Tumgik
#यांनाच
bharatlivenewsmedia · 2 years
Text
कामाला गेलं की ‘हा’ खासदार म्हणतो, दारूचं दुकान लाव… राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप, राहुल गांधी यांनाच पत्र, काय तक्रार?
कामाला गेलं की ‘हा’ खासदार म्हणतो, दारूचं दुकान लाव… राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप, राहुल गांधी यांनाच पत्र, काय तक्रार?
कामाला गेलं की ‘हा’ खासदार म्हणतो, दारूचं दुकान लाव… राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप, राहुल गांधी यांनाच पत्र, काय तक्रार? चंद्रपूरः राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून बाहेर पडल्यानंतर आता विदर्भातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) वाद चव्हाट्यावर आला आहे. चंद्रपुरातील खासदाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी (Loksabha…
View On WordPress
0 notes
vishnulonare · 3 months
Text
Gyan Ganga Marathi | Audio Book | Topic - 070 | Sant Rampal Ji Marathi S...
youtube
अवश्य ऐका ऑडियो बुक - ज्ञान गंगा -मराठी
विषय: - ब्रह्म चा साधक ब्रम्हला आणि पुर्ण ब्रम्ह यांचा साधक यांनाच प्राप्त होतो
Gyan Ganga Marathi | Audio Book| Topic - 070|Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
nandedlive · 2 years
Text
सर्वात मोठी बातमी; एकनाथ शिंदे यांनाच शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण
Tumblr media
मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून याकडे लक्ष लागलं होतं. 78 पानांची निवडणूक आयोगाचे निकालपत्र असून ऑक्टोबर २०२२ पासून हे प्रकरण चर्चेत आले होते. याशिवाय शिवसेना नाव देखील एकनाथ शिंदे गटाला मिळालंआहे. यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा ��क्का बसल्याचं बोललं जात आहे. पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्यानं आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्याच्या राजकारणाला मोठं वळण देणारा निर्णय आता जाहिर झाला आहे. निवडणूक आयोगात याबाबतचा युक्तिवाद पूर्ण झालेला होता. त्यानंतर कधीही निकाल येणं अपेक्षित होतं. त्यानुसार आज संध्याकाळी निवडणूक आयोगाकडून निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालामुळे ठाकरे गटाला खूप मोठा झटका मिळाल्याचं मानलं जातंय. ठाकरे गटाच्या वकिलांनी पक्षाची घटना, राष्ट्रीय कार्यकारणी, प्रतिनिधी सभा या बद्दलचे मुद्दे मांडत जोरदार युक्तिवाद केला होता. पण ठाकरे गटाचे हे सर्व प्रयत्न अखेर निष्फळ ठरले आहेत महत्त्वाच्या बातम्या- Read the full article
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंध - जिल्हाधिकारी निधी चौधरी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंध – जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई उपनगर, दि. ३१ : “सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचे स्वप्न बघितले होते आणि त्यांच्या कार्यामुळेच ते स्वप्न सत्यात उतरले. त्याचबरोबर भारतात प्रशासकीय सेवा सुरू करण्याचे श्रेयदेखील सरदार वल्लभभाई पटेल यांन���च जाते. त्यांचे हे कार्य देश नेहमीच लक्षात ठेवेल आणि त्यांच्या कार्यामुळे युवा पिढीला सातत्याने प्रेरणा मिळेल”, असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंध - जिल्हाधिकारी निधी चौधरी
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्यामुळे भारत एकसंध – जिल्हाधिकारी निधी चौधरी
मुंबई उपनगर, दि. ३१ : “सरदार वल्लभभाई पटेल यांनी एकसंध भारताचे स्वप्न बघितले होते आणि त्यांच्या कार्यामुळेच ते स्वप्न सत्यात उतरले. त्याचबरोबर भारतात प्रशासकीय सेवा सुरू करण्याचे श्रेयदेखील सरदार वल्लभभाई पटेल यांनाच जाते. त्यांचे हे कार्य देश नेहमीच लक्षात ठेवेल आणि त्यांच्या कार्यामुळे युवा पिढीला सातत्याने प्रेरणा मिळेल”, असा विश्वास मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती निधी चौधरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर 50 खोकीवर टीका
रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर 50 खोकीवर टीका
आदित्य ठाकरे यांनाच शंभर खोके घ्यायची सवय असल्याचा आरोप शिंदे गटातील शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे देखील कदम म्हणाले. आज दापोली इथे शिंदे गटाची जाहीर सभा आयोजित केली आहे. या सभेत आदित्य ठाकरेंच्या शंभर खोक्यांची पोलोखोल करणार असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. काका म्हणत अडीच वर्ष माझ्याकडून काम समजून घेतलं आणि नंतर काकाच्याच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २४ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज उमेदवारी अर्ज दाखल केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, जनता दल संयुक्त पक्षानं द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दर्शवला आहे. जनता दल संयुक्त, द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीचं स्वागत करत असल्याचं, या पक्षाचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष राजीव रंजन सिंह यांनी म्हटलं आहे. लोक जनशक्ति पक्षाच्या - रामविलास गटानेही मुर्मू यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे. राष्ट्रीय जनता दलानं मात्र विरोधी पक्षाचे उमेद्वार यशवंत सिंह यांचं समर्थन केलं आहे.
****
राज्यात सध्या ज्या राजकीय हालचाली सुरू आहेत, त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही, असा खुलासा, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. ते आज कोल्हापूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. एकनाथ शिंदे यांच्याकडून भाजपला कोणताही प्रस्ताव आला नसून, तसा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल, असं ते म्हणाले. शिवसेनेतल्या बंडामागे कोणता राष्ट्रीय पक्ष आहे हे शिंदे यांनाच विचारावं लागेल, असं पाटील म्हणाले.
****
अग्निपथ योजनेअंतर्गत भारतीय हवाईदलातल्या अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठीची नोंदणी प्रक्रिया आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झाली. इच्छुक उमेदवारांना अग्निपथ वायु डॉट सी डी ए सी डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहे. यासाठीची ऑनलाईन परीक्षा देशभरातल्या २५० केंद्रांवर २४ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. ही प्रक्रिया या वर्षअखेरपर्यंत पूर्ण होईल. तर लष्कर आणि नौदलाच्या भरतीप्रक्रिया एक जुलैपासून सुरू होणार आहेत.
****
खेळाडुंची विविध स्पर्धांमधली कामगिरी कशी उंचावेल, क्रीडा सुविधांचा व��स्तार कसा करता येईल, पहिल्या दहा अग्रणी देशांमध्ये स्थान पटकावेल, जास्तीत जास्त पदके पटकावेल, यासाठी सर्व राज्यं एकत्र येऊन एक राष्ट्रीय रोडमॅप तयार करतील, असं केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या केवाडिया इथं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन आज अनुराग ठाकुर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा, ट्रायबल गेम्स अशा स्वतंत्र स्पर्धा आयोजित केल्यास खेळाडूंच्या प्रतिभेला वाव मिळेल, खेळाडूंसाठी सुविधा, प्रशिक्षकांची नियुक्ती या विषयांवर राज्यांसोबत या परिषदेत चर्चा करण्यात येणार असल्याचं ठाकुर यांनी सांगितलं.
****
ब्यूरो ऑफ आऊटरीच अँड कम्युनिकेशन या विभागाचं नाव बदलून, आता सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन असं करण्यात आलं आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं २१ जून रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार मुख्यालय पातळीवर आता हा विभाग सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन या नावाने ओळखला जाईल.
****
राज्यातल्या १४ शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयांमधल्या तंत्र शिक्षण पदविका अभ्यासक्रमात, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी, विशेष तुकडी सुरु करण्यात येणार आहे. या तुकडीमध्ये ७० टक्के जागा अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी राखीव असून, प्रवेशासाठी ३० जून पर्यंत अर्ज करण्याचं आवाहन अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आलं आहे. हिंगोली, जालना, अंबड, लातूर, नांदेडसह आठ शहरांमधल्या शासकीय तंत्रनिकेतन आणि मुंबईतल्या शासकीय मुद्रण तंत्रज्ञान संस्था इथं या तुकड्या सुरु होत आहेत. या विशेष तुकड्यांमध्ये अल्पसंख्याकांसाठी एक हजार १५५ जागा उपलब्ध असून याशिवाय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नियमित विद्यार्थी म्हणूनही वार्षिक सात हजार ७५० रुपये इतक्या अत्यल्प शुल्कामध्ये प्रवेशाचा मार्ग उपलब्ध आहे.
****
शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणं पेरणी ७५ ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच करावी, असं आवाहन, औरंगाबाद जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी केलं आहे. प्रति हेक्टरी बियाणं दर ७५ किलोवरुन ५० ते ५५ किलोवर आणावं. यासाठी सोयाबीनची उगवण क्षमता ७० टक्केपेक्षा कमी असल्यास उगवण क्षमतेच्या प्रमाणात अधिकचं बियाणं पेरणीसाठी वापरण्यात यावं, असंही मोटे यांनी सांगितलं.
****
डब्लिन इथं सुरू असलेल्या युनिफार कनिष्ठ पाच देशांच्या हॉकी मालिकेत काल भारतीय महिला संघानं अमेरिकेच्या संघावर चार - एक असा विजय मिळवला. भारताकडून अन्नूने दोन तर निकिता टप्पो आणि वैष्णवी फाळके यांनी प्रत्येकी एक गोल केला.
****
फ्रान्स इथं सुरु असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला रिकर्व संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपान्त्य फेरीत भारताच्या दीपिका कुमारी, अंकिता भाकत आणि सिमरनजीत कौर यांच्या संघानं तुर्की संघाचा पाच - तीन असा पराभव केला.
****
0 notes
nashikfast · 2 years
Text
नवाब मलिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा
नवाब मलिकांना न्यायालयाचा मोठा दिलासा
मुंबई- मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता तात्पुरता दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचाराकरिता आज परवानगी दिली आहे. उपचारादरम्यान नवाब मलिक यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत राहण्याची परवानगी देखील न्यायालयाने दिली आहे. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे. कुर्ला येथील जमीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
Central Bank : सेंट्रल बँकेतील अधिकारी महिलेला लज्ला उत्पन्न होईल, असे वरिष्ठांचे वर्तन
#Central Bank : सेंट्रल बँकेतील अधिकारी महिलेला लज्ला उत्पन्न होईल, असे वरिष्ठांचे वर्तन #Ahmednagar #Sangamner
Central Bank : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याकडे बाळासाहेब सानप यांचे साकडे : धरणे आंदोलन स्थगित Central Bank : अहमदनगर (दि १८ जानेवारी २०२२) – संगमनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियातील एका महिला अधिकार्‍यास लज्जा उत्पन्न होईल, असे त्याच बँकेतील वरिष्ठांचे वर्तन प्रकरणी ओबीसीचे राज्याचे नेते बाळासाहेब सानप यांनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनाच साकडे घातल्याने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
“संजय राऊत, एक तर तुम्ही या नाही तर आम्ही येतो”; कन्नडिगांनी राऊतांना डिवचलं
“संजय राऊत, एक तर तुम्ही या नाही तर आम्ही येतो”; कन्नडिगांनी राऊतांना डिवचलं
“संजय राऊत, एक तर तुम्ही या नाही तर आम्ही येतो”; कन्नडिगांनी राऊतांना डिवचलं बेळगावः महाराष्ट्र-कर्नाटक वादावर लवकर तोडगा निघाला नाही तर, माझ्यासह आमच्या नेत्यांना बेळगावला जावं लागेल असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला होता. त्यानंतर 48 तासानंतरही हा वाद विकोपाला जात असून आता कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रासह ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाच थेट…
View On WordPress
0 notes
hdh-marathi · 3 years
Photo
Tumblr media
परमपूज्य श्रीपाल शेषाद्री यांना श्रद्धांजली अर्पण
'तिरूमल तिरुपती देवस्थान 'चे ज्येष्ठ पुजारी परमपूज्य श्रीपाल शेषाद्री यांना श्रद्धांजली अर्पण दिनांक २९ नोव्हेंबर २०२१ च्या सोमवारी पहाटेच्या सुमारास 'तिरूमल तिरुपती देवस्थान 'चे ज्येष्ठ पुजारी परमपूज्य श्रीपाल शेषाद्री यांचे विशाखापट्टणम येथे देहावसान झाले. त्यांच्या निधनाबद्दल सार्वभौम " श्री कैलास " राष्ट्र शोक व्यक्त करत आहे. आपल्या ५० वर्षांच्या सेवाकाळामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत श्रीपाल शेषाद्री येथील सुप्रसिद्ध 'तिरूमल देवस्थानातील 'भगवान व्यंकटेश्वरां'च्या सेवेत रुजू होते . त्यांना आगम शास्त्राची असामान्य समज होती ज्यात मंदिरात केल्या जाणाऱ्या सर्व कर्मकांड व दैनंदिन विधी याचा समावेश होता, त्यामुळे सन २००६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतरही त्यांची मंदिरातील सेवा सुरूच राहिली. ते एकमेव असे व्यक्ती होते की ज्यांना त्यांच्या कार्याप्रती निष्ठा व समर्पणाबद्दल सेवानिवृत्ती नंतरच्या वाढीव कालावधीसाठी वारंवार अधिकृतरित्या मंजूर करण्यात आले . सन २००८ सालापासून त्यांच्या सोबत असलेल्या दीर्घकालीन नात्याच्या सन्मानार्थ हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू नित्यानंद परमशिवम् त्यांना आदरपूर्वक प्रणाम करून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतात.  'भगवान व्यंकटेश्वरां'ची दीर्घकालीन सेवा केल्याबद्दल त्यांची सादर नोंद सनातन हिंदू धर्म तसेच भव्य 'तिरूमल तिरुपती देवस्थाना'च्या इतिहासात घेतली जाईल. संपूर्ण विश्वामध्ये शांती व धार्मिक सामंजस्यता प्रस्थापित करण्याची आध्यात्मिक जबाबदारी "कैलास" च्या धर्माधिष्ठित जीवन आणि पूजाविधीसाठी असलेल्या विभागाने घेतली आहे. त्यांनी दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी अमावस्येच्या दिवशी हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू नित्यानंद परमशिवम् यांच्या चरणी माहेश्वर पूजा अर्पण करण्याचे आयोजित केले आहे . {त्या बद्दलची .} मूळ लिंक येथे पहावी. https://lm.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Ftamil-nadu%2Fdollar-seshadri-renowned-priest-of-tirumala-tirupati-devasthanams-dies-of-heart-attack-in-vishakapatnam-2414449.html%3Ffbclid%3DIwAR0FMbnqeIilm4MBEEQ-8qv6uo6cWPIRvWVCt0H9hPS0IPxB3vAWNXiuAmM&h=AT2p-9kdf1sqHaFrfwqOhZdva_d44gMNalf9G52swHC0xooPbiIgPtO5h6dlH8ekipz_QgIR_a9wFQ_c9XhSBnw1GXjwCzWoPtBOjqH5We44Os_1aXKY_FQN_GUj4koiSsfqr-yFjWN39J2IxV7Stw माहेश्वर पूजेबद्दल माहेश्वर पूजा ही हिंदूधर्मातील प्राचीन विधी असून आजही वैदिक परंपरेमध्ये प्रचलित आहे. या माहेश्वर पूजेमध्ये परमशिवाचे १००८ वे अवतार, हिंदूधर्माचे सर्वोच्च धर्मगुरू नित्यानंद परमशिवम् स्वतः पूजेचा स्वीकार करून अर्पण करण्यात आलेला नैवेद्य ग्रहण करतात. माहेश्वर पूजा अशा व्यक्तींच्या कर्मशुद्धीकरिता केली जाते, ज्या व्यक्तींनी आपला पूर्व देह सोडून नवीन देह धारण करून नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी नवीन वातावरणात प्रवेश केला आहे, परंतु त्यांचे पूर्वीचे कर्मबंध मात्र तुटले नाहीत. हिंदू धर्माचे सर्वोच्च धर्मगुरू अशा पूर्वजांना मोक्षप्राप्तीसाठी आशिर्वाद देऊन मोक्षापर्यंतच्या त्यांच्या प्रवासासाठी त्यांना 'पिंड' अर्पण करतात. कोणत्याही तळी, सरोवर, नदी, जलाशय ,कोणतीही भूमी अथवा कोणत्याही क्षेत्री केल्या गेलेल्या कोणत्याही श्राद्ध किंवा पिंडदानविधीपेक्षाही या पिंडदानविधीचे महत्त्व सहस्रपटीने अधिक आहे. पिंडतर्पण अथवा श्राद्धाचा  सर्वोत्तम विधी म्हणजे परमशिवाच्या सदेह अवतारातील जठराग्नीस नैवेद्य अर्पण करणे. हिंदू धर्मामध्ये विगत आत्म्यांच्या कर्मशुद्धीकरिता केलेल्या श्राद्धविधीमध्ये जिथे संन्यासींना नैवेद्य अर्पण केला जातो, त्या विधीला 'माहेश्वर पूजा 'म्हटले जाते. सोमशम्भुपद्धतीतील श्राद्धविधी श्लोक लिड़्गिनो ब्राह्मणाद्दाश्र्च श्राद्धीयः शिवदीक्षिताः  | शिवदीक्षा ग्रहण केलेले संन्यासी व ब्राह्मण यांनाच श्राद्ध समयी पितृगणांचे प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार आहे. {ही माहेश्वर पूजा दर मासामध्ये पौर्णिमा व अमावस्या अशी २ वेळा केली जाते. }
https://www.facebook.com/story.php?story_fbid=457733179052852&id=100044485207419&scmts=scwspsdd
0 notes
nandedlive · 2 years
Text
एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा
Tumblr media
मुंबई : एकनाथ शिंदे यांचे बंड प्रकरण आता धक्कादायक वळणावर पोहचले आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा, अशी मागणी या बंडखोर आमदारांनी केल्याची माहिती समोर आली आहे. गुवाहाटीत झालेल्या बंडखोरांच्या बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदेंसह गेलेल्या ५० आमदारांनी ही एकमुखाने ही मागणी केल्याचे समजते. मात्र, आता बंडखोरांचा गट कायदेशीर लढाईत अडकण्याची शक्यता आहे. यामुळे या संपूर्ण गटाचे भवितव्यच टांगणीला लागले आहे. एका बाजूला एकनाथ शिंदे यांच्या गटाला मान्यता मिळेल की नाही याबाबत शंका आहे. यामुळे त्यांना दुस-या पक्षात विलिन होण्याशिवाय पर्याय नाही. हा सगळा गोंधळ असताना एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा अशी मागणी बंडखोरांकडून करण्यात आली आहे. नोटिशीला उत्तर देण्यासाठी वेळ न मिळाल्याने कोर्टात जाणार आमदारांच्या अपात्र करण्याच्या नोटिसा उपाध्यक्षांकडून मिळालेल्या आहेत. शनिवारी आणि रविवारी उत्तर कसे देणार, हा प्रश्न बंडखोर आमदारांपुढे आहे. उत्तर सोमवारपर्यंत दिले नाही तर अपात्र होण्याचा धोका आहे. त्यामुळे याविरोधात हायकोर्टात जाण्याचे ठरवण्यात आले आहे. आता भाजपा काय प्रतिसाद देणार या बंडाम���गे भाजपा पडद्याआड असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र आता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद द्यावे, अशी मागणी बंडखोरांनी केली तर भाजपाची काय भूमिका असेल, हा प्रश्न निर्माण झाला आहे. 1) विधानसभा उपाध्यक्ष यांनी सदस्यांना अपात्र करण्याबाबतच्या नोटीस सदस्यांना पोचलय 2) दोन दिवसांत नोटीसला उत्तर देण्याचा नोटीस मध्ये उल्लेख 3) शनिवारी आणि रविवारी उत्तर कसं देणार हा सदस्यांसमोर पेच 4) उत्तर न दिल्यामुळे अपात्र करण्याचा धोका वाढला 5) परिणामी सदस्यांनी उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात धाव 6) आज सर्व आमदारांनी वकील पत्रावर सा केल्या 7) उद्या अपत्रतेच्या नोटीसीवर आमदार स्टे घेणार 8) आठवडा नवीन सरकार स्थापन होणार 9) आतापर्यंत तरी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा 10) ५० आमदारांचा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करण्याचा आग्रह Read the full article
0 notes
rebel-bulletin · 3 years
Text
राज्यातील महाविकास आघाडी सरकार दळभद्री : माजी मंत्री राजकुमार बडोले
राज्यातील महाविकास आघाडी सरकार दळभद्री : माजी मंत्री राजकुमार बडोले
ओबीसी व शेतकरी यांना संपविण्याचे कारस्थान; आघाडी सरकार दळभद्री सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी-मोरगाव : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जनता व शेतक-यांचे शोषण करणारी आहे. आजची परिस्थिती फार विदारक आहे. शेतक-यांच्या शेतातील वीज कापण्याचा धडाका सुरु केला आहे. शेतकरी जगला तर देश जगेल. पण सध्याचे राज्य सरकार शेतक-यांनाच संपवायला लागले आहे. जनगणनेपासून तर आरक्षणापर्यंत ओबीसीना संपविण्याचे कारस्थान सुरु…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nileshartist · 3 years
Photo
Tumblr media
गेली काही दिवस झाले मी या कोरोना काळात समाजातील सर्व लोकांसोबत काम केली. त्यात राजकीय असतील, होटल व्यावसायिक असतिल, डॉक्टर असतिल,मंदीरे, सामाजिक संस्था, पेंट कंपनी आणि घरातिल भित्तिचित्र असतिल. पण म्हणतात ना hardwork, public place, निसर्गासोबत मग पावसाळा असो कींवा उन्हाळा, रात्र असो कींवा दिवस, स्वतःच्या परिवारापासुन लांब राहुन , जिवाची पर्वा न करता , सण नाही काही नाही…आयुष्य जो पर्यंत चांले आहे शरीर जोपर्यंत साथ देत तोपर्यंत जनतेची सेवा करनारे पोलीस बांधव यांनाच या कलेची आणि कलाकाराची जानीव असते. असच काहीस काम आज कलाकार सुद्धा करतोय. कोरोना काळात प्रोत्साहन देने , समाजप्रबोधन संदेश, ओळखिवरुन आरोपिचित्रे रेखाटने, व त्यांच्या तानतनावातुन त्यांना कलेचा आनंद सहभाग करून घेने. यात प्रत्येक वेळेस यांचे सहकार्य , आदर व आशिर्वाद मिळाले. यात महाराष्टातील पहिले पोलीस स्टेशन सिंहगड पोलिस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी श्री. देविदास घेवारे साहेब यांनी सुरुवात करुन दिली. व पोलीसांचे जीवन व माहीती मिळाली. त्यांनंतर पोलीस हेडकॉर्टर पुणे येथे भित्तिचित्र रेखाटली. त्यावेळेस महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक *मा.श्री. संजय पांडे साहेब* , पुणे ��ोलीस आयुक्त श्री .अमिताभ गुप्ता साहेब ,सह पोलीस आयुक्त डॉ.श्री. रवींद्र शिसवे साहेब ,सहायक पोलीस आयुक्त श्री.सतीश गोवेकर साहेब , यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आले. तसेच यादव साहेब , कायगुड़े साहेब व आमचे काका मल्हारी जागडे साहेब यांचे विशेष सहकार्य मिळाले त्यांचे आभार *महाराष्ट्र पोलीस यांच्या कार्यास सलाम 🙏मनस्वी धन्यवाद 🙏 @punepolicecity @maharashtra__police__ #police #maharashtrapolice #punepolice #artforall #publicart #pune #mumbai #maharashtra #publicart #startmumbai #punestreetart #streetartindia #nileshartist (at Maharashtra Police Seva) https://www.instagram.com/p/CR6dutPhQIs/?utm_medium=tumblr
0 notes
marathinewslive · 2 years
Text
"तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का?", पत्रकारांच्या 'या' प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा सवाल | Devendra Fadnavis comment on speculations of contesting Loksabha election from Pune
“तुम्हाला मी महाराष्ट्रात नको आहे का?”, पत्रकारांच्या ‘या’ प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांचा सवाल | Devendra Fadnavis comment on speculations of contesting Loksabha election from Pune
भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीमध्ये वर्णी लागल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात जाणार का याविषयी अनेक तर्कवितर्क लावले केले. त्याचवेळी फडणवीस यांनाच लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने बी जे पी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे केली. यानंतर पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांनीही पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस लढले तर मला आनंदच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 May 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ मे २०२२ सकाळी ७.१० मि. ****
·      पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठीची नीट पीजी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
·      कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी संबंधित दोघे एनआयएकडून जेरबंद
·      राज्यात काल कोविड संसर्ग झालेले २६३ नवे रुग्ण
·      औरंगा���ाद इथं पाणी पट्टीत तुर्तास पन्नास टक्के कपातीची पालकमंत्री सुभाष देसाई यांची सूचना
·      जालना ते जळगाव रेल्वेमार्गासाठी आजपासून हवाई सर्वेक्षण
·      हिंगोली तसंच बीड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनेत चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू
आणि
·      थॉमस करंडक बॅटमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक
****
पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठीची राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा - नीट पीजी पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. परीक्षा पुढे ढकलत राहिल्यास देशात प्रशिक्षित तज्ञ डॉक्टरांची टंचाई निर्माण होऊ शकते, आणि वैद्यकीय सेवेवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो असं न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पीठाने दिलेल्या आदेशात म्हटलं आहे. कोविड महामारीमुळे कोलमडून पडलेलं परीक्षांचं वेळापत्रक पुन्हा रुळावर आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं असून निर्धारित वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्याव्या असं सांगितलं आहे. त्यामुळे नीट पीजी परीक्षा निर्धारित दिवशी म्हणजे पुढच्या शनिवारी २१ मे रोजी होणार आहे.
****
संयुक्त अमिरातचे अध्यक्ष शेख खलिफा बीन झायेद अल नहयान यांचं काल निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. संयुक्त अरब अमिरातीतल्या भारतीय समुदायाचं कल्याण आणि द्विपक्षीय संबंधांसाठी त्यांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील, असं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. झाएद हे महान आणि दूरदृष्टी असलेले नेते होते, असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. त्यांच्या निधनाबद्दल भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्यात येत आहे.
****
वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांनी काल मुंबईत भारत- संयुक्त अरब अमिरात आर्थिक भागीदारी परिषदेत संयुक्तरित्या ‘स्टार्ट अप इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन’ या भारत- संयुक्त अरब अमिरात स्टार्ट अप सेतूचा प्रारंभ केला. दोन्ही देशांमध्ये स्टार्ट अपमधली गुंतवणूक वाढण्यासाठी, स्टार्ट आपच्या विस्तारासाठी आणि विचारांच्या आदानप्रदानासाठी हा सेतू उपयुक्त ठरेल, असं गोयल यावेळी म्हणाले.  
****
काँग्रेस पक्षासमोर सध्या असामान्य परिस्थिती उद्‌भवली असून त्यावर मात करण्यासाठी असामान्य उपाययोजनांची गरज असल्याचं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. राजस्थानात उदयपूर इथं काँग्रेसच्या तीन दिवसांच्या नव संकल्प शिबिराचं उद्घाटन काल सोनिया गांधी यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या. पक्षात सुधारणांची आत्यंतिक गरज गांधी यांनी व्यक्त केली.
****
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी संबंध असलेल्या मुंबईतल्या दोघांना ताब्यात घेतलं आहे. आरिफ अबु बकार शेख आणि शब्बीर अबु बकार शेख अशी या दोघांची नावं असून, दाऊदशी संबंधित अनेक बेकायदेशीर कारवायांमध्ये त्यांचा सहभाग असल्याचं उघडकीस आलं आहे. पाकिस्तानातून आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांची सूत्रं हलवणारे, तसंच भारतामध्ये अतिरेकी कारवाया करणं, मादक द्रव्यं पुरवणं आणि तस्करी करणारे शकील शेख आणि छोटा शकील यांच्याशीही या दोघांचे जवळचे संबध असल्याचं उघडकीस आलं आहे.
****
अंगडिया खंडणी प्रकरणात आरोपी असलेले निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं लुक आऊट परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या डिसेंबरपासून त्रिपाठी फरार आहेत.
****
माजी गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्यावर खासगी रुग्णालयात शस्त्रक्रियेची परवानगी मागणारा अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. ही परवागनी देण्यास सक्तवसुली संचालनालय - ईडीनं विरोध केला होता. देशमुखांवर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज नसल्याचं सांगणारा अहवाल ईडीनं न्यायालयात सादर केला होता. त्यानुसार न्यायालयानं देखील देशमुख यांना जेजे रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यास सांगितलं आहे.
****
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयानं खासगी रुग्णालयात उपचार करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार मलिक यांच्यावर आता कुर्ल्यातल्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचार होणार आहेत. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील मलिक यांनाच करावा लागणार असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले २६३ नवे रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ८३ हजार ३७ झाली आहे. काल या संसर्गाने दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८५२ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल २४० रुग्ण कोविडमुक्त झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख ३१ हजार २९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार १ हजार ४५५  रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासाठी गठीत समर्पित आयोगाने विभागवार दौरा जाहीर केला आहे. या दौऱ्यात नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेतली जाणार असून, या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटनांची निवेदनं स्वीकारली जाणार आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात २२ मे रोजी सकाळी साडे नऊ ते साडे अकरा या वेळेत आयोगाकडून निवेदनं स्वीकारली जातील. नागरिकांनी २२ मे पूर्वी विभागीय आयुक्त कार्यालयात संपर्क साधून भेटीची वेळ निश्चित करावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मुंबईतल्या विश्व संवाद केंद्राचे नारद जयंतीच्या निमित्ताने दिले जाणारे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’काल जाहीर झाले. ज्येष्ठ पत्रकार प्रकाश जोशी यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार तर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदक ज्ञानदा कदम यांना पत्रकारितेतील विशेष कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या १८ तारखेला मुंबईतज राजभवनात हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील.
****
औरंगाबाद शहराला समाधानकारक पाणी पुरवठा सुरू होईपर्यंत पाणी पट्टी चार हजार रुपयांवरून दोन हजार रुपये करण्याची सूचना पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे. महापालिकेच्या स्मार्ट सिटी कार्यालयात शहराच्या पाणी पुरवठ्याचा देसाई यांनी काल आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी ही सूचना केली. महापालिका, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि इतर विभागांच्या समन्वयाने औरंगाबाद शहराला मुबलक आणि समाधानकारक पाणी पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कामं सुरू आहेत. त्याचाच परिणाम म्हणून येत्या आठवडाभरात शहराला १५ दशलक्ष लीटर अतिरिक्त पाण्याचा पुरवठा होईल, असा विश्वास पालकमंत्री देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेच�� प्रशासक अस्तिककुमार पाण्डेय यांना पाणी प्रश्नासंदर्भात निवेदन देण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी दमदाटी आणि अरेरावी केल्याचा प्रकार काल घडला. राहुल इंगळे आणि योगेश मगरे अशी या दोघांची नावं आहेत. यासंदर्भात पाण्डेय यांच्या सुरक्षा रक्षकांनी काल शहरातल्या सिटी चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेतल्या सर्व कर्मचाऱ्यांनी काल मनपाच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करत कामबंद आंदोलन केलं. आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली.
****
जालना ते जळगाव या १७४ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी आजपासून हवाई सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी अकोला इथं एक विमान आणि अन्य आवश्यक यंत्रसामुग्री दाखल झाली असून, पुढील चार दिवस रडारचा वापर करून हे सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. या सर्वेक्षणासाठी साडेचार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. हा मार्ग जालना, राजूर, भोकरदन, सिल्लोड, अजिंठा, फर्दापूर, जळगाव असा असेल
****
लातूर जिल्हयातील साखर कारखान्यानी जिल्ह्यातल्या संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. काल झालेल्या आढावा बैठकीत देशमुख यांनी जवळपासच्या गावांची कारखान्यांनी परस्परात विभागणी करावी, तसंच मे अखेर पर्यंत कारखाने चालवून जलद ऊस गाळपाचे नियोजन करण्याची सूचना केली. जिल्हयात कारखान्याचे सभासद तसंच बिगर सभासद ��िळून जवळपास ३ लाख मेट्रिक टन ऊस शिल्लक आहे. सभासद आणि बिगर सभासद असा भेद न करता सर्वांचा ऊस गाळप व्हावा, असं नियोजन करण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले आहेत. दरम्यान, देशमुख यांनी काल लातूर इथं खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेतली. बोगस बियांणांच्या विक्रीवर कृषी विभागानं नियोजन करून निर्बंध आणावेत, तसंच पीककर्ज न देणाऱ्या बँकांवर कारवाई करण्याचे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले.
****
पशुधन पर्यवेक्षकाला आश्वासित असलेल्या प्रगती योजनेचा लाभ न दिल्या प्रकरणी दाखल याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पदोन्नती समितीच्या ५ सदस्यांना प्रत्येकी ५ हजार रुपयांची कॉस्ट काल ठोठावली. त्यांच्या वेतनातून ५ हजार रुपयांची ही कॉस्ट ३१ मे पूर्वी औरंगाबाद खंडपीठात जमा करावी असे आदेश न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती एस जी दिघे यांनी काल दिले.
****
हिंगोली जिल्ह्यात पूर्णा तालुक्यात काल १० वर्षीय बहीण आणि ७ वर्षीय भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सेनगाव तालुक्यातल्या बोडखा गावाजवळून वाहणाऱ्या पूर्णा नदीला सोडलेल्या सिद्धेश्वर धरणातील पाण्यामुळे या ठिकाणी पाण्याची पातळी वाढली आहे. या पाण्यात पडलेल्या बहिणीला वाचवण्याचा प्रयत्नात भावाचाही मृत्यू झाला.
बीड शहरातल्या परळी शहरात काल विहीरीत बुडून वडील आणि मुलाचा मृत्यू झाला. शहरातल्या बरकत नगर इथले रहिवासी शेख सादिक पाय घसरुन ते विहीरीत पडले, त्यांचा २५ वर्षीय मुलगा शेख रफिक हा त्यांना वाचवण्यासाठी गेला. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला.
****
थायलंडमध्ये सुरू असलेल्या थॉमस करंडक बॅटमिंटन स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने डेन्मार्कला तीन दोन असं पराभूत करत, अंतिम फेरीत प्रवेश केला. कालच्या निर्णायक सामन्यात भारताच्या एच एस प्रणॉयने डेन्मार्कच्या रासमस गेमके याचा ३-२१, २१-९, २१-१२ असा पराभव केला. त्यापूर्वी किदंबी श्रीकांतने अँडरसनचा २०-१८, १२-२१,२१-१५ असं पराभूत केलं. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीने किम ॲस्ट्रूप आणि मॅथिस क्रिश्चियन्स जोडीचा २१-१८, २१-२३, २२-२० असा पराभव केला. भारताच्या लक्ष्य सेन, तसंच विष्णुवर्धन आणि कृष्ण गर्ग जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. अंतिम फेरीत उद्या भारतीय संघाची लढत इंडोनेशियासोबत होणार आहे.
****
जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातल्या चांधई एक्को गावामध्ये काल कमानीला नाव देण्यावरून दोन गटांमध्ये झालेल्या वादावादी प्रकरणी १८ जणांना अटक करण्यात आली आहे. यात सरपंच आणि उपसरपंचाचाही समावेश आहे. पोलिसांवर झालेल्या दगडफेक प्रकरणातल्या २५० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातल्या मौजे वझुर इथं गोदावरी नदीपात्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर वाळू उपसाविरूध्द गंगाखेड पोलिसांनी काल पहाटे कारवाई केली. यावेळी पोलिसांनी जेसीबी मशीन, बोट, हायवा, ट्रक, टिप्पर अशी ४५ वाहनं, हजारो ब्रास वाळू जप्त करत, ९८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
****
जालना शहरात व्यापाऱ्यांवर पाळत ठेवून त्यांना मारहाण करत रोख रक्कम लुटणाऱ्या टोळीतल्या पाच संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेसह सदर बाजार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अटक केलेल्या संशयितांकडून पाच दिवसांपूर्वी लुटलेल्या रकमेतील दोन लाख ८५ हजार रुपयांसह गुन्ह्यात वापरलेलं साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या टोळीनं यापूर्वीही लुटमार केल्याचं पोलीस तपासात समोर आलं.
****
हिंगोली जिल्ह्याच्या कळमनूरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर परिसरात काल सायंकाळी वादली वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अर्धा तास पाऊस पडला, वारंगा फाटा , रामेश्वर तांडा, जवळा पांचाळ डोंगरगाव पूल, कामठा फाटा, पोतरा, बोल्डा या परिसरातही पाऊस झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आखाडा बाळापूर परिसरात विजेचे काही खांब तसंच रोहित्र पडले. त्यामुळे या ठिकाणी काही काळ वीजपुरवठा तसंच वाहतूक विस्कळीत झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
हवामान
केरळमध्ये ४ दिवस आधी म्हणजे २७ मे रोजी मोसमी पाऊस दाखल होईल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. अंदमान निकोबार बेट समुहावर नैऋत्य मौसमी वारे दाखल होण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं असून, हा मान्सून अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात उद्या १५ तारखेला दाखल होईल असा अंदाज आहे.
राज्यात विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये असलेली उष्णतेची लाट पुढचे दोन तीन दिवस कायम राहील. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
****
0 notes