Tumgik
#आणण्याचा
bharatlivenewsmedia · 2 years
Text
देशात पेशवाई आणण्याचा भाजपचा प्रयत्न, सरकारचा कडेलोट करणार, कोणत्या नेत्याना दिला इशारा
देशात पेशवाई आणण्याचा भाजपचा प्रयत्न, सरकारचा कडेलोट करणार, कोणत्या नेत्याना दिला इशारा
देशात पेशवाई आणण्याचा भाजपचा प्रयत्न, सरकारचा कडेलोट करणार, कोणत्या नेत्याना दिला इशारा मुंबईः मागील काही दिवसांपासून राज्यपाल, भाजप आणि शिंदे गटातील काही आमदारांकडून सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एकदा नाही सरळ दोन वेळा ज्या व्यक्तींना महाराष्ट्रातच नाही तर देशातही ज्यांचं नाव आदराने घेतले जाते. अशा व्यक्तीबद्दल…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 day
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 25.09.2024  रोजीचे दुपारी :01.00 वाजताचे मराठी बातमीपत्र  
भारतीय अर्थव्यवस्था २०३० पर्यंत सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक होण्याकडे अग्रेसर असल्याचं निरीक्षण, अमेरिकेतल्या गोल्डमन सॅक्स या जागतिक ब्रोकरेज कंपनीनं नोंदवलं आहे. सक्षम सकल घरगुती उत्पादन आणि सकारात्मक गुंतवणूकदार यामुळे भारताचं उत्पन्न स्थिरगती राखून आहे आणि ही गती २०३० पर्यंत कायम राहील, असं या कंपनीनं म्हटलं आहे. मूडीज ॲनलिटिक्स या दुसऱ्या अशाच कंपनीनं, २०२५ या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर सात पूर्णांक एक टक्के राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
****
अपघात घडवून आणण्यासाठी रेल्वे रुळांवर अडथळे निर्माण करण्याच्या घटनांची रेल्वेनं गंभीर दखल घेतली असून अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन दक्ष आहे, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रेल्वे मंत्रालय यासंदर्भात सर्व राज्य सरकारांच्या निरंतर संपर्कात आहे. राज्यांचे पोलीस महासंचालक, गृह सचिव, तसंच राष्ट्रीय तपास यंत्रणा-एनआयए यांनाही या घटना टाळण्याच्या अनुषंगानं दक्ष राहण्याच्या सूचना दिल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. कोणीही अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाईचा इशारा वैष्णव यांनी दिला.
****
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. ते आज नाशिक इथं उत्तर महाराष्ट्रातल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. शहा यांनी काल नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर इथं पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
****
राज्यातल्या अनेक भागात पाऊस सुरु असून, जलसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा साडे ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. सध्या धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले असून, नऊ हजार ४३२ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीकाठच्या गावातल्या नागरीकांनी सावध राहण्याचं आवाहन जलसंपदा विभागाने केलं आहे.
****
लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या निम्न तेरणा धरणाच्या १४ वक्र दरवाज्यातून दहा हजार ७०४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे, तेरणा नदी काठावरील नागरीकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या इसापूर धरणात आवक सुरु असल्यानं पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाच्या सांडव्याचे तीन वक्र दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात एक हजार ३५ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडलं जात आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणही पंचाण्णव टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे मांजरा नदी काठावरच्या गावातल्या नागरिकांनी सतर्क रहावं, कोणीही मांजरा नदीपात्रात प्रवेश करू नये, तसंच कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असं आवाहन मांजरा प्रकल्प पूर नियंत्रण कक्षानं केलं आहे.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाचा पाणीसाठा ९९ टक्क्याच्या वर गेला आहे. पानशेत, वरसगाव आणि टेमघर सह पिंपरी चिंचवड शहराशी संलग्न असलेलं पवना धरणही शंभर टक्के क्षमतेने भरलं आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने आज नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट, तर परभणी, नांदेड, हिंगोली, बीड या चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
राज्यातल्या बांधकामाधीन २१ सिंचन प्र��ल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली. बळीराजाला सुखी, समृद्ध करण्यासाठी राज्याची सिंचन क्षमता वाढवणं गरजेचं असून, प्रगती पथावरील प्रकल्प पूर्ण करून राज्याच्या सिंचन क्षमतेत वाढ करावी, अशी सूचना फडणवीस यांनी यावेळी केली.
यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातल्या शिवणी टाकळी, जालना जिल्ह्यातल्या पळसखेडा, धाराशिव जिल्ह्यातल्या निम्न खैरी, रामनगर, दिंडेगाव लघू पाटबंधारे प्रकल्प आणि जांब साठवण तलाव या प्रकल्पांचा समावेश आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून तेरणा साखर कारखाना फक्त २५ वर्ष भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी घेतलेला आहे. करार संपल्यानंतर या कारखान्यावर भैरवनाथ शुगरचा कुठलाही हक्क आणि अधिकार राहणार नाही, तो हक्क आणि अधिकार फक्त या कारखान्याच्या सभासद असलेल्या शेतकऱ्यांचाच राहणार असल्याची ग्वाही, पालकमंत्री तानाजी सावंत यांनी दिली
****
0 notes
mazhibatmi · 2 months
Text
Honda Activa 7G: जपानी कंपनी HONDA ही भारतातील टॉप टू-व्हीलर मॅन्युफॅक्चरिंग ब्रँड आहे, जो प्रीमियम बाइक्स आणि स्कूटर्सच्या बजेटच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. तथापि, ही कंपनी कार देखील बनवते – Honda City, Amaze आणि इतर. पण Honda हा शब्द कानावर पडताच सर्वप्रथम मनात येते ती Honda Activa कारण ती भारताची नंबर 1 खरेदी केली जाणारी स्कूटर आहे. लॉन्च झाल्यापासून, कंपनी वेळोवेळी तिच्यात 5G, 6G सारखी नवीन अपडेट आणत आहे आणि आता ती Activa 7G आणण्याचा विचार करत आहे.
भारतात Hero, TVS, Suzuki, Yamaha च्या उत्तम स्कूटर असल्या तरी Activa वेगळी आहे. तुम्हाला तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबासाठी विश्वसनीय ब्रँडकडून टिकाऊ, मजबूत, वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक डिझाइन केलेली स्कूटर मिळवायची आहे. तर खाली दिलेल्या “Honda Activa 7G” च्या लॉन्चची तारीख आणि किंमतीशी संबंधित सर्व नवीनतम माहिती पहा.
0 notes
gitaacharaninmarathi · 4 months
Text
23. आत्मा अव्यक्त आहे  
श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की, हा आत्मा अव्यक्त, अचिन्त्य आणि विकाररहित आहे, असे म्हटले जाते. म्हणून, हे अर्जुना! हा आत्मा वर सांगितल्याप्रमाणे आहे हे लक्षात घेऊन तू शोक करणे योग्य नाही (2.25). श्रीकृष्ण पुढे म्हणतात, हे अर्जुना! सर्वच जीव हे त्यांच्या जन्मापूर्वी अप्रकट अवस्थेत असतात आणि मृत्युनंतरही अप्रकट होणार असतात. त्यांचा जन्म आणि मृत्यू यादरम्यानच ते प्रकट अवस्थेत असतात. मग अशा स्थितीत शोक कशाला करायचा (2.28)?
हे पटवून देण्यासाठी विविध संस्कृतींमध्ये समुद्र आणि लाटा यांचे उदाहरण देण्यात आले आहे. समुद्र हे अप्रकटाचे तर लाटा हे प्रकटाचे स्वरुप आहे. लाटा या समुद्रातून काही काळासाठी निर्माण होतात आणि त्या विविध आकार आणि तीव्रतेच्या असतात. आपली इंद्रिये केवळ अप्रकट गोष्टी म्हणजे लाटाच अनुभवू शकतात. अंतिमत: या लाटा ज्या समुद्रातून आल्या तेथेच विलिन होतात.
त्याचप्रमाणे बीजामध्ये वृक्ष बनण्याची क्षमता असते. झाड बीजात सुप्त स्वरूपात असते. ते दिसते आणि झाडात वाढू लागते. अनेक बिया तयार केल्यानंतर ते शेवटी मरते.
इंद्रिये त्यांच्या मर्यादित क्षमतेने ज्यांचा अनुभव घेऊ शकतात त्या गोष्टी प्रकट म्हणून ओळखल्या जातात. आपल्या इंद्रियांची क्षमता वाढविण्यासाठी वैज्ञानिक उपकरणेही वापरली जातात. वस्तू बघण्याची आपल्या डोळ्यांची क्षमता वाढावी म्हणून मायक्रोस्कोप/दुर्बिण यांसारख्या उपकरणांचा वापर केला जातो. क्ष-किरण यंत्र प्रकाशाच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजमध्ये बघण्याची डोळ्यांची क्षमता वाढावी म्हणून वापरले जाते.
श्रीकृष्ण म्हणतात की अप्रकट हे अजन्मा आहे, म्हणजे वैज्ञानिक उपकरणे वापरूनही आपल्या इंद्रियांना त्यांचा अनुभव घेता येणार नाही. मन हे विविध इंद्रियांच्या संयोगातून बनले असल्याने ते अप्रकटाचा वेध घेऊ शकत नाही.
आपल्या सगळ्यांप्रमाणेच अर्जुन स्वत:ला केवळ एका शरीरापुरते मर्यादित ठेवतो कारण त्याला त्यापलीकडील जाणिव किंवा अनुभव नाही. श्रीकृष्ण अर्जुनाच्या या विचारांमध्येच पूर्ण बदल आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्याकरिताच त्याला तो अप्रकटाचे ज्ञान देतो. अर्जुनासारख्या प्रतिभावंतालाही हे समजावून सांगण्यासाठी भगवंताला स्वत:ला हे काम करावे लागले आणि त्यामुळे आपणही काही अपवाद नाही.
0 notes
muthoot1 · 4 months
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात सुरु केले आहे गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे :
मुथूट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुष्ट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मोल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर ०१, ०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे उघडण्यात आले आहे.
संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हेसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून, ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे आणि हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक आणि वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग प्रथम प्रक्रिया आणि त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे. 
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मघट एक्प्रिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस यांनी या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करताना म्हणाले की आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉइंट सेंटर्सच्या मदतीने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता आणि विश्वास या मुख्य आधारस्तंभासह किरकोळ सोन्याच्या मूल्यांकन क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा हेतू आहे.
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही मुकूट पप्पाचन पुपची मोल्यवान धातू निर्माण करणारी कंपनी आहे. मोल्यवान धातूंच्या जगात नाविन्यपूर्ण उत्पादने आणणे आणि वेगवेगळ्या ऑफर देऊ करणे, ही खासियत आहे. देशातील संघटित क्षेत्रात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा हा पहिला संघटित क्षेत्रातील खेळाडू होता. २०१५ मध्ये कोईम्बतूर येथे सुरु केलेल्या पहिल्या गोल्ड पॉईट केंद्रासह मुट एक्झिम हळूहळू मुंबई, बंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मदुराई, विजयवाडा, एलांकुलम, नोएडा, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुडगाव, विशाखापट्टणम आणि म्हेसूर येथे विस्तारले आहे. मुट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे हे रिटेल सेंटर्स सोन्याचे एकत्रीकरण आणि पुनर्वापरासाठी असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळवून देण्यास सुलभता आणतात.
१८८७ मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप ही देशव्यापी अस्तित्वासह भारतीय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आणि ग्राहकांसाठी दर्जे दार उत्पादने व सेवा प्रदान करणारी एक महत्वपूर्ण संस्था आहे मुथूट पप्पाचन समूहाने किरकोळ (रिटेल) व्यापारात -आपली मुळे रोवल्यानंतर आर्थिक सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सव्हीसेस, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, जागतिक सेवा आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सध्या मुथूट पप्पाचन ग्रुपचे ३०,००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, जे देशभरातील ५२०० पेक्षा अधिक शाखांद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची उडठ शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविते.
Publication Name: Gavkari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
nirannjan17 · 7 months
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आ��े. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. नमो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस���तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
political-chat-01 · 7 months
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
येळकोट येळकोट जय मल्हार… धनगर समाजातील बांधवांना, पंतप्रधान नरेंद्र मोदी जींच्या सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती व्हावी यासाठी पुणे धनगर समाजाने ‘सकल धनगर समाज मेळाव्या’चे आयोजन केले होते. यावेळी उपस्थित बांधवांनी मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आणण्याचा संकल्प केला.
0 notes
khabar24 · 11 months
Text
Jalgoan News : नवीन जामनेर रेल्वे स्थानकाची जागा शहराजवळ आणण्याचा प्रस्ताव
जिल्हाधिकाऱ्यांचा ‘डीआरएम’ कडे प्रस्ताव -भुसावळला झाली बैठक जळगाव, दि.७ नोव्हेंबर जामनेर- पाचोरा- बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नवीन रेल्वेस्थानकाची जागा जामनेर शहराच्या जवळ निश्चित करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी भुसावळ रेल्वेच्या डीआरएम इति पांडे यांच्याकडे आज दिला. भुसावळ डीआरएम कार्याल��ात जामनेर- पाचोरा- बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज’…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaidyajyoti · 1 year
Text
किडनीफेल्युअरची कारणे आणि आयुर्वेद उपचार : भाग १
Tumblr media
मार्च महिन्यात जागतिक किडनीदिन साजरा केला जातो, उद्देश किडनीविकारांबाबत जनजागृती असा आहे. एकेकाळी तुरळक आढळणारे किडनी फेल्युअरचे रुग्ण आता सर्रास आढळतात, इतके की, अश्या रुग्णांसाठी शासकीय योजनासुद्धा अस्तित्वात येऊन काळ लोटला. आज जे या आजाराने त्रस्त आहेत त्यांना हा आजार अल्पावधीत निर्माण झालेला नाही, या लोकांची गेल्या १५ ते २० वर्षांची जीवनशैली लक्षात घेतली तर आपल्याला या आजाराची लहान मोठ्या सर्व कारणांची यादी करता येईल, ही यादी म्हणजे मारुतीची शेपटी ठरावी इतक्या चुका आपण नियमित करीत आहोत मात्र पुढीलप्रमाणे काही ठळक चुका रुग्णांना या आजाराकडे नेत असल्याचे दिसते आहे.
आपल्या पचनशक्तीचा विचार न करता खाणे, भूक नसताना चवीचे म्हणून जड पदार्थ खाणे, दिवसा कामात होतो आणि जेवायला वेळ नव्हता आणि शरीराला पोषण हवे म्हणून रात्री उशिरा पोट तुडुंब भरेस्तोवर जेवणे, प्रोसेस्ड मांसाहारी पदार्थांचा नियमित उपयोग करणे (मॅकडोनाल्ड सोयीचे म्हणून घरी केलेले ताजे अन्न न खाता बाहेरचे कृत्रिमरीत्या टिकवलेल्या पदार्थांचा नियमित उपयोग करणे.
हेल्थ फंडे या मथळ्याखाली प्रसिद्ध होणाऱ्या उपायांचा उदा. सकाळी लिंबू-पाणी-मध पिणे, रोज ग्लासभर ताक पिणे, रोज बाऊल भरून कोशिंबीर खाणे, डिटॉक्सच्या नावाखाली दिवसच्या दिवस फक्त लिंबूपाणी अथवा फळांवर राहणे यासारख्या उपायांचा आपल्या वैद्यांशी सल्लामसलत न करता अवलंब करणे.
व्यायाम न करणे, नित्य कार्यमग्न राहून व्यायामासारख्या अत्यंत आवश्यक आरोग्यरक्षक सवयीपासून दूर राहणे, वेळ असताना देखील त्या वेळेचा योगासने, ध्यान-धारणा इ. आरोग्यपूर्ण कृतींसाठी वेळ न देता कमी महत्वाच्या आणि पर्यायाने नुकसान करणाऱ्या सोशल मिडिया, ऑनलाईन गेम्ससारख्या निरर्थक बाबीत वेळ दवडणे. 
अनियंत्रित किंवा औषधी घेऊन आणि विशेषतः पथ्य न पाळता केवळ तपासण्यांच्या पातळीवर नियंत्रित केलेले मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, लिव्हरशी संबंधित आजार, संधिवात इ. आजार.  
दिवसा झोपणे ( सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत झोपणे हे दिवसा झोपणे या प्रकारात मोडते)
किरकोळ अथवा नियमित दुखण्यासाठी पूर्वी कधीतरी डॉक्टरांनी लिहून दिलेली आणि फरक पडला होता म्हणून पाठ केलेली औषधे, अथवा स्वतःच्या मनाने तात्काळ अँटॅसीड (अॅसीडीटी कमी करणारी औषधे), अँटिबायोटिक्स, वेदनाशामक औषधी यांचा नियमित वापर करणे.
      आपल्या आरोग्यावर मोठा परिणाम मग तो परिणाम सकारात्मक असो की नकारात्मक, करण्याची मोठी शक्ती काही छोट्या छोट्या कृतींमध्ये असते. वारंवार घडणारी ही कृती च तर पुढे सवयींमध्ये रुपांतरीत होत जाते. आज तुम्ही आरोग्याच्या अथवा अनारोग्याच्या वळणावर असाल त्याचे सर्वात मोठे श्रेय या जीर्ण कृतीरुपी सवयींनाच तर जाते. उदाहरणार्थ मांसाहारी किंवा तत्सम पचायला जड आहार शरीर पचवू शकत नसल्याच्या अव��्थेतही अश्या आहाराचे सेवन करत राहण्याचा परिणाम म्हणून झालेला गुदार्श म्हणजे पाईल्स सारखा आजार ! वरील उदाहरणाच्या धर्तीवर आज मृत्युचे सर्वात मोठे कारण असणारे विविध आजार जसे की, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर, फुफ्फुसांचे विकार इत्यादी आजारांचे महत्वाचे कारण आपल्या सवयींमध्येच तर दडले आहे.
ग्रहण केलेल्या आहाराचे शरीर धातूंमध्ये परिवर्तन करणाऱ्या बाबींमध्ये ज्याप्रमाणे अग्नी ( पाचक अग्नी आणि धात्वाग्नी ), वायु, क्लेद, स्नेह आवश्यक असते त्याप्रमाणे आहाराचे परिणमन करण्यास आवश्यक असलेला काल हा अतिशय महत्वाचा घटक दुर्लक्षित आहे. खाल्लेल्या आहाराचे योग्य ते पचन पूर्ण होण्यास लागणारा काळ पाळल्याने अनेक विकार रोखण्यात मदत होते, पचनावर विनाकारण येणारा ताण एवढ्या साध्या पथ्यानेसुद्धा सहज टाळता येण्यासारखा आहे.
आयुर्वेद मुत्रवह संस्था ( किडनी व संबंधित इतर अवयव समूह ), मस्तिष्क आणि हृदय या तीन अवयवांना अत्यंत महत्वाचे म्हणून विषद करतो. या तीन अवयावांना उद्भवलेला व्याधी हा प्राणाचे हरण करू शकतो असेही स्पष्ट विवेचन आहे. आज या विषयावर मुद्दाम लेखन करण्याचे कारण हे की, या तीन अवयवांच्या बिघाडामुळे जीवन धोक्यात येण्याचे प्रमाण अतिशय प्रचंड आहे. शिवाय मधुमेहासारख्या आजाराच्या उपद्रव स्वरूपातही मोठा धोका ह्या तीन अवयव व त्यांच्या कार्यक्षेत्रास आहे. त्यामुळेच आज या अवयवांच्या आजाराचे प्रमाण मोठे आहे.
अश्यातच अमेरिकेने काही विशिष्ट प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि प्रिझर्व्हेटीव्ह यांच्या वापरावर बंदी आणण्याचा निर्णय घोषित केला आहे कारण, या पदार्थांमुळे किडनी फेल्युअर आणि कर्करोग होतो हे सत्य त्यांनी मान्य केले आहे. आपल्याकडे मात्र पाश्चात्य जीवनशैलीचा स्वीकार उत्तरोत्तर अधिकाधिक वाढत आहे. विचारांनी पुढारलेले असणे म्हणजे आपल्या नैसर्गिक सवयींशी फारकत घेणे असे नाही हे आपल्याला समजून घ्यावे लागेल अन्यथा जीवनशैलीशी संबंधित आजारांची त्सुनामी फार दूर नाही. आज आम्ही वैद्य मंडळी उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार आणि किडनी फेल्युअर असे सर्व आजार एकाच रुग्णामध्ये पाहतो आहोत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
 आपल्या स्वास्थ्याचे रक्षण आणि आजारांचे नियोजन वेळेत केलेले कधीही चांगले, आपली गाडी खटारा करून नंतर मेंटेन करण्याची धडपड करण्यासारखे केविलवाणे प्रयत्न कृपया करायला जाऊ नका ! आयुर्वेदाला अनेकदा पर्यायी उपचारपद्धती म्हणून उल्लेखले जाते. मात्र ही उपचारपद्धती पर्यायी नसून मुख्य उपचारपद्धती आहे. जे आधुनिक वैद्यक शास्त्र पदोपदी अडखळत, दररोज आधीच्या दिवसापेक्षा ३६० अंश वेगळे संशोधन पुढे आणत आहे त्या वैद्यक शास्त्राच्या तुलनेत हजारो वर्षांपूर्वी मांडलेले आयुर्वेदीय सिद्धांत आजही काळाच्या कसोटीवर आपले सोने बावनकशी असल्याचे सिद्ध करत आहे. आयुर्वेदीय चिकित्सा आपल्या आरोग्याची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपल्याला नक्की मदत करु शकतात, कसे ते पुढील भागात समजून घेऊया, तोपर्यंत मात्र आपल्या वैद्यांचा सल्ला घेऊन आरोग्य परत मिळविण्याच्या दिशेने अग्रेसर होऊया !  
                                                      वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
                                                      एम. डी. आयुर्वेद
छत्रपती संभाजीनगर
मो. 9049603419  
1 note · View note
starfriday · 1 year
Text
*‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ भारतात 10 भाषांमधून प्रसिद्ध होणार!*
_भारतीय 9 भाषांसह सर्व 10 भाषांमधील ट्रेलर नुकताच प्रसिद्ध_
*मराठी ट्रेलर लिंक:*
youtube
भारतात सिनेमाच्या इतिहासात पहिल्यांदाच, बहुप्रतिक्षित आणि लोकप्रिय हॉलीवूड फ्रेँचायझी फिल्म विविध 10 भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होते आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर स्पायडर-मॅन पटांनी कायमच अभूतपूर्व यश कमावले असून स्पायडर-मॅन हा आपल्या देशाचा सर्वाधिक पसंतीचा सुपरहिरो राहिला आहे. लहान-थोरांना, सर्वांनाच हा सुपरहिरो आपलासा वाटतो. देशात स्पायडर-मॅनचा चाहता वर्ग अफाट असून त्याची भुरळ सर्वांना झपाटून टाकते. हाच धागा साधून निर्मात्यांनी स��पायडर-मॅनला सर्व भारतीयांच्या अधिक जवळ आणण्याचा अभिनव मार्ग शोधला आहे, ज्यामुळे ही एक पॅन-इंडिया फिल्म झाली असून 2023 मधील सर्वाधिक पसंतीची कलाकृती बनली आहे.
इंग्रजीशिवाय, ‘स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स’ ही फिल्म हिंदी, तमीळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषांत प्रदर्शित होणार आहे. 10 भाषांमध्ये एखादा सिनेमा प्रदर्शित होणे मुळात हाच एक मापदंड असून त्यामुळे प्रेक्षकांना या सिनेमाचा अनुभव अनेक भाषांमध्ये, तो देखील स्वत:च्या आवडीनुसा�� करता येईल.
*सोनी पिक्चर्स रिलीझिंग इंटरनॅशनल (एसपीआरआय), इंडिया’चे महाव्यवस्थापक आणि प्रमुख शोनी पंजीकरण सांगतात,* " स्पायडर-मॅन हा भारतातील सर्वांच्या पसंतीचा सुपर-हिरो आहे, आणि कोणताही स्पायडर-मॅन सिनेमा म्हणजे संपूर्ण भारतातील खरी आणि वास्तविक घटना आहे. 'नो वे होम' या शेवटच्या स्पायडर-मॅन सिनेमाने स्पायडर-मॅनला प्रेक्षकांकडून मिळालेल्या पसंतीत आणखीन भर घातली. प्रदेश आणि भाषांमधील कंटेंटच्या वाढत्या वापरामुळे, भारतातील प्रत्येक घराने त्यांच्या स्वतःची भाषेत आवडत्या सुपरहिरोचा अनुभव घ्यावा अशी आमची इच्छा होती. 10 भाषांमध्ये 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' रिलीज केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. भारताला स्पायडर-मॅन आवडतो आणि पवित्र प्रभाकर या भारतीय स्पायडर-सह अनेक भारतीय घटकांची ओळख करून देणारा हा आमच्यासाठी अधिक खास आहे. देशभरातील प्रेक्षक या चित्रपटावर प्रेम कर तील याची खात्री मला वाटते."
माइल्स मोरालेस ऑस्कर®-विजेत्या स्पायडर-व्हर्स गाथा, स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्सच्या पुढील अध्यायासाठी परतले. ग्वेन स्टेसी समवेत पुन्हा एकत्र आल्यानंतर, ब्रुकलिनचा पूर्ण-वेळ, मैत्रीपूर्ण शेजार यांच्यासह स्पायडर-मॅन मल्टीव्हर्समध्ये पोहोचला आहे, जिथे तो स्पायडर-पीपलच्या एका संघाला भेटतो. जिथे त्याच्या अस्तित्वाचं रक्षण करण्याचा आरोप ठेवण्यात येतो. या चित्रपटाला खास बनवणारी गोष्ट म्हणजे भारतीय स्पायडर मॅन पवित्र प्रभाकरची पहिल्यांदाच थेट ओळख मुंबॅटनच्या रस्त्यावर होते.
आता आम्हाला प्रचंड आवडणाऱ्या या जाळं विणणाऱ्या सुपरहिरोला भेटण्याची आतुरता आहे, कारण तो सगळ्याच भाषांमधून आपल्या भेटीला येतो आहे!
*सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट इंडिया निर्मित 'स्पायडर-मॅन: अक्रॉस द स्पायडर-व्हर्स' 2 जून 2023 पासून इंग्रजी, हिंदी, तमीळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी आणि बंगाली भाषेत प्रदर्शित होतो आहे. फक्त सिनेमागृहांमध्ये.*
0 notes
Text
शिवरायांची वाघनखे परत आणण्याचा मार्ग मोकळा
https://bharatlive.news/?p=156646 शिवरायांची वाघनखे परत आणण्याचा मार्ग मोकळा
मुंबई, पुढारी वृत्तसेवा : ...
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 06 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०६ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातच्यासूरत इथं, जल संचय जन भागीदारी’ या अभियानाचा प्रारंभ होणार आहे. या कार्यक्रमातपंतप्रधान दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. सध्या सुरू असलेल्या ‘जल शक्ति अभियानाशी’ हे अभियान संलग्न असणार आहे. या अभियानाद्वारे गुजरात राज्यातील जनता, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योगसंस्थाना पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण अर्थात ‘रेन हार्वेस्टींग’ करण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक सुविधा उभारण्यासाठी एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.
दरम्यान, ब्रूनेई आणि सिंगापूर देशांच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल मायदेशी परतले.
****
रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी युक्रेन संकटावर भारत, ब्राझील आणि चीन मध्यस्थाच्या रुपाने तोडगा काढू शकतात, असं म्हटलं आहे. पुतीन ईस्टर्न इकॉनॉमिक फोरमच्या सत्राला संबोधित करत होते. युक्रेन मुद्यावर रशिया भारत, ब्राझील आणि चीनच्या संपर्कात असल्याचं पुतीन यानीं म्हटलं आहे.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतभारताच्या कपिल परमारन��� काल पॅरा ज्युडो पुरुषांच्या स्पर्धेत ब्राझीलच्या एलिएल्टन डी ऑलिव्हिराला १०-० ने पराभूत करून कांस्यपदक जिंकलं आहे. ज्युदोमध्ये भारताचं हे पहिले पॅरालिम्पिक पदक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कपिल परमारचं ऐतिहासिक पदकाबद्दल अभिनंदन केलं आहे. कपिलने अनेक अडथळ्यांवर मात केली असून, पॅरालिम्पिकमध्ये ज्युडो स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय बनून इतिहास रचला आहे, असं राष्टपती द्रोपदी मुर्मू यांनी सामाजिक माध्यमाच्या एका संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखडयांनीही कपिलचं अभिनंदन केलं आहे.
****
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील बोर्डी इथल्या जिल्हा परिषद शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळवत ११ लाख रुपयांचे बक्षीस पटकावलं आहे. तसच ही शाळा अमरावती विभागातून उत्कृष्ट शाळा म्हणून प्रथम ठरली आहे. बोर्डी इथं इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग भरतात. शालेय परसबाग, शाळेतील पर्यावरण पूरक वृक्ष, शाळेत राबवण्यात आलेले विविध संस्कृतीक उपक्रम, तसचविद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरतेसाठी धडे देण्यात येतात.
****
केंद्र सरकारनं आजपासून ३५ रुपये किलो अनुदानित दरानं कांद्याची विक्री सुरु केलीआहे. दिल्ली इथं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात, तसंच मुंबईत लोअर परळ, आणि मालाड, इथं राष्ट्रीय सहकारी ग्राहक संघ, राष्ट्रीय कृषी सहकारी पणन संघ, ई कॉर्मस मंच तसंच केंद्रीय भंडार आणि सफलच्या विक्री केंद्रांवर आणि व्हॅनद्वारे फिरत्या केंद्रावर ही विक्री केली जात आहे, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मितीकारखाना आता कार्यान्वित झाला असून या कारखान्याला वंदेभारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचंआणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यातआलं आहे.
****
आगामी गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण साजरे करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत एकोप्याने, आनंदाने सण साजरे करावेत, असं आवाहननांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलंआहे. शांततासमितीच्याबैठकीतकालते बोलतहोते.
****
आदिवासींनी तयार केलेल्या विविध प्रकारच्या वस्तूंच्या विक्रीसाठी शबरी नॅचरल्स हा ब्रँड तयार करण्यात आला आहे; या माध्यमातून शहर, जिल्ह्यातील बाजारपेठा, मॉल्स या ठिकाणी आदिवासी वस्तूंची विक्री लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी दिलीआहे. आदिवासी विकास महामंडळाची 51वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल नाशिकमध्ये पार पडली. त्यावेळी ते दूरस्थ माध्यमातून बोलत होते.
****
राजकोट इथल्या पुतळा दुर्घटना प्रकरणातील आरोपी मूर्तीकार जयदीप आपटे आणि सल्लागार चेतन पाटील यांना 10 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याचे आदेश सिंधुदूर्ग जिल्हा न्यायालयानं काल दिले. या दोघांनाही काल स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आलंहोतं. पाटील याला 30 ऑगस्ट रोजी कोल्हापूर इथून तर आपटेला गेल्या बुधवारी कल्याणमधून अटक करण्यात आली होती.
****
छत्रपतीसंभाजीनगरजिल्ह्यातपैठणइथल्याजायकवाडीधरणातपाण्याचीआवकमंदावलीआहे. धरणाचापाणीसाठा९३टक्क्यापर्यंतपोहोचलाआहे. धरणातलीआवकवाढल्यास, कोणत्याहीक्षणीधरणातूनविसर्गकरावालागूशकतो, त्यामुळेगोदाकाठच्यानागरिकांनीसर्तकराहण्याचंआवाहनकरण्यातआलंआहे.
****
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
नक्षलवाद्यांचा घातपाताचा डाव उधळला; पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके जप्त
अहेरी : भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावानजीक रस्त्याच्या कडेलगत नक्षलवाद्यांनी पुरुन ठेवलेली शक्तीशाली स्फोटके शोधण्यात विशेष अभियान पथकाच्या पोलिसांना यश आले आहे. ‘टीसीओसी’ च्या पार्श्वभूमीवर मोठा घातपात धडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा डाव जवानांनी उधळून लावला आहे. नेलगुंडा परिसरात प्राणहिता पोलीस उपमुख्यालयातील नक्षलविरोधी अभियान पथकाचे जवान काल सकाळपासून नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना त्यांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
महाराष्ट्र राज्यात राज्य पूऱूष आयोगा ची स्थापना करण्यात यावी सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी
Tumblr media
जगामध्ये पूऱूषांना कूठेतरी न्याय मिळाला पाहीजे या अनूशंगाने महाराष्ट्र राज्यात राज्य पूऱूष आयोगा ची स्थापना करण्यात यावी राज्यामध्ये पूरूषांवर आरोप प्रत्यारोप होत आहे व सर्वांना स्वतंत्र जगण्याची ऊर्जा मिळेल व पूरुषांवरील अन्याय कमी होईल.अनेक पूरूषांना काही कामामध्ये विनाकारण अडकवले जाते.व कारण नसतांना उगच त्यांच्यावर विनाकारण कारवाई करून गूऩ्हे दाखल करून न्यायलयीन खटले ही दाखल होत असतात.व पूरूषांवर काही खोटे आरोप टाकून पूरूषांना आत्माहत्या करण्यास भाग पाडले जाते. आणि त्यांच्यावर विनाकारण हल्ले होतात.व त्यांना गंभीर परिणामास सामोरे जावे लागते. व विविध घटना व समाजाच्या माध्यमातून पूऱूषांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. व समाजामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करतात.व पूरूषांना आपले सर्व हक्क मिळाले पाहीजे व पूरूषांवर काही काऱणासत्व अन्याय होत असतात व अन्याय झाल्यावर पूऱूषांना वरिष्ठांकडे दाद मागावी लागते आणि वरिष्ठ काही कारण सांगून दाद देत नाहीत व दाद देण्यास टाळाटाळ करतात.व सातत्याने लोकांना वरिष्ठांकडे हेलपाटे घालावे लागतात पूरूषांवरील अन्याय पूर्णपने बंद व्हावा व पूऱूष आनंदाने आपले जीवन जगू शकतील यासाठी राज्यात लवकरात लवकर राज्य पूऱूष आयोगा ची स्थापना करण्यात यावी. अशी मागणी सामाजीक कार्यकर्ते भूषण जोशी यांनी मूख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इंस्टाग्राम द्वारे केली आहे   https://www.instagram.com/p/Coy0muqtFJc/ Read the full article
0 notes
nashikfast · 2 years
Text
पंतप्रधानांनी मेट्रोचे उद्घाटन दोन वेळा करणे म्हणजे खुर्ची ग्रामपंचायत पातळीवर आणण्याचा प्रकार : प्रकाश आंबेडकर
नाशिक :  नुकत्याच मुंबई दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधानांनी मेट्रोचे उद्घाटन दोन वेळा करणे म्हणजे त्यांची खुर्ची ग्रामपंचायत पातळीवर आणण्याचा प्रकार असल्याची टीका  प्रकाश आंबेडकर यांनी  शनिवारी नाशिकमध्ये  केली.पंतप्रधान महापालिका स्तरावरील निवडणुकांच्या प्रचाराला येतात याबाबत विचारले असता पंतप्रधानांनी आपली गरिमा राखून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातच प्रचाराला यावे असे आपणास वाटते असे आंबेडकर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mukund-singar-blog · 2 years
Photo
Tumblr media
जाणीवपूर्वक वारंवार आमची अस्मिता डिवचण्याचा कुटील डाव सुरु आहे.. 👊 जे जे राजकारणी याला जबाबदार असतील, त्यांना येत्या काळात छत्रपतींच्या गनिमी काव्याने धडा शिकविण्यासाठी आता महाराष्ट्र एक होतोय..!✊️ पण आता यापुढे राज्य सरकारला जाहीर इशारा देतो आहोत की, आपल्या वाचाळविरांना गप्प करा अन्यथा छत्रपतींचा अवमान करण्याचा किंवा चुकीचा इतिहास समाजासमोर आणण्याचा प्रयत्न कराल, तर जशाच तसे उत्तर देऊ..! 🔥 छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. 💪 (at Shivsena Shirdi, Ahmednagar) https://www.instagram.com/p/Clvv8o6PnQ2/?igshid=NGJjMDIxMWI=
0 notes