Tumgik
#आयुष्य
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका – विरोधी पक्षनेते अजित पवार पिंपरी -पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. शाई फेकणाऱ्यांवर राजकीय दबावातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून असा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सत्ता आहे म्हणून कोणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका, असा शब्दात विधानसभेचे विरोधी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 1 year
Text
' मुलांना एक रुपया देणार नाही कारण त्यांना.. ' , निवृत्त वडिलांचा व्हिडीओ व्हायरल
प्रत्येक आईवडील आपल्या मुलाचे लाड करतात आणि त्याला जे काही मिळाले नाही ते सर्व काही देण्याचा प्रयत्न करतात. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रत्येक आई-वडिलांची हीच इच्छा असते मात्र सोशल मीडियावर सध्या एका निवृत्त झालेल्या वडिलांचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये वडिलांनी ‘ आयुष्य माझ्यासाठी आहे असे म्हणत मुलाला मी एक छदाम देखील देणार नाही ‘ असे म्हटलेले आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
Tumblr media
ब्रम्हाजी विष्णुजी शिवजी ब्रम्ह आणि परब्रह्म यांचे आयुष्य कीती आहे पाहा आज 1:00वासता आमच्या शोशल मीडिया प्लेटफॉर्म वर् व उदया सकाळी 5:55 वासता लोक शाही ण्यूज चैनल वर्
2 notes · View notes
nandedlive · 2 years
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. म��त्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
gop-al · 2 years
Text
आपला दृष्टीकोन भगवदगीता हा महान ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये मोक्षप्राप्तीचे साधन सांगितले आहे.याची सुरवात कशी झाली द्वापारयुग संपत आले होते आणि कलीयुगाची सुरवात होणार होती. राजा परीक्षित हा शिकारीला जात असतांना तेथे त्याना कली भेटला,कली म्हणजे वाईट वृत्तीची सुरवात.कली हा आपल्या वाईट गुणाचा प्रभाव राजावर टाकून शरण आलो आहे माझेवर दया Iकरा व मला या संसार रुपी दुनियेत जागा द्या,असे म्हणाला.तर राजा त्याला, तू जिथं वाईट कामे होतात तिथं, जिथं मादक पदार्थ भेटीतील, आणि जिथं हिंसा असेल तिथं, अशा ठिकाणी राहण्यास सांगितले.कली हुशार होता. तो म्हणाला अजून एक जागा द्यावी.तर राजा बोलला सोन्यामध्ये वास कर, असे सांगितले.त्यावेळी राजा च्या राजमुकुट मध्ये कली जातो व वाईट बुद्धी राजाला पुरवितो व स्वतः,व राज्य च्या विनाशास कारणीभूत ठरतो ही कथा सर्वांना माहीत आहे. भागवत कथा या पासूनच सुरू होते. कथेला अनुसरून मला एक सुचले आज आपण सध्या कलियुगात जीवन जगत आहोत,घृणा,हिंसाचार,द्वेष,जागतिक युद्ध, हे सर्व कलीचे गुण आपल्याला पाहायला मिळतात समाजाचे हाल हाल होत आहेत. कधी न बघितलं ते आजच्या काळात पाहायाला मिळतं परंतु एवढे वाईट होत असताना सुद्धा अशाही काळात जग जिंकेल, 100 कौरव असतांना ही 5 पांडव चा विजय होतो सत्य परेशान हो सकता है पराजित नही, या युगात हरिनाम (सकारत्मक दृष्टीकोन) दिला आहे आणि त्याचे भरवशावर जग जिवंत आहे. रात्र आहे तसा दिवस आहे.काही रात्रीच्या काळ्या काळोखाचा विचार करत आता आपले कसे होईल म्हणून स्वतःचे आयुष्य गमावून बसत आहेत.आता हीच रात्र असाच काळोख आणि अशीच भयावह शांतता आपल्या जीवनात असणार आहे. आपण आता जिंकूच शकत नाही,आणि तो रात्रीचा तो मदमस्त झालेले काळ आपल्याला अजुनही त्या अंधारात जणू ढकलत आहे असा आजचा झालेला आपला दृष्टीकोन आहे. परंतु त्या मदमस्त झालेल्या अंधकाराला हे माहीतच नाही की सकारात्मक रुपी किरणांची पहाट होणार आहे आणि अंधकार समूळ नायनाट करणार आहे आणि तो आशेचा उजाळा सुद्धा त्याचे अस्तित्व दाखवणार आणि त्याला ही त्याचा अभिमान होणार आणि तो ही गर्वाने बोलणार आहे मी आशेचे किरण आहे,आणि हेच माझे अस्तित्व आहे. रात्र सुद्धा आपल्या जीवनात आहे आणि दिवस सुद्धा आपल्या जीवनात आहे. आता महत्वाचा आहे तो आपला दृष्टीकोन आपल्याला त्यासंकटाकडे कसे बघायचे आहे रात्र म्हणून,की दिवस म्हणून…. जीवन आपले आहे आपल्याला जगायचे आहे नैराश्याच्या गर्द छायेत न जाता आशेच्या किरणांचा स्वीकार करत कलियुगात मिळालेलं हरिनाम(सकारत्मक विचार) चा वापर करूया आणि दुःख ,संकट दूर करूया चला सकारात्मक होऊया. घरीच रहा मस्त रहा.
गोपाल मुकुंदे
आपला दृष्टीकोन
2 notes · View notes
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण��याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
mukundhingne · 2 hours
Text
"Don't leave your life to fate!"
“स्वतःचं आयुष्य नशिबाच्या हवाली करू नकात….!” Friends, I certainly don’t intend to preach to you. Even though I have reached the age of sixty, I am well aware that I am not qualified to give advice. I am simply trying to share my experiences through this blog. Of course, struggling to live every day is not considered a major life experience, because this struggle is something everyone goes…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 14 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 10 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १० सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
आज घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं आगमन होत आहे. घरोघरच्या विविध पद्धतींनुसार आज गौरींची स्थापना होईल, उद्या गौरी पूजन आणि परवा गौरी विसर्जन होईल. तीन दिवसांच्या या सोहळ्यात गौरी पूजनाचं सर्व साहित्य, नैवेद्यासाठी भाज्या आणि फळांसह, विविध प्रकाराच्या फुलांनी छत्रपती संभाजीनगरमधील बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. विविध साहित्य खरेदीसाठी महिला वर्गाची बाजारपेठेत गर्दी झाली आहे.
****
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना” राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे तसेच त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी ५० हजार योजनादूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतची जबाबदारी माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपविण्यात आली आहे. नेमणूक केलेल्या योजनादूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे. तसेच योजनादूतांच्या निवडीचे निकष, अटी, शर्ती तयार करण्याबाबतची कार्यवाही माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाकडून करण्यात येणार आहे.
****
मृत्यूनंतर एका व्यक्तीनं केलेलं अवयवदान अनेकांसाठी आयुष्य देणारं ठरतं. त्यामुळे प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प घेऊन मरावे परी अवयवरुपी उरावे हे ब्रीदवाक्य अंगीकारावं, असं आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती इथे आयोजित अवयवदान जनजागृती महाअभियान सोहळ्यात ते बोलत होते. अकोला जिल्ह्यात १६ हजार नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प केला आहे. हा संकल्प एक विक्रम असून, अकोला जिल्ह्याप्रमाणे देशभरातील नागरिकांनी अवयवदान करण्याचा संकल्प घेतल्यास गरजूंना त्याचा लाभ होईल असं ते म्हणाले. ही चळवळ जनमानसात रुजवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचं आवाहन मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. नेत्रदान आणि अवयवदानाचा संकल्प घेतलेल्या व्यक्तींचा कृतज्ञता पत्र देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
****
अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. थोड्या वेळात म्हणजे साडे अकरा वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल.
****
शाळांमधील मुला-मुलींच्या  सुरक्षिततेच्या दृष्टीने  अकोला जिल्ह्यातील १ हजार ८२५ शाळांमध्ये गेल्या ६ तारखेपर्यंत सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आल्या असून शाळा स्तरावरील या समित्यांकडून विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची कारवाई करण्यात येणार आहे. अलीकडच्या कालावधीत घटनांच्या पार्श्वभूमीवर शाळांमध्ये या समित्या गठीत करण्याची उपयुक्तता अधिक वाढली आहे. त्याअनुषंगाने अकोला जिल्ह्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि अनुदानित तसंच विनाअनुदानित १ हजार ८३५ पैकी १ हजार ८२५ शाळांमध्ये सखी सावित्री समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.
****
छत्रपतीसंभाजीनगरजिल्ह्यातल्यापैठणइथल्याजायकवाडीधरणाचेबारादरवाजेअर्ध्याफुटानंउघडूनगोदावरीनदीपात्रातसहाहजार२८८घनफूटप्रतिसेकंदवेगानंपाणीविसर्गकरण्यातयेतआहे. सध्याधरणात१५हजार४६०घनफूटप्रतिसेकंदवेगानंपाण्याचीआवकहोतअसून, पाणीसाठासाडे९८टक्क्यांपर्यंतपोहोचलाआहे. आवकवाढल्यासविसर्गवाढवण्यातयेईल. त्यामुळेनदीकाठच्यागावातल्यानागरिकांनीखबरदारीघ्यावी, असंआवाहनजलसंपदाविभागाकडूनकरण्यातआलंआहे.
****
राज्यपालसीपीराधाकृष्णनआजछत्रपतीसंभाजीनगरच्यादौऱ्यावरअसून, शहरातल्यालोकप्रतिनिधी, माध्यमतज्ज्ञ, उद्योजकतसंचप्रशासकीयअधिकाऱ्यांशीतेचर्चाकरणारआहेत. राजकीयपक्षांचेजिल्हाप्रमुख, शहरप्रमुखांनादेखीलचर्चेसाठीनिमंत्रितकरण्यात आलंआहे. आजदुपारीसाडेतीनवाजेच्यासुमारासराज्यपालांचंशहरातआगमनहोईल.
****
कर्करोगा औषधांवरचा जीएसटी अर्थातवस्तू आणि सेवा कर १२ वरून पाच टक्के करण्याचा निर्णयजीएसटीपरिषदेनंघेतलाआहे. कालनवीदिल्लीतपरिषदेच्याबैठकीनंतरअर्थमंत्रीनिर्मलासीतारामनयांनीहीमाहितीदिली. आरोग्य विम्यावर लादलेला १८ टक्के जीएसटी कमीकरण्याचा मुद्दा मंत्र्यांच्यागटाकडे पाठवला आहे. त्यांना ऑक्टोबरपर्यंतशिफारशी सुचवायला सांगितल्याआहेत.
****
0 notes
astrovastukosh · 17 days
Text
Tumblr media
*🌞~ आज का हिन्दू पंचांग ~🌞*
*⛅दिनांक - 7 सितम्बर 2024*
*⛅दिन - शनिवार*
*⛅विक्रम संवत् - 2081*
*⛅अयन - दक्षिणायन*
*⛅ऋतु - शरद*
*⛅मास - भाद्रपद*
*⛅पक्ष - शुक्ल*
*⛅तिथि - चतुर्थी शाम 05:37 तक तत्पश्चात पंचमी*
*⛅नक्षत्र - चित्रा दोपहर 12:34 तक तत्पश्चात स्वाति*
*⛅योग - ब्रह्म रात्रि 11:17 तक तत्पश्चात इंद्र*
*⛅राहु काल - प्रातः 09:31 से प्रातः 11:04 तक*
*⛅सूर्योदय - 06:27*
*⛅सूर्यास्त - 06:49*
*⛅दिशा शूल - पूर्व दिशा में*
*⛅ब्राह्ममुहूर्त - प्रातः 04:52 से 05:38 तक*
*⛅ अभिजीत मुहूर्त - दोपहर 12:12 से 01:02 तक*
*⛅निशिता मुहूर्त- रात्रि 12:14 सितम्बर 08 से रात्रि 01:01 सितम्बर 08 तक*
*⛅ व्रत पर्व विवरण - गणेश चतुर्थी (चंद्र दर्शन निषिद्ध, चन्द्रास्त - रात्रि 09.27), गणेश महोत्सव प्रारम्भ, सर्वार्थ सिद्धि योग (दोपहर 12:24 से प्रातः 06:24 सितम्बर 08 तक)*
*⛅विशेष - चतुर्थी को मूली खाने से धन-नाश होता है। (ब्रह्मवैवर्त पुराण, ब्रह्म खंडः 27.29-34)*
*🔹अपने हाथ में ही अपना आरोग्य🔹*
*🔸१) सभी अंगों में पुष्टिदायक तेल की मालिश अवश्य करानी चाहिए सिर में कान में और पैरों में तो विशेष रूप से करानी चाहिए । कराने से वायु तथा कफ मिटता है, थकान मिटती है, शक्ति तथा सुख की प्राप्ति होती है, नींद अच्छी आती है, शरीर का वर्ण सुधरता है, शरीर में कोमलता आती है, आयुष्य की वृद्धि होती है तथा देह की पुष्टि होती है ।*
*🔸(२) सिर में मालिश किया हुआ तेल सभी इन्द्रियों को तृप्त करता है, दृष्टि को बल देता है, सिर के दर्दों को मिटाता है। बाल में तेल पहुँचने से बाल घने, लम्बे तथा मुलायम होते हैं । लंबे समय तक टिकते हैं और बाल काले बने रहते हैं तथा सिर को भी भरा हुआ रखता है ।*
*🔸(३) नित्य कान में तेल डालने से कान में रोग या मैल नहीं होता । गले के बाजू की नाड़ी तथा दाढ़ी अकड नहीं जाती । बहुत ऊँचे से सुनना या बहरापन नहीं होता । कान में रस आदि पदार्थ डालने हों तो भोजन से पहले डालना हितकर है ।*
*🔸(४) पैरों पर तेल मसलने से पाँव मजबूत होते हैं। नींद अच्छी आती है, आँख स्वच्छ रहती है तथा पैर झूठे नहीं पड़ जाते, श्रम से अकड़ नहीं जाते, संकोच प्राप्त नहीं करते तथा फटते भी नहीं । जिस तरह गरुड़ के पास साँप नहीं जाते उसी तरह कसरत के अभ्यासी और तेल की मालिश करानेवाले के पास रोग नहीं जाते । नहाते समय तेल का उपयोग किया हो तो वह तेल रोंगटों के छिद्रों, शिराओं के समूह तथा धमनियों के द्वारा सम्पूर्ण शरीर को तृप्त करता है तथा बल प्रदान करता है ।*
*🔸(५) जिस तरह मूल में सिंचित वृक्षों के पत्ते आदि वृद्धि प्राप्त करते हैं उसी तरह अंगों पर तेल मलवानेवाले मानवों की तेल से सिंचित धातुएँ पुष्टि प्राप्त करती हैं ।*
*🔸(६) बुखार से पीड़ित, कब्जियतवाले, जिसने जुलाब लिया हो, जिसे उल्टी हुई हो, उसे कभी भी तेल की मालिश नहीं करनी चाहिये ।*
*🔸(७) मुँह पर तेल मलने से आँखें मजबूत होती हैं, गाल पुष्ट होते हैं, फोड़े तथा फुन्सियाँ नहीं होती और मुँह कमल के समान सुशोभित होता है ।*
*🔸(८) जो मनुष्य प्रतिदिन आँवले से स्नान करता है उसके बाल जल्दी सफेद नहीं होते और वह सौ वर्ष तक जीवित रहता है ।*
*🔸(९) दर्पण में देहदर्शन करना यह मंगलरूप है, कांतिकारक है, पुष्टिदाता है, बल तथा आयुष्य को बढ़ाने वाला है और पाप तथा अलक्ष्मी का नाश करनेवाला ।*
*🔸(१०) जो मनुष्य सोते समय बिजोरे के पत्तों का चूर्ण शहद के साथ चाटता है वह सुखपूर्वक सो सकता है ।*
0 notes
mhlivenews · 21 days
Text
मित्रांकडून अत्याचार अन् मानसिक छळ, विवाहितेने आयुष्य संपवलं, चॅटिंग पाहून पती हादरला
Solapur Married Woman Ends Life: एका महिलेवर तिच्याच मित्रांनी अत्याचार केला. तसेच, तिला मानसिक त्रास दिला. त्यामुळे तिने आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. Lipi सोलापूर: मंगळवेढ्याच्या ग्रामीण भागात एका विवाहित महिलेवर तीन मित्रांनी जबरी अत्याचार करून शारिरिक, मानसिक त्रास दिला. तसेच, सदरची बाब कोणाला सांगितल्यास तुझ्या दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Text
40. कर्तेपणाच्या भावनेचा त्याग   
श्लोक 2.48 मध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, तू आसक्ती सोडून तसेच सिद्धी आणि असिद्धीमध्ये समान भाव ठेवून योगात स्थिर होऊन कर्तव्यकर्मे कर. या समत्वालाच योग म्हणतात. दुसऱ्या प्रकारे सांगायचे झाल्यास आपण द्वंद्वाशी नाते जोडणे थांबविले की आपण जे काही करू ते सुसंगत होत जाते.
आपले दैनंदिन आयुष्य म्हणजे निर्णय आणि पसंतींची एक मालिकाच असते. आपले सतत जागृत असलेले मन हे उपलब्ध पर्यायांमधून सतत काहीतरी निवडत असते आणि श्रीकृष्ण त्यांची वर्गवारी सुख-दु:ख, नफा-तोटा, जय-पराजय आणि यश-अपयश यांच्यात करतात (2.38).
समत्व म्हणजे या ध्रुवांना समान मानणे, सामान्यतः त्यांना ओलांडणे असे म्हटले जाते. जेव्हा ही जाणीव गहन होते, तेव्हा मन शक्तीहीन होते आणि निवडहीन जाणीव प्राप्त होते. जेव्हा आपण झोपेत किंवा नशेत असतो तेव्हा आपण फरक करण्याची क्षमता गमावतो. पण समत्व विभाजन करण्यास सक्षम असूनही विभाजन करत नाही. हे फक्त एक निरीक्षक/ दृष्टा बनून वर्तमान क्षणात जगत आहे.
कर्म करत असताना समत्व गाठण्यासाठीचा व्यावहारिक मार्ग म्हणजे कर्तेपणाची जाणिव त्यागणे आणि केवळ साक्षी बनून राहणे. एखाद्या नाटकात समरसतेने, झोकून देऊन, अचूकपणे आणि पूर्ण क्षमतेने काम करणे आहे, म्हणजेच उपलब्ध स्थितीत सर्वोत्कृष्ट काम करण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे, आयुष्याच्या मोठ्या रंगमंचावर आपल्याला विविध भूमिका संपूर्ण समर्पणाने निभावाव्या लागतात. मग तो मुलगा/मुलगी, नवरा/बायको, पालक, मित्र, कर्मचारी, मालक, सहकारी, पर्यवेक्षक किंवा इतर कोणताही असू शकतो. एकाच दिवसात वेगवेगळ्या भूमिकेसाठी वेगवेगळे मुखवटे आपण चढवतो आणि प्रत्येक भूमिका निभावताना आपले सर्वोत्कृष्ट योगदान दिले पाहिजे आणि त्याचवेळी हे ही लक्षात ठेवले पाहिजे की आपली भूमिका ही या नाटकाचा केवळ एक भाग आहे.
जीवनात आम्हाला मिळालेल्या सर्व भूमिकांमध्ये तुम्ही काही दिवस याचा सराव सुरू करू शकता आणि तुमच्या आयुष्यात येणारा सुसंवाद स्वतः पाहू शकता.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका – अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका – अजित पवार
सत्तेच्या जोरावर कोणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका – अजित पवार पिंपरी, दि. 11  – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. शाई फेकणाऱ्यांवर राजकीय दबावातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून असा गुन्हा दाखल करणे योग्य नाही. सत्ता आहे म्हणून कोणाचे आयुष्य उद्‌ध्वस्त करू नका, असा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 27 days
Text
Pune : व्यसनाधीनतेमुळे आयुष्य दिशाहीन होते - डॉ. शशिकांत दुधगावकर
एमपीसीन्यूज – व्यसनाधीनतेमुळे आयुष्यात कशाचाच ताळमेळ (Pune)लागत नाही. अंमली पदार्थ मेंदूवर सर्वात जास्त परिणाम करतात. यामुळे मेंदूची काम करण्याची पद्धत प्रभावी होत असून याचा परिणाम तुमच्या वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक आयुष्यावर मोठ्या प्रमाणात होते. आयुष्य दिशाहीन होते, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत दुधगावकर यांनी…
0 notes
vishnulonare · 1 month
Text
Gyan Ganga Marathi | Audio Book | Topic - 097 | Sant Rampal Ji Marathi S...
youtube
अवश्य ऐका ऑडियो बुक - ज्ञान गंगा मराठी विषय:- परमात्मा यांनी आयुष्य वाढविले | Gyan Ganga Marathi | Audio Book | Topic -097 | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
gayatriwrites00 · 2 months
Text
प्रिय मंटोच्या पुस्तकांबद्दल....!
मानवी इच्छांच्या उग्र, भग्न व नग्न स्वरुपाच वास्तव म्हणजे मंटोच्या कथा. ज्यांना इच्छा अनाहक वाटल्या नाहीत. ज्यांना त्या थोपवता आल्या नाहीत, त्यात ते वाहवत गेले. भग्नतेच आयुष्य जगले. ज्यांनी उधळून द्यायचा प्रयत्न केला स्वत:च बेचिराख झाले. निराशा, हताशांचे झोखांडे खात इच्छांचे तुकडे घेत भूतकाळात जगले. ज्यांनी दिशा देण्याचा प्रयत्न केला त्यांचीही तडफड सुरुच आहे. एकंदरीत काय आयुष्याशी झगडा अटळ…
0 notes
mukundhingne · 1 day
Text
"One goal and one task—that is life!"
“एक ध्येय आणि एक काम म्हणजेच एक आयुष्य..!“ What could you do more of? Even with time management, we can only pursue one goal and one task within the span of our life. This is the truth. Those who insist on multitasking cannot focus on any one task effectively. If we calculate the time we have, we’ll realize that there is very little time left to complete the work we love and achieve our goal.…
Tumblr media
View On WordPress
0 notes