Tumgik
#वर्षांतच
bharatlivenewsmedia · 2 years
Text
लग्नाच्या काही वर्षांतच मॅरिड लाइफ का होते बोरिंग? या उपायांनी होईल कंटाळा दूर
लग्नाच्या काही वर्षांतच मॅरिड लाइफ का होते बोरिंग? या उपायांनी होईल कंटाळा दूर
लग्नाच्या काही वर्षांतच मॅरिड लाइफ का होते बोरिंग? या उपायांनी होईल कंटाळा दूर लग्नाच्या काही वर्षातच नात्यातील नाविण्य कमी होऊ लागते आणि एक प्रकारचा कंटाळा जाणवू लागतो. या काही उपायांनी तुम्ही ते घालवू शकता. लग्नाच्या काही वर्षातच नात्यातील नाविण्य कमी होऊ लागते आणि एक प्रकारचा कंटाळा जाणवू लागतो. या काही उपायांनी तुम्ही ते घालवू शकता. Go to Source
View On WordPress
0 notes
headlinemarathi · 4 years
Photo
Tumblr media
हॉलिवूड गायक जस्टिन टाउन्स अर्ल 38 वर्षांच्या वयात निधन झाले अमेरिकेन गायक जस्टिन टाउन्स एर्ल (Justin Townes Earle) यांचा 38 वर्षांतच निधन #JustinTownesEarle #diedat38 #americansinger http://www.headlinemarathi.com/international-marathi-news/hollywood-singer-justin-townes-earle-passes-away-at-the-age-of-38/?feed_id=7990&_unique_id=5f44fb6ccfc5b
0 notes
maheshborge · 7 years
Photo
Tumblr media
*माझीशेती - नारळ फळांची गळ -* नारळाच्या झाडाला नारळ धरण्यास सुरुवात झाल्यावर पहिली १ - २ वर्षे फळांची नैसर्गिकपणे गळ होते. खते आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास अशी होणारी गळ कमी करता येते. *खते आणि पाणी व्यवस्थापन :* 👉🏿 खते आणि पाणी नियमित दिले तर नारळाची वाढ होऊन झाड ५ ते ६ वर्षांतच फुलोर्‍यावर येते. 👉🏿 पहिल्यावर्षी शेणखत १० किलो, नत्र २०० ग्रॅम, स्फुरद १०० ग्रॅम, पालाश २०० ग्रॅम आणि शक्य झाल्यास सेंद्रिय खत ५०० ग्रॅम या प्रमाणात द्यावे. नंतर पुढे तेवढेच प्रमाण वाढवून दरवर्षी खते द्यावीत. 👉🏿 नत्र व पालाश ह्या खतांच्या मात्रा जून, सप्टेंबर आणि फेब्रुवारी महिन्यांमध्ये तीन वेळा विभागून द्याव्यात. 👉🏿 शेणखत, सेंद्रिय खत आणि स्फुरद संपूर्ण मात्रा जूनमध्ये द्यावी. *खते कशी द्यावीत :* 👉🏿 झाडाच्या बुंध्यापासून एक मीटर अंतरावर ३० सेंमी रुंदीचा व १५ सेंमी खोलीचा चर काढून त्यात खते द्यावीत आणि चर पुन्हा बुजवावा. 👉🏿 रोप मोठे होईल तसतसा बुंध्यापासून चरीचे अंतर वाढवावे. *खत म्हणून मिठाचा वापर करू नये.* *पाणी :* 👉🏿 नारळाची नवीन लागवड केल्यानंतर पहिली ३ ते ४ वर्षे झाडांना हिवाळ्यात व उन्हाळ्यात आठवड्यातून दोन वेळा पाणी द्यावे. 👉🏿 पूर्ण वाढलेल्या नारळाच्या झाडांना जमिनीच्या मगदुराप्रमाणे ५ ते १० दिवसांतून पाणी द्यावे. 👉🏿 नारळाच्या झाडाच्या बुंध्याभोवती ठिबक किंवा मडका पद्धतीने पाणी द्यावे ते शक्य नसल्यास झाडाच्या आकारानुसार १ ते २ मीटर व्यासाचे गोल किंवा चौकोनी आळे करून पाणी द्यावे. 👉🏿 पाणी झाडाच्या खोडाजवळ फार काळ साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. संपुर्ण माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा. http://www.mazisheti.org/2018/02/coconut.html हवामान अंदाज : उद्या (ता. २३) मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात, तर शनिवारी (ता. २४) आणि रविवारी (ता. २५) उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह गारपिटीचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला. सविस्तर माहितीसाठी पुढील लिंकवर भेट द्या.. www.mazisheti.org/p/weather.html (at Tasgaon)
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
पुण्यातील नवउद्यमींमध्ये गेल्या आठ वर्षांत दीड हजार दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक
पुण्यातील नवउद्यमींमध्ये गेल्या आठ वर्षांत दीड हजार दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक
पुण्यातील नवउद्यमींमध्ये गेल्या आठ वर्षांत दीड हजार दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक गेल्या आठ वर्षांत पुण्यातील नवउद्यमींमध्ये दीड हजार दशलक्ष डॉलर्सहून अधिक गुंतवणूक झाली आहे. त्यापैकी जवळपास ५० टक्के, म्हणजे ७७३.९४ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक २०२० आणि २०२१ या दोनच वर्षांत झाली आहे. त्यामुळे करोना काळात आर्थिक अडचणी निर्माण होऊनही गेल्या आठ वर्षांतील सर्वाधिक गुंतवणूक करोना काळातील दोन वर्षांतच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
एलआयसी भागविक्री पुढे ढकलली? ; परिस्थिती सध्या अनुकूल नसल्याची सरकारकडून कबुली
एलआयसी भागविक्री पुढे ढकलली? ; परिस्थिती सध्या अनुकूल नसल्याची सरकारकडून कबुली
एलआयसी भागविक्री पुढे ढकलली? ; परिस्थिती सध्या अनुकूल नसल्याची सरकारकडून कबुली नवी दिल्ली:बहुप्रतीक्षित भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीच्या प्रारंभिक समभाग विक्री करताना गुंतवणूकदारांच्या हिताचा विचार करून निर्णय घेण्यात येईल, असे सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग अर्थात ‘दीपम’चे सचिव तुहिन कांता पांडे  यांनी शुक्रवारी नमूद केले आणि ही प्रक्रिया लांबणीवर ���डून पुढील आर्थिक वर्षांतच…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
‘त्या’ पंचतारांकित प्रसाधनगृहातून ‘व्हॅक्यूम’ तंत्रज्ञान हद्दपार
‘त्या’ पंचतारांकित प्रसाधनगृहातून ‘व्हॅक्यूम’ तंत्रज्ञान हद्दपार
‘त्या’ पंचतारांकित प्रसाधनगृहातून ‘व्हॅक्यूम’ तंत्रज्ञान हद्दपार || प्रसाद रावकर मुंबई : मरिन ड्राइव्ह येथे तब्बल ९० लाख रुपये खर्च करून उभारलेले सौरऊर्जा आणि व्हॅक्यूम तंत्रज्ञानावर आधारित पंचतारांकित सार्वजनिक प्रसाधनगृह अवघ्या तीन वर्षांतच बंद करण्याची नामुष्की पालिकेवर ओढवली होती. आता व्हॅक्यूम तंत्रज्ञानाला सोडचिठ्ठी देत या प्रसाधनगृहाचे नूतनीकरण करण्यात येत असून येत्या १५ दिवसांत पुन्हा या…
View On WordPress
0 notes