेचे बुरखे घालतात. सामाजिक असण्याचा फायदा हा कि मनुष्य जरातरी दुस-यांबद्दल सोशिक होतो आणि कृत्रिम का होईना पण सौजन्याने वागतो. पण कधीतरी अशी वेळ येतेच कि त्यांचा कालांधार उजेडावर मात करायला धावून येतो. यालाच आदिम रानटी अवशेष आपल्यात शेष आ���ेत याचे पुरावे म्हणता येतात. आणि आजच्या स्थितीत विस्कळीत मानसिकतेच्या लोकांमधील सैतान जागे होण्याचा अपार संधी आहेत. त्या प्रत्यक्ष कृत्यातच बदलतात असे नाही. पण मग अन्य मार्गाने का होईना त्याची अभिव्यक्ती सुरु असतेच. अशा स्थितीत काही स्त्री-पुरुष कोणत्या ना कोणत्या उद्रेकी स्थितीत आपल्यावरील सारे सुसंस्कृतपणाचे ओढलेले मुखवटे ओरबाडून क्रूर होतात. मग अशा क्रूर घटना घडतात. आपणच सारे मिळून सामाजिक वातावरणच नितळ कसे बनवता येईल हे पाहिले पाहिजे.
0 notes
Video
youtube
बारी घाटात महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या गाडीने जोरात धडक..
0 notes
nashikfast · 2 years
Text
गुंतवणूकदारांची घोर निराशा  करणारा आजचा दिवस. शेअर बाजार आढावा, 21 डिसेंबर, लेखक प्रसाद जोशी
गुंतवणूकदारांची घोर निराशा  करणारा आजचा दिवस. शेअर बाजार आढावा, 21 डिसेंबर, लेखक प्रसाद जोशी
गुंतवणूकदारांची आज घोर निराशा होणारा दिवस होता. चीनमध्ये  कोरोना चे रुग्ण वाढत आहेत अशी बातमी बाहेर आल्यामुळे जागतिक बाजारावर त्याचा परिणाम झाला तसेच भारतामध्ये आरोग्यमंत्र्यांनी कोरूना वर एक बैठक आयोजित केलेली होती व ही बैठक मार्केट सुरू असतानाच सुरू असल्यामुळे तसेच त्यांनी कोरोना परत पसरू शकतो असे विधान केल्यामुळे बाजारात परत नकारात्मक वातावरण सुरुवात झाली व याचा परिणाम म्हणून बाजार खूप जोरात…
Tumblr media
View On WordPress
0 notes