Tumgik
#विषारी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
How To Purify Blood Naturally : रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय
How To Purify Blood Naturally : रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय
How To Purify Blood Naturally : रक्तातील विषारी पदार्थ व घाण एका झटक्यात फेकतील शरीराबाहेर, फक्त करा हे 6 उपाय How To Purify Blood Naturally at Home : मानवी शरीर हे एका सिस्टमनुसार काम करते. यात प्रत्येक गोष्ट ही एकमेकांना जोडलेली आहे. शरीराचे सर्व अवयव, नर्व्हस सिस्टम, मस्क्युलर सिस्टम, हाडे आणि पेशी हे सर्व एकत्रित येतात तेव्हा कुठे आपले शरीर हे काम करत असते. या सर्व अवयवांपर्यंत पोषक घटक…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
नॉन क्रिमिलेयर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती - जमाती प्रवर्गातल्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अनुसूचित जाती - जमातींना क्रिमेलियर लागू होणार नसल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना दिला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात उपप्रवर्ग पाडता येऊ शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात दिला होता.
****
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या जाज्वल्यतेची स्मृती जपणारा ऑगस्ट क्रांती दिन आज पाळण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नऊ ऑगस्ट १९४२ रोजी 'छोडो भारत' आंदोलनाची हाक दिली होती. हा स्वातंत्र्यासाठीचा अंतिम लढा होता. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.
****
हर घर तिरंगा अभियान आजपासून सुरु झालं. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. घरोघरी तिरंगा अभियान हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानाची आपल्याला सतत जाणीव करून देईल, या अभियानानं आता लोकचळवळीच स्वरूप घेतल असून यावर्षीही राज्यातल्या अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुंबईतल्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना हुतात्मा स्मृती स्तंभावर अभिवादन केलं. तर, कार्यक्रमानंतर पदयात्रा आणि सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिरंगा कॅनव्हास वर स्वाक्षरी केली, तसंच घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेतला.
दरम्यान, हर घर तिरंगा अभियानानिमित्त आज लातूर, बीड तसंच कोल्हापूर इथं तिरंगा रॅली काढण्यात आली.
****
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असणारे आम आदमी पक्षाचे नेते मनिष सोसोदीया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणात गेल्या १७ महिन्यांपासून कोणतीही सुनावणी होत नसल्या कारणाने सिसोदीया यांच्या जलदगतीने सुनावणी होण्याच्या हक्काचं हनन होत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही संस्थानी दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाने सिसोदिया यांना जामिन दिला आहे.
****
आयसिसशी संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज पुण्यातून अटक केली. रिजवान आली असं त्याचं नाव असून तो दर्यागंजचा रहिवासी आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं त्याच्यावर तीन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
राज्यात अनेक ठिकाणी आज नागपंचमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी वारुळाची देखील पूजा केली जाते. निसर्गातले सर्वच साप विषारी नसून, सापांविषयी समाजामध्ये पसरलेल्या विविध गैरसमजांबाबत, अनेक सर्पमित्र नागपंचमीच्या निमित्तानं जनजागृती करत असतात.
नागपंचमी निमित्त धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ इथं आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सापासंदर्भात भित्तीचित्रकाद्नारे जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांचं आणि सापाचं नातं अधिक वृद्धिंगत व्हावं, तसंच सापाबद्दलचे समज-गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून निसर्ग संतुलन राखण्यासाठी सर्प संरक्षणाची गरज असल्याचं मत, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे धुळे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
हिंगोली शहरातल्या क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह मोठ्या संखेने आदिवासी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. २० ऑगस्टपर्यंत मतदारांना नाव नोंदणी, तसंच हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात उद्या १० ऑगस्ट, ११ ऑगस्ट, तसंच १७ आणि १८ ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
****
वाशिम जिल्ह्यात मंगरुळपिर इथं पोलिसांनी कत्तलीसाठी नेल्या जाणार्या जनावरांची सुटका केली. चेहलपुरा भागात जनावरे बांधून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांना मिळाली असता काल रात्री ही कारवाई करण्यात आली. यावेळी ८९ गोवंशीय जनावरांची सुटका करुन पाच लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात अमन सहरावत कांस्य पदकासाठी खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री पावणे दहा वाजता हा सामना सुरु होईल.
****
0 notes
sanjay-ronghe-things · 4 months
Text
दुनियादारी
सगळच कसं इथेआहे किती भारी ।कुणी साधा भोळाकुणी दाखवी हुशारी । गोड गोड बोलतोनी दाखवतो चतुरी ।वेळ येताच कसाकाढतो मग तुतारी । अडचणीला येई धाऊनवाटे किती हा विचारी ।विश्वासावर फिरते पाणीकाढी तलवार दुधारी । काम क्रोध मोह मायारंग सारेच हे विषारी ।सत्पुरूषासी देवच तारीसांगा त्यास कोण मारी ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
adhiraj09 · 6 months
Video
youtube
किडनीतील विषारी घाण लघवीतून पडेल बाहेर अन मुतखड्याचा होईल चुरा प्या हे 6...
0 notes
dnyanpower25 · 1 year
Text
Episode Synopsis: Dr. Sunetra Javkar explained "how our thoughts create our favorable and unfavorable reality" flawlessly with easiest examples that even a child could understand precisely "how to manage our own thoughts and vibrations.." "....काय माहिती आहे विंचू बद्दल? एवढेच की विंचू खूप विषारी असतो आणि त्याच्या डंखामुळे जीवही जाऊ शकतो. विंचवाबद्दल अजून काय माहिती आहे तुम्हाला? जेव्हा विंचवाच्या पिल्लांचा जन्म होतो, त्यावेळी..
0 notes
marathibatmi11 · 1 year
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 1 year
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 1 year
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 1 year
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप निघाला
मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप निघाला
मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप निघाला शव विच्छेदन करताना मृतदेहातून जिवंत विषारी साप बाहेर निघाला. अमेरिकेच्या मेरीलँड मधून एक विचित्र आणि धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.खरं तर शव विच्छेदन गृह ऐकले की अंगाचा थरकाप होतो. अशा ठिकाणी लोक जाणं तर सोडा नाव देखील काढत नाही. पण जे लोक तिथे काम करतात त्यांच्यापुढे कधी कधी असे काही अनुभव येतात ज्यांना ऐकल्यावर कोणीही हादरेल. असेच…
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
आईलाही वाटलं पायात टाचणी रुतली , बालकाने गमावले प्राण
सध्या महाराष्ट्रात पावसाळी वातावरण असून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात विंचू आणि साप यांचा उपद्रव दिसून येत आहे यातूनच एक दुर्दैवी घटना नागपूरजवळ असलेल्या भिवापूर तालुक्यातील भगवानपूर इथे समोर आलेले असून आईच्या कुशीत झोपलेल्या चार वर्षाच्या बालकाला बालकाच्या पायाला विषारी सापाने दंश केला आणि त्यात या बालकाने प्राण गमावलेले आहेत. 24 तारखेला पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली…
Tumblr media
View On WordPress
0 notes
karmadlive · 1 year
Text
२ दिवसांत १६०० कि.मी. प्रवास अन् नर्मदेत पोहून घेतले ताब्यात
करमाड : अल्पवयीन विद्यार्थिनीला फूस लावून पळवून नेलेल्या शिक्षकाला करमाड पोलिसांनी अखेर नेमवार (ता. हंडिया, भोपाळ) येथून बुधवारी (दि.५)  दुपारी ताब्यात घेतले. पोलिसांना बघताच विषारी द्रव तोंडात घेऊन नर्मदा नदीत उडी मारलेला शिक्षक व विद्यार्थिनीला स्वतःचा जीव धोक्यात घालून पोहत जात ताब्यात घेतले. लाडसावंगी (ता. जि. औरंगाबाद) येथील खासगी संगणक प्रशिक्षण केंद्रात शिकवणीस येणाऱ्या अल्पवयीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
knowledgenews1 · 1 year
Text
पावसाळ्यात सर्पदंशाच्या प्रकरणांमध्ये वाढ होतांना आपल्याला दिसत आहे : घरात या वनस्पती लावल्यास साप आसपासही भटकणार नाही
दर वर्षी पावसाळा सुरू झाला की. पावसात अनेक किडे आणि इतर जीव बाहेर येतात. त्यात अनेक विषारी सापांचाही समावेश आहे. साप बिळात राहत असले तरी पावसाळ्यात ते बाहेरही फिरताना दिसतात. पावसाळ्यात घरांमध्ये साप शिरण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. अनेकदा हे साप कधी घरात प्रवेश करतात, हे कळतही नाही. यापैकी काही विषारीही असतात. अशात ते माणसाला चावल्यास मृत्यूही होऊ शकतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की अशी काही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 1 year
Text
सरांडीतील चौघांचा धक्कादायक मृत्यू प्रकरण : विजेचा धक्का की विषारी वायू? कोंबडीचे पिल्लूही विहिरीतून निघाले मृत
0 notes
bestivfhospital · 1 year
Text
Tumblr media
हायड्रोसॅल्पिनक्स हे विषारी द्रवपदार्थाचे एक वस्तुमान आहे ज्यामुळे फॅलोपियन ट्यूब ब्लॉक होते. याचा परिणाम स्त्रीच्या जननक्षमतेवर होऊ शकतो आणि आयव्हीएफ यशाचा दर कमी होतो. ... आमच्या IVF तज्ञाकडून तुमच्या शंका दूर करा, कॉल करा - +९१-९०९६०२४७६४
0 notes