#BANvsIND | टीम इंडियाचे ४ गडी OUT; मात्र रोहितच्या खेळण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह!
#BANvsIND | टीम इंडियाचे ४ गडी OUT; मात्र रोहितच्या खेळण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह!
#BANvsIND | टीम इंडियाचे ४ गडी OUT; मात्र रोहितच्या खेळण्याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह!
ढाका – भारतीय संघासाठी बांगलादेशविरुद्धचा आजचा ( BAN vs IND ) दुसरा एकदिवसीय सामना जिंकणे अत्यंत महत्वाचे आहे. कारण ३ सामन्यांच्या या मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला सामन्यात विजय मिळवून १-१ अशी बरोबरी करण्याची संधी आहे. मात्र सध्या भारतीय संघाचा विजय अवघड वाटत आहे. कारण दुसऱ्या डावाच्या सुरुवातीला…
वेब पर ब्लेज़ यूज़र इंटरफ़ेस का एक नया डिज़ाइन पेश किया है. यह अपडेट ब्लेज़ की गई पोस्ट की कैम्पेन दृश्यता में सुधार लाता है.
हमने हमारे पुश नोटिफ़िकेशन को अपडेट किया है ताकि असली नोटिफ़िकेशन में पोस्ट के बारे में सामान्य टेक्स्ट का इस्तेमाल करने के बजाय ज़्यादा संदर्भ प्रदान कर सकें.
🛠 सुधार
हमने वेब पर पोस्ट एडिटर में वो समस्या ठीक कर दी है जो लोगों को ब्लॉग के खोज परिणामों में पोस्ट रीब्लॉग करते समय पोस्ट कंटेंट या टैग में प्रश्नचिन्ह कैरेक्टर (?) का इस्तेमाल नहीं करने दे रही थी.
वेब पर तेज़ रीब्लॉग मेनू पर आपके सभी दूसरे ब्लॉग दिखाने वाला बटन अजीब ढंग से डिसप्ले हो रहा था. वो अब ठीक हो गया है.
वो बग सुधार दिया जो उपयोगकर्ताओं को राशी बैज खरीदने नहीं दे रहा था.
वो बग सुधार दिया जिसकी वजह से ग्रुप ब्लॉग सदस्य पंक्ति को पॉज़ कर सकते थे. इसे ठीक कर दिया गया है और अब ये सिर्फ़ ग्रुप ब्लॉग एडमिन तक ही सीमित है.
वो परेशानी दूर कर दी जिसके चलते हटाई गईं पोस्ट पंक्ति सूची में तब भी दिखाई दे रही थीं.
Firefox पर, अब जवाब फ़ील्ड क्रमबद्ध वाइटस्पेस (उदा. शब्दों के बीच दुगना स्पेस) दिखाता है, उसे छोटा नहीं करता. इससे खुद जवाबों की दिखावट पर कोई असर नहीं पड़ता, जो पहले से ही क्रमबद्ध वाइटस्पेस दिखा रहे थे.
🚧 जारी
यहाँ बताने के लिए कुछ नहीं है.
🌱 जल्द आने वाले
हमारी पिछली बदलाव पोस्ट में हमने बताया था कि कुछ बैज लॉन्च किए गए हैं. खैर, हमने उन्हें थोड़ा और शानदार बनाने के लिए वापस ले लिया है. जल्द ही 2024 में वो आपको मिल जाएँगे!
कोई समस्या हो रही है? एक सहायता अनुरोध दर्ज करें और हम इस बारे में जितनी जल्दी हो सके आपसे संपर्क करेंगे!
किसी चीज़ के बारे में अपना फ़ीडबैक शेयर करना चाहते हैं? हमारे काम जारी है ब्लॉग पर एक नज़र डालें और समुदाय के लोगों के साथ किसी भी बारे में चर्चा शुरू करें.
Tumblr को सीधे कुछ आर्थिक सहायता भेजना चाहते हैं. TumblrMart में नया सपोर्टर बैज देखें.
योग म्हणजे आपल्या आतील आणि बाह्य भागांचे मिलन. कर्म योग’, ‘भक्ती योग’, ‘सांख्य योग’, ‘बुद्धी योग’ अशा अनेक मार्गांनी हे साध्य करता येते. एखादी व्यक्ती त्याच्या स्वभावाच्या आधारे त्याला योग्य मार्गांनी योग साधू शकते.
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, “या समत्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ आहे, म्हणून तू समबुद्धीतच रक्षणाचा उपाय शोध म्हणजे बुद्धियोगाचाच आश्रय घे, कारण फळाची इच्छा बाळगणारे अत्यन्त दीन होते” (2.49). त्यापूर्वी श्रीकृष्ण म्हणतो की, “या कर्मयोगात निश्चयात्म बुद्धी एकच असते. परन्तु अस्थिर विचार असणार्या माणसांच्या बुद्धी पुष्कळ फाटे फुटलेल्या असतात” (2.41).
एकदा बुद्धीला सुसंगतता प्राप्त झाली की (जसे भिंग प्रकाशाला केंद्रीकृत करतो) की मग ती कोणत्याही बौद्धिक प्रवासासाठी तयार होते. अंतरात्म्याकडे होणार्या प्रवासासहित कोणत्याही प्रवासात दिशा आणि हालचाल अंतर्भूत असते. प्रवासाचि दिशा अंतरात्म्याकडे असणे याला श्रीकृष्ण बुद्धीयोगाशी जोडतो. सामान्यत: आपण सुंसगत बुद्धिमत्तेचा वापर बाह्य जगातील इच्छा पूर्ण करण्यासाठी करतो, मात्र आपण ती आपल्या आतल्या प्रवासासाठी वापरली पाहिजे.
आपण आपल्या खोलवर रुजलेल्या श्रद्धा, भावना, गृहितकं, विचार, कृती आणि आपण बोलतो ते शब्द अशा सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उमटवायला लागतो तेव्हा आपण आतल्या प्रवासासाठीच्या सुसंगत बुद्धिमत्तेचा वापर करायला लागतो. ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी विज्ञान जसे प्रश्न विचारते, तशाच प्रकारे प्रश्न विचारून आपण अंतिम सत्य उलगडून घेऊ शकतो.
ज्यांचा हेतू हा कर्मफल प्राप्त करण्याचा असतो ते दुर्दैवीअसतात असे श्रीकृष्ण म्हणतो. कर्मफलामुळे सुखप्राप्ती होते म्हणून आपल्यात अशी वृत्ती निर्माण होते. मात्र, द्वंद्वांनी भरलेल्या जगात काळाच्या ओघात प्रत्येक सुख हे दु:खात रुपांतरित होते आणि त्यातून आपले दु:ख आणखी वाढते.
श्रीकृष्ण कुठेही आपल्याला द्वंद्वांपासून वाचविण्याचे आश्वासन देत नाही मात्र आत्मवान होण्यासाठी त्या द्वंद्वांना पार करून जाण्यास आणि त्यासाठी बुद्धी वापरण्यास तो सांगतो. हे ना समजून घेणे आहे ना करणे आहे, हे फक्त ‘असणे’ आहे.
कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच? 'या' महापालिकेच्या कबुलीनंतर मुंबईसंदर्भातही प्रश्नचिन्ह
Mumbai News: माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे.
हायलाइट्स:
मुंबई महापालिकेकडून सुस्पष्ट माहिती मिळणे आवश्यक
आधीच पीओपीच्या मूर्तींबाबत निर्देशांनंतरही अंमलबजावणी नाही
त्यात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्तींबाबत संभ्रम
महाराष्ट्र टाइम्सganesh…
बढती आबादी, सिकुडता कारोबार
बंद होते उद्योगों और बेरोजगारी ने लगाया भविष्य पर प्रश्नचिन्ह, आशंकित जिले का युवा
बांधवभूमि न्यूज
मध्यप्रदेश
उमरिया
किसी जमाने मे विंध्य के सबसे सुंदर और तेजी से विकास करने वाले इलाकों मे शुमार उमरिया अब अपनी चमक और पहचान खोता जा रहा है। धन-धान्य, जल, जंगल, जमीन, दुर्लभ जीव, खनिज तथा विभिन्न प्रकार की बेशकीमती प्राकृतिक संपदा से भरा-पूरा यह क्षेत्र रियासतकाल से ही…
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 29 May 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २९ मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यात येत्या एक जून रोजी मतदान होणार असून, या टप्प्यासाठीचा प्रचार उद्या संपेल. या टप्प्यात सात राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या ५७ मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे.
भाजपचे स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज पश्चिम बंगाल आणि ओदिशामध्ये प्रचारसभा होत आहेत. आज सकाळी पश्चिम बंगालमधल्या मथुरापुर इथं त्यांनी प्रचारसभेला संबोधित केलं. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आज ओदिशात प्रचार करत आहेत.
****
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या शनिवारी पार पडलेल्या सहाव्या टप्प्यातल्या मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगानं जाहीर केली. या टप्प्यात ५८ मतदारसंघांमध्ये ६३ पूर्णांक ३७ शतांश टक्के मतदान झालं असून, महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा तीन टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती आयोगानं दिली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ३० तारखेला कन्याकुमारी इथं स्वामी विवेकानंद यांच्या स्मारकाला भेट देणार आहेत. उद्या संध्याकाळपासून एक जूनच्या संध्याकाळपर्यंत पंतप्रधान इथल्या ध्यान मंडपात ध्यानधारणा करणार असल्याचं याब���बतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्तीसगढमधल्या बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा बलांसोबत झालेल्या चकमकीत एका महिलेसह दोन नक्षलवादी मारले गेले. आज सकाळी बद्देपाडाच्या जंगलात ही चकमक झाली. मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांवर आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं. पोलिसांनी घटनास्थळावरुन काही हत्यारं जप्त केली आहेत.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामिन सात दिवस वाढवून देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. त्यामुळे केजरीवाल यांना दोन जून रोजी न्यायालयासमोर हजार रहावं लागणार आहे. आरोग्याचं कारण सांगून केजरीवाल यांनी जामिन वाढवून देण्याची मागणी केली होती.
****
मुंबई शिक्षक मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीराव नलावडे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल ही माहिती दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या संसदीय मंडळाच्या बैठकीतल्या निर्णयानंतर नलावडे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
****
पुण्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांमुळे शहराच्या एकंदर प्रतिमेला तडा जात असून, राज्याच्या गृहखात्याने शहराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. आपल्या ट्विट संदेशात सुळे यांनी, कल्याणीनगर कार अपघात प्रकरणानंतर शहरातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित उपस्थित झाल्याचं म्हटलं आहे.
****
सरकारी योजनांचा लाभ सर्व नागरिकांना मिळावा, या उद्देशानं यवतमाळ जिल्ह्यातल्या आदिवासी गावांसाठी अभिनव उपक्रम राबवला जात आहे. पांढरकवडा इथल्या आदिवासी विकास प्रकल्पातर्फे सरकारी योजनांची माहिती आणि त्याच्या लाभापासून वंचित असलेल्या ४०० आदिवासी गावांतल्या सरपंचांना क्यूआर कोर्ड असलेलं पोस्टकार्ड पाठवलं आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर प्रकल्प कार्यालयाचं संकेत स्थळ उघडलं जाऊन आदिवासी विकास विभागाच्या योजनांची सविस्तर माहिती मिळणार आहे. या योजनांची माहिती गरजू लोकांपर्यंत द्यावी आणि त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन प्रकल्प अधिकारी सुहास गाडे यांनी केलं आहे.
****
नंदूरबार जिल्ह्यात शहादा तालुक्यात दोन ठिकाणी धडक कारवाईत कृषी विभागानं प्रतिबंधीत तीन लाखांचे बोगस बियाणे जप्त केले. शहादा शहरासह तालुक्यातल्या अनरद इथं, प्रतिबंधित एच टी बी टी बोगस कापुस बियाण्यांची छुप्या पद्धतीनं विक्री होत असल्याची माहीती कृषी विभागाला मिळाल्यानंतर, छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. या दोन्ही कारवाईत वाहनासह जवळपास तीन लाखांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
देशात अनेक भागात उष्णतेची भीषण लाट कायम आहे. राजस्थानातल्या चुरु इथं काल कमाल तापमान ५० पूर्णांक ५ अंश सेल्सिअस इतकं होतं. ते देशातलं आत्तापर्यंतचं सर्वाधिक तापमान आहे. दिल्लीतल्या मंगेशपूर इथं ४९ पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हवामान विभागानं दिल्लीत उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. विदर्भातही उष्णतेची लाट कायम असून, ब्रम्हपुरी, चंद्रपूर इथं ४५, तर गोंदिया नागपूर इथं सरासरी ४४ अंश सेल्सिअस तापमान आहे.
****
दरम्यान, रेमाल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे मिझोराममध्ये २८, आसाममध्ये तीन आणि मेघालयात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
आमचे उद्दिष्ट :- खरे ज्ञान कथन करून जगातील मानवांना सनातन बनवणे कारण पूर्वीचा एकच सनातन धर्म होता असे भूतकाळात दिसून येते. तत्वज्ञानाअभावी आपण धर्मात विभागले गेले जे जगात अशांततेचे कारण बनले आहे.
ते एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत.
सर्वांचा स्वामी एकच आहे ही गोष्ट जगातील मानव कोणत्याही विरोधाशिवाय मान्य करतात.
पण तो कोण आहे?
ते कसे आहे,
म्हणजे ते साकार किंवा निराकार आहे?
मानवी रूपात की अन्य रूपात?
हे प्रश्नचिन्ह ❓ अजूनही आहे.
आता संत रामपालजी महाराजांनी हे प्रश्नचिन्ह (❓)
पूर्णपणे काढून टाकले आहे.
संत रामपाल जी महाराज अनमोल सत्संग साधन टीव्ही चॅनल ७.३० पहा
किताब के बारे में...
मैंने अपने इस उपन्यास में औरत के आंतरिक संघर्ष और अंतर्द्वंद को दर्शाने के साथ साथ उसको अपने वज़ूद को क़ायम रखने के लिए कितना मानसिक कष्ट सहन करना पड़ता है जिससे वह अपनी नारी गरिमा को भी बनाए रख सके अन्यथा उसके अस्तित्व पर प्रश्नचिन्ह लग जाता है।
यदि आप इस पुस्तक के बारे में अधिक जानकारी प्राप्त करना चाहते हैं तो नीचे दिए गए लिंक से इस पुस्तक को पढ़ें या नीचे दिए गए दूसरे लिंक से हमारी वेबसाइट पर जाएँ!
CLAT Exam: विधी विद्यापीठांतील प्रवेशांवर सरन्यायाधीशांचे प्रश्नचि���्ह
CLAT Exam:कायदा या विषयात कारकीर्द करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळी धारणा, वेगळी समज अस��वी लागते. सामायिक प्रवेश परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारामध्ये हा भाव असेलच याची हमी देता येत नाही. त्यामुळे विधी विद्यापीठांमध्ये मूल्याधारित विधी शिक्षण उपलब्ध करून द्यावे. तसेच, विविध पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी ते खुले…
1.छात्र-छात्राओं के लिए मधुर वाणी बोलने की 4 टिप्स (4Tips for Student to Speak Sweet Words),गणित के छात्र-छात्राओं के लिए मधुर वाणी बोलने की 4 टिप्स (4 Tips for Speaking Sweet Words for Mathematics Students):
छात्र-छात्राओं के लिए मधुर वाणी बोलने की 4 टिप्स (4Tips for Student to Speak Sweet Words) के आधार पर वे अपने जीवन को सुखी,समृद्ध एवं उन्नत कर सकेंगे।दूसरों को अपना बनाने के लिए छल-कपट से रहित मधुर वाणी ही सबसे उत्तम मार्ग तथा सशक्त उपाय है।इसी के माध्यम से हम लोगों को अपना बना सकते हैं और अपनेपन का विस्तार कर सकते हैं।
लेकिन मधुर वचन बोलना ही पर्याप्त नहीं है बल्कि उसके अनुसार व्यवहार करना भी आवश्यक है।यदि मधुर वाणी के अनुरूप उचित व्यवहार नहीं करते हैं तो हमारी प्रमाणिकता पर प्रश्नचिन्ह लग जाता है।ऐसी वाणी प्रभावशाली नहीं होती है।इसलिए समाज में वचन,प्रतिज्ञा का बहुत महत्त्व व संकल्प का बहुत महत्त्व है।
DTH services भारत के लिए एक क्रांति के रुप में आया, जिसने पूरे भारत की सैटलाइट और टीवी देखने का नज़रिया बदल दिया । आज DTH service industry एक बहुत बड़ी इंडस्ट्री के रूप में स्थापित हो गई है । आज लगभग हर दूसरे घर में DTH cable service मौजूद है । इसकी शुरूआत साल 2003 में हुई जब Zee group ने भारत में अपना पहला DTH provider पेश किया, इसे आज पूरी दुनिया में Dish tv के नाम से जाना जाता है । भारत में अपने लॉन्च के साथ ही ये साल 2006 तक आते-आते भारत का सबसे पसंदीदा DTH बन गया । फिर कुछ और कंपनियोंं ने अपनी-अपनी तर्ज पर tata sky, reliance big tv और airtel digital tv जैसे दूसरे dth provider लॉन्च कर दिए और साल 2007-08 तक भारत में DTH service providers के बीच एक कंपिटिशन हो गया और आज स्थिति ऐसी है कि इनके बीच ये कंपिटिशन लगातार बना हुआ है । ऐसे में हर कंपनी ग्राहक की पूरी सुविधा और उसकी सर्विस का ध्यान रखती है । आज जहाँ हर ग्राहक अपने नज़दीक dth services near me ढूंढता है वहीं कंपनियां भी अपने नज़दीक ही nearby dth services सभी लोगों को अपना ग्राहक बनाना चाहती हैं । लेकिन इसमें ग्राहक के लिए समस्या ये हो जाती है कि सर्विस के नाम पर dth service technician काफी पैसे चार्ज कर लेता है । लेकिन अब नहीं, क्योंकि NumberDekh ऐप आ गया है जो dth service मार्केट में सबसे सस्ते रेट में ��्रदान करते हैं ।
इसके अलावा, पब्लिक बॉडकास्टर FTA DTH DD freedish जिसे पहले डीडी डायरेक्ट+ के नाम से जाना जाता था, वह ये सर्विस प्रदान करता है। TRAI की मानें तो, साल 2020 तक DTH क्षेत्र के लगभग 70.58 मिलियन ग्राहक थे । अभी की स्थिति ये है कि पूरे विश्व में भारत में सबसे बेहतर DTH services और उनका ग्राहक है :
DTH PROVIDERS CUSTOMERS BASE
डिश टीवी 30 प्रतिशत
टाटा स्काई 22 प्रतिशत
सन डायरेक्ट 25 प्रतिशत
एयरटेल 8 प्रतिशत
बिग टीवी 13 प्रतिशत
बीते साल में, भारत में लगभग सभी डायरेक्ट-टू-होम (DTH) ऑपरेटर ने इकोसिस्टम ट्रांसफॉरमेशन को मान लिया है। OTT कंपनियों ने जो चुनौती दी थी, उसके लिए इंडस्ट्री ने अपनी सर्विस पर ज़रूरी रूप से फिर विचार करना शुरू किया है । अगर हम इसे एक उदाहरण से समझें तो, बीते साल में बहुत सारे DTH providers ने ग्राहकों को अपने साथ जोड़े रखने के लिए full package के साथ अलग-अलग OTT platform की सेवाएं भी दी ।
भारत में DTH Services का विकास और बढ़त
भारत अपनी बढ़ती जनसंख्या और 1 अरब से ज़्यादा यूज़र वाली इकोनॉमी के साथ, पिछले कुछ सालों में satellite tv provider के तौर पर मील का पत्थर बनकर उभरा है । DAS से पहले, DTH बिजनेस के पास एक फायदेमंद डिस्ट्रीब्यूशन कंपनी बनाने का बड़ा मौका था क्योंकि केबल टीवी ने DTH के साथ कोई कंपिटिशन नहीं किया था । एक्टिव यूज़र की गिनती में केवल वे लोग शामिल हैं जो 90 दिनों से ज़्यादा वक्त से कभी भी अनएक्टिव नहीं हुए ।
मौके के मिलने के बावजूद, DTH बड़े डिस्ट्रीब्यूशन ऑप्शन के रूप में केबल टीवी से आगे नहीं निकल पाया और इसकी वजह है DAS के साथ-साथ HITS का स्थापित होना । इसने केबल टीवी को बहुत सस्ता बना दिया और इसे मार्केट में अपनी सबसे ज़रूरी ���ोजिशन बनाए रखने की अनुमति दी । इसी समय के दौरान DD Freedish ने भी लोगों के बीच बहुत नाम बनाया और low ARPU वाले क्षेत्रों में भी इसे बहुत तेजी से अपनाया है ।
इसी समय के दौरान, देश में मान्यता प्राप्त सैटेलाइट टीवी चैनलों की संख्या में बहुत तेजी से बढ़ोतरी हुई । बीते 10 सालों में ये समाचार और गैर-समाचार दोनों ही कैटगरी में 50 प्रतिशत से ज़्यादा की तेजी से बढ़ा है । इनमें से ज़्यादातर फ्री-टू-एयर चैनल हैं । इसके अलावा भारत में DTH क्षेत्र के विकास के कुछ ज़रूरी कारण यहां हम बता रहे हैं -
सैटलाइट क्षमता की मांग बढ़ गई
KU Transmitters भारत में DTH Service in Sector 12, Noida के लिए एक ज़रूरी प्वाइंट हैं। रजिस्टर्ड सैटलाइट टीवी चैनल की संख्या में जैसे-जैसे बढ़ोतरी हुई, वैसे-वैसे ज़्यादा सैटलाइट क्षमता की मांग बढ़ने लगी । आज डिस्ट्रीब्यूशन क्षमता के साथ, कोई भी ऑपरेटर अपने अलग DTH network पर हर तरह के रजिस्टर्ड टीवी चैनल का प्रसारण करने की ज़रूरत पूरी नहीं कर सकता ।
सबका मिलकर एक हो जाना
साल 2016 और 2017 में पार्टनरशिप की लहर आई । ज्यादा कंपीटिशन, नए जमाने के डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क का दवाब और नियमों के सख्त माहौल के साथ, DTH ऑपरेटर के होने और न होने पर एक प्रश्नचिन्ह खड़ा हो गया है । पार्टनरशिप की तरफ सबसे पहला कदम videocon D2H और dish tv ने बढ़ाया, ये दोनों एक हो गए जिसका नतीजा ये हुआ कि ये कंपनी देश की सबसे बड़ी DTH कंपनी बन गई । अब इसका कुल DTH एक्टिव यूज़र 45 प्रतिशत हो गया । इससे पहले dish tv के साथ Airtel ने हाथ मिलाया था लेकिन किन्हीं कारणों की वजह से ये डील नहीं हो पायी ।
अब ये देखना है कि ये दोनों सर्विस प्रोवाइडर आने वाले सालों में खुद को कैसे विकसित करते हैं । टॉप पोजिशन पर बैठे ऑपरेटर के बीच का फर्क बहुत कम होता है और टॉप पोजिशन के लिए वो लगभग बराबर होते हैं। आने वाले वक्त में अब ये देखना भी दिलचस्प होगा कि ये दोनों ही अपने आपको मार्केट में कितनी मज़बूत पोजिशन देते हैं ।
भारत में DTH services की चुनौतियां
ऊपर बताए गए DTH के विकास के बाद भी, DTH industry के सामने बहुत समस्याएं हैं, जिसमें केबल टीवी का खतरा और बैंडविड्थ का लगातार इस्तेमाल शामिल है, जो ग्राहक का ध्यान इंटरनेट टीवी की ओर लगातार ले जा रहा है । DTH provider के लिए मार्केट में बने रहने का एक ही तरीका है - नए डेटा और इंटरनेट के इस दौर में खुद को फिट करना ।
इंटरनेट के इस्तेमाल में बढ़ोतरी
बीते 5 सालों में इंटरनेट डेटा का इस्तेमाल 25 गुना ज़्यादा बढ़ा है । यूज़र ज़्यादा कंटेंट ऑनलाइन देख रहे हैं क्योंकि टेलीकॉम प्रोवाइडर के डेटा रेट कम हो गए हैं और ब्रॉडबैंड की मौजूदगी बढ़ गई है । साल 2016 में यूज़र द्वारा ऑनलाइन फिल्में देखने पर 49 प्रतिशत डेटा की खपत हुई है । साल 2023 आते-आते ये प्रतिशत बढ़कर 80 हो गया । इन सभी प्लेटफार्म पर कीमतें या तो DTH और cable operator की तुलना में कम है या फिर बराबर हैं । ये सब हालात DTH providers को बेहतर प्रोग्रामिंग, कम रेट और ज़्यादा चैनल देने की ओर प्रेरित कर रहा है ।
बाज़ार के हिसाब से सेट नहीं हो पाना
जब इंटरनेट कंटेंट की बात आती है तो ये ग्राहक के लिए हर वक्त मौजूद है । देश में ज़्यादातर लोग अपने पसंदीदा कंटेंट को ऑनलाइन ही देख रहे हैं और उनकी ये आदत आने वाले समय में भी यूं ही जारी रहने की उम्मीद है ।
यूज़र या ग्राहक की ये आदत dish tv और Airtel जैसे DTH providers के लिए एक बहुत बड़ा खतरा है । DTH providers को digitization process में मदद करने के लिए न केवल नकद रूपए देने होंगे, बल्कि उन्हें इंटरनेट टीवी से भी कंपिटिशन करना पडे़गा और क्योकि अभी तक भारत में ज़्यादातर घरों में पूरी तरह इंटरनेट टीवी नहीं आया है, DTH providers ने मार्केट पर अपनी टिप्पणी की है और अब वो ग्राहकों को इंटरनेट टीवी भी दे रहे हैं ।
फीस ज़्यादा और डिजिटाइजेशन की कमी
Licence fees और Tax, ये दो वो रूकावटें हैं जो DTH business को बढ़ने से रोक रही हैं । ये, सस्ते रेट के साथ, डीटीएच बिजनेस की low ARPU (average revenue per user) सबसे ज़रूरी वजहों में से एक है । अगर इसे एक उदाहरण से समझें तो, Bharti Airtel ने जून के तीसरे हफ्ते में ARPU में हर साल 2.1 प्रतिशत की गिरावट के साथ 228 तक पहुंचने की सूचना दी है ।
देश के केबल टेलीविजन का डिजिटाइजेशन अभी तक पूरा नहीं हो पाया है क्योंकि ज़्यादातर लोग जो गांव के इलाकों में रहते हैं, वो केबल टीवी ही देखना पसंद करते हैं, वो DTH service लगाने में असमर्थ हैं, नतीजा ये कि इसका DTH companies पर बहुत बुरा असर पड़ रहा है ।
इधर DD ने ग्राहकों को Free dish service दे दी है जिससे DTH industry के सामने एक बहुत बड़ी चुनौती आकर खड़ी हो गयी है । अब आने वाले समय में जैसे-जैसे कंपिटिशन बढ़ेगा, DTH providers अपने रेट में भारी कटौती या कमी करने को मजबूर हो सकते हैं । ऐसा करने से उनके बिजनेस पर दवाब बढ़ेगा ।
Jharkhand vhp - झारखंड में विश्व हिंदू परिषद ने बोला झारखंड सरकार पर हमला, राष्ट्रीय प्रवक्ता ने जमशेदपुर के स्कूल में हिंदू छात्रा को मांस खिलाने समेत कई मुद्दे को लेकर सरकार को घेरा
रांची : झारखंड में धर्मांतरण, जिहाद, गौतस्करी एवं घुसपैठ के कारण आंतरिक सुरक्षा पर प्रश्नचिन्ह लग रहे हैं यह बात विश्व हिंदू परिषद के राष्ट्रीय प्रवक्ता विनोद बंसल ने रांची में एक प्रेस वार्ता में कही. उन्होंने कहा कि झारखंड के विधानसभा में नमाज पढ़ने की कमरा खोली जा���ी है। गौतस्करों के लिए सरकार की ओर से वक्तव्य प्रस्तुत की जाती है कि गौतस्करों को पुलिस कार्रवाई नहीं करेगी, जबकि सर्वविदित है कि…
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 07 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला देण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय;अजित पवार गटाकडून स्वागत तर शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाणार
एसटीच्या पाच हजार बस आता एल एन जी वर धावणार;वार्षिक २३४ कोटी रुपये बचत
विकसित भारत संकल्प यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला नांदेड जिल्ह्यात प्रारंभ
तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करण्याची पाणीपुरवठा मंत्र्यांची सूचना
आणि
१९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाची अंतिम फेरीत धडक
****
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्हं अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विधिमंडळातल्या बहुमताची कसोटी आयोगानं गृहित धरली आहे. पक्षाच्या खासदार आणि आमदार मिळून ८१ लोकप्रितिनिधींपैकी अजित पवार यांना ५७ तर शरद पवार यांना २८ जणांचा पाठिंबा आहे, एक खासदार आणि पाच आमदारांनी दोन्ही बाजूंना पाठिंब���याचं प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. ते आयोगानं गृहित धरलं नाही.
२०२२ मध्ये झालेल्या पक्षांतर्गंत निवडणुकांवर आयोगानं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. शरद पवार हे या पक्षात कुठलंही पद भूषवू शकत नाहीत, त्यांच्याकडे पक्षात आणि विधीमंडळात बहुमत नसल्याचं आयोगानं काल दिलेल्या निकालात म्हटलं आहे. शरद पवार यांनी पक्षाच्या घटनेचं उल्लंघन करुन अनेक निर्णय घेतले, नियुक्त्या केल्या असंही आयोगानं नमूद केलं आहे.
आगामी राज्यसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी आज दुपारपर्यंत नव्या पक्षाचं नाव आणि पक्षचिन्हाचे पर्याय सादर करावेत, अन्यथा त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना अपक्ष धरलं जाईल, असंही आयोगानं म्हटलं आहे.
****
दरम्यान, या निकालाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राच्या संस्कार आणि संस्कृतीची भूमिका वृद्धिंगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो, आजही आहोत आणि भविष्यातही राहू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हा सत्याचा आणि लोकशाहीचा विजय असल्याची प्रतिक्रिया खासदार तथा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दिली आहे.
तर निवडणूक आयोगाचा हा निर्णय धक्कादायक असल्याचं शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
****
प्रवेश परीक्षेतले घोटाळे रोखणारं विधेयक लोकसभेनं काल मंजूर केलं. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ, राष्ट्रीय चाचणी संस्था आणि केंद्र सरकारच्या विभागांद्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये संभाव्य घोटाळे रोखण्यासाठी यात तरतूद आहे. अशा गुन्ह्यासाठी तीन ते दहा वर्षांपर्यंत कारावास आणि दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. या विधेयकाअंतर्गत सर्व गुन्हे दखलपात्र, अजामीनपात्र असणार आहेत.
****
‘भारत राइस’ या तांदळाच्या विक्रीला कालपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री पियूष गोयल यांनी या विक्रीला सुरुवात केली. प्रतिकिलो २९ रुपये दराने पाच किलो आणि १० किलोच्या पिशवीत हा तांदूळ उपलब्ध असेल. पहिल्या टप्प्यात, पाच लाख मेट्रीक टन तांदूळ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ई-कॉमर्स पोर्टलवरही हा तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध आहे.
****
राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्या आता द्रवरूप नैसर्गिक वायू अर्थात एल एन जी इंधनावर चालणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल किंग गॅस कंपनीसोबत यासंदर्भातला करार करण्यात आला. राज्यातल्या नव्वद आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे. या बदलामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत करण्याची संधी मिळेल, तसंच प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा देता येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेतल्या सव्वादोन लाखांहून जास्त आरोग्य शिबिरांचा लाभ सात कोटींहून अधिक लाभार्थ्यानी ���ेतला आहे. देशभरातल्या गावागावात आणि शहरात ही शिबिरं झाली. यातून एक्कावन्न लाखांहून जास्त नागरिकांना आयुष्मान कार्ड वितरीत झाली असून, जवळपास पावणेतीन कोटी कार्ड तयार झाली आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात या यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून प्रारंभ झाला. नवीन कौठा भागात संत बसवेश्वर महाराज पुतळा आणि सिडको भागातल्या बालाजी मंदिर परिसरात ही यात्रा पोहोचली. यावेळी मोठ्या प्रमाणात आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. पंतप्रधान स्वनिधी योजनेसाठी ही अर्ज घेण्यात आले. यावेळी झालेल्या आरोग्य शिबिरात नागरिकांची मधुमेह, उच्च रक्तदाब तपासणी करण्यात आली. मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत दीपाली कोरगावकर आणि मधुकर पूर्णेकर यांनी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती दिली...
****
राज्यात तीव्र पाणी टंचाई असलेल्या भागावर लक्ष केंद्रित करून कोणत्याही भागात पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असं नियोजन करण्याची सूचना, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. काल मंत्रालयात पाणीटंचाईसंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ‘हर घर जल’ योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी असल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी, तसंच, निश्चित कालमर्यादेत आणि चांगल्या दर्जाचं, काम न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी सूचनाही पाटील यांनी यावेळी केली.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा दोन गडी राखून पराभव केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २४४ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने सचिन धस च्या ९६ धावांच्या बळावर ४९व्या षटकात आठ बाद २४८ धावा केल्या.
****
सांगली जिल्ह्यातल्या कुपवाड इथं काल भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत राज्यातल्या सोळा जिल्ह्यातल्या चाळीस संघानी भाग घेतला असून पुरुष, महिला, किशोर आणि किशोरी अशा गटात या स्पर्धा होत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या इच्छुक महिलांना हिमरू शाल निर्मितीचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री संदिपान भुमरे यांची ही संकल्पना असून, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र यांच्यातर्फे संयुक्तपणे हा उपक्रम राबवला जाणार आहे. यासाठीचं एक दिवसाचं शिबिर उद्या आठ तारखेला बिडकीन ग्रामपंचायत कार्यालयात होणार असून, इच्छुक महिलांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. आज दुपारी धाराशिव तालुक्यात ढोकी इथं शिवसंकल्प अभियानात कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत.
****
राज्यातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी येत्या वीस तारखेपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना लागू केलेल्या १०, २०, ३०च्या लाभाची योजना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही लागू करावी, विद्यार्थी संख्या कमी झाल्यास शिक्षकेतरांना वेतन आणि वेतन श्रेणी संरक्षण मिळावं, यासह इतर मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, ते न पाळल्यानं हा निर्णय घेतल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते दत्ता गोर्डे यांनी काल अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश केला. काल मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून गोर्डे यांचं पक्षात स्वागत केलं.
****
राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, या उद्देशानं हिंगोली जिल्ह्यात या योजनांच्या प्रचार आणि प्रसिद्धी मोहिमेचा काल शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी, या योजनांच्या चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवला. हे चित्ररथ जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागात जाऊन योजनांचा प्रचार करणार आहेत.
****
लातूर इथल्या विलासराव देशमुख कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयात, मुलींच्या वसतिगृहात भौतिक सोयी सुविधांसाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी ही माहिती दिली. काल मंत्रालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत आमदार चव्हाण यांनी ही मागणी केली, मुंडे यांनी ती मान्य करत, यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
****
नांदेड जिल्ह्यात पाच केंद्रांवर भारतीय कापूस महामंडळ - सीसीआय मार्फत एफ.ए.क्यु. प्रतिच्या कापसाची किमान हमी दराने खरेदी सुरु झाली आहे. धर्माबाद, कुंटुर, नांदेड, नायगाव, तामसा याठिकाणी ही केंद्रं सुरू आहेत. शेतकऱ्यांनी आपला कापूस आवश्यक त्या कागदपत्रांसह नजिकच्या केंद्रांवर विक्री करावा, असं आवाहन पणन महासंघानं केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात ‘संशोधन पद्धती: तंत्रे आणि साधने” या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं.
****
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त नांदेड इथं आज जिल्हा भरडधान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्री अग्रवाल शिक्षा मंडल के तथाकथित चुनाव पर लगाया प्रश्न चिन्ह !
श्री अग्रवाल शिक्षा मंडल के तथाकथित चुनाव पर लगाया प्रश्न चिन्ह !
गौरतलब है कि श्री अग्रवाल शिक्षा मंडल द्वारा कोई तथाकथित चुनाव बीएसए प्रबंध समिति एवं बीएसए कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी की प्रबंध समिति के लिए कराया गया है । इस संबंध में अग्रवाल शिक्षा मंडल के मंत्री देवेंद्र गर्ग जी ने चुनाव पर प्रश्नचिन्ह लगाते हुए विस्तार पूर्वक बताया कि बीएसए कॉलेज के अभिलेखों के अनुसार बीएसए कॉलेज की मात्र संस्था अग्रवाल शिक्षा मंडल है एवं बीएसए कॉलेज प्रबंध समिति के एक्ट के अनुसार बीएसए कॉलेज प्रबंध समिति में सभी सदस्य , अध्यक्ष एवं सचिव अग्रवाल शिक्षा मंडल द्वारा ही चुनकर भेजे जाने का प्रावधान है , जबकि यह तथाकथित चुनाव श्री अग्रवाल शिक्षा मंडल द्वारा कराए गए हैं । अग्रवाल शिक्षा मंडल एवं श्री अग्रवाल शिक्षा मंडल दो अलग अलग संस्था है । ऐसा प्रतीत होता है कि आम जन को भ्रमित करने हेतु समाचार पत्रों के माध्यम से इसे अग्रवाल शिक्षा मंडल का चुनाव दिखाया गया है जबकि ये वास्तव में श्री अग्रवाल शिक्षा मंडल का चुनाव है । कॉलेज अभिलेखों से यह भी स्पष्ट है कि बीएसए कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी, बीएसए कॉलेज मथुरा द्वारा ही स्थापित एक मात्र एक तकनीकी संकाय है जिसका पूर्ण स्वामित्व अग्रवाल शिक्षा मंडल एवं बीएसए कॉलेज मथुरा के पास है l अभिलेखों से यह भी स्पष्ट है कि बीएसए कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी की स्थापना का प्रस्ताव तत्कालीन बीएसए कॉलेज प्राचार्य डॉ एस पी गुप्ता द्वारा ही आगरा विश्वविद्यालय , एआईसीटीई एवं शासन को पत्र भेजा था । साथ ही बीएसए कॉलेज द्वारा ही उसकी 32 एकड़ जगह मे से लगभग 11 एकड़ जगह बीएसए कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी को कॉलेज की तकनीकी संकाय खोलने हेतु प्रदान की गई थी l कॉलेज अभिलेखों के अनुसार यह भी स्पष्ट है कि बीएसए कॉलेज मथुरा ने ही अपने फंड से 50 लाख रुपये की एफडी बीएसए कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी खोलने हेतु सुरक्षा राशि जमा करने के लिए एआईसीटीई में जमा की थी l यहाँ तक कि बीएसए कॉलेज के फंड से ही बीएसए कॉलेज ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी की स्थापना बीएसए कॉलेज मथुरा द्वारा की गयी , परंतु अचानक ये श्री अग्रवाल शिक्षा मंडल कहाँ से और कैसे आ गया , हम इसकी जाँच करा रहे हैं , जो प्रथमदृष्टा पूर्णरूप से फ़र्ज़ी एवं कूटरचित प्रतीत होता है l जानकारी में यह भी आया है कि इस तरह का प्रयास श्री अग्रवाल शिक्षा मंडल द्वारा अन्य शिक्षण संस्थाओं में भी पहले किया गया था , जहाँ अब या तो कंट्रोलर बैठ गए या उनके खाते एकल संचालन के लिए शासन द्वारा स्वीकृत कर दिए गए है । कॉलेज अभिलेखों के अनुसार इन चंद लोगों द्वारा छात्रों से फ़ीस एकत्रित कर करोड़ों रुपये का ग़बन भी किया है , जिसकी जाँच जिलाधिकारी महोदय मथुरा एवं रजिस्ट्रार चिटफंड सोसाइटी आगरा एवं शासन द्वारा भी कराई गई जिसमें ये दोषी भी पाए गए। वर्तमान में अग्रवाल शिक्षा मंडल एवं श्री अग्रवाल शिक्षा मंडल की इन संस्थाओं के स्वामित्व को लेकर कई मामले लंबित हैं , परन्तु फिर भी अवैध रूप से वह उन शिक्षण संस्थानों का चुनाव कराकर जिनके यह स्वामी है ही नहीं , आम जन को समाचार पत्रों के माध्यम से भ्रमित करने का प्रयास कर रहे हैं l अग्रवाल शिक्षा मंडल के वर्तमान अध्यक्ष अनिल गर्ग जी एवं मंत्री देवेंद्र गर्ग जी हैं तथा बीएसए कॉलेज मथुरा की प्रबंध समिति के वर्तमान अध्यक्ष महेश बंसल जी एवं मंत्री अनुज गर्ग जी है। बीएसए कॉलेज के प्राचार्य से जब इस चुनाव के संबंध में वार्ता की गई तो उनके द्वारा बताया गया कि श्री अग्रवाल शिक्षा मंडल को बीएसए कॉलेज का चुनाव कराने का कोई अधिकार प्राप्त नहीं है।