Tumgik
#समज
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी अशी मागणी कोणी आणि का केली ?
सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी अशी मागणी कोणी आणि का केली ?
सुषमा अंधारे यांना उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी अशी मागणी कोणी आणि का केली ? पुणे : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह भाजप नेत्यांनी वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी अक्षरशः रान पेटवले आहे. जोरदार टीका करत सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेत भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढवलेली असतांना आता सुषमा अंधारे याच अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यांनी एका भाषणात…
View On WordPress
0 notes
ev-n-learning · 2 years
Text
शब्दक | 10/8/22 - 10/14/22
mistakes likely & corrections welcome
कहर - (the) limit, excess
समज - notion, understanding; warning, admonition
सरळ - straight (ahead); straightforward, clear
दफन - burial
सलग - in one piece, continuous
नगद - cash (adj)
लढत - fight
10 notes · View notes
dyanmevaarutm · 23 days
Text
Tumblr media
0 notes
6nikhilum6 · 1 month
Text
Pune Traffic Police : वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना पुणे पोलिसांनी बांधली ‘सुरक्षेची राखी’
एमपीसी न्यूज – वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या वाहन चालकांना प्रेमळ समज देत पुणे वाहतूक पोलिसांनी ( Pune Traffic Police ) सुरक्षेची राखी बांधली. पुणे पोलिसांनी आपल्या कृतीतून नागरिकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यासाठी प्रेरित केले आहे. Bhosari : शहरात भाजपची पाळेमुळे रुजविणा-या लांडगे घराण्यातील रवि मशाल घेणार हाती वाहतुकीचे नियम हे वाहन चालक आणि वाहनातून प्रवास करणाऱ्या, रस्त्याने पायी…
0 notes
shrikrishna-jug · 1 month
Text
जीवन मौल्यवान आहे.
ह्या जगातल्या सर्व गोष्टींचा शेवटी अंत होणार आहे असं मला वाटतं. कयामतचा दिवस येणार आहे या अर्थाने नव्हे. जसं आपण म्हणतो की, “अंत जवळ आहे” किंवा “आकाश कोसळत आहे.” या अर्थाने मी म्हणत नाही. असं सांगत आपलं याबद्दल काय मत आहे? असा प्रश्न मी श्री. समर्थ यांनां केला. ते मला म्हणाले,“ फक्त सामान्य माणसाची विज्��ानाबद्दलची समज असते की, विश्वाचा विस्तार अशा वेगाने होत आहे की कालांतराने हे जग अशा…
0 notes
airnews-arngbad · 2 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 09 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
नॉन क्रिमिलेयर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती - जमाती प्रवर्गातल्या खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अनुसूचित जाती - जमातींना क्रिमेलियर लागू होणार नसल्याचा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी खासदारांना दिला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गात उपप्रवर्ग पाडता येऊ शकतात, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं गेल्या आठवड्यात दिला होता.
****
देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या महान क्रांतिकारकांच्या जाज्वल्यतेची स्मृती जपणारा ऑगस्ट क्रांती दिन आज पाळण्यात येत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी नऊ ऑगस्ट १९४२ रोजी 'छोडो भारत' आंदोलनाची हाक दिली होती. हा स्वातंत्र्यासाठीचा अंतिम लढा होता. भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे.
****
हर घर तिरंगा अभियान आजपासून सुरु झालं. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. घरोघरी तिरंगा अभियान हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी केलेला त्याग आणि बलिदानाची आपल्याला सतत जाणीव करून देईल, या अभियानानं आता लोकचळवळीच स्वरूप घेतल असून यावर्षीही राज्यातल्या अडीच कोटी घरावर तिरंगा फडकवला जाणार असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मु���बईतल्या ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात स्वातंत्र्यलढ्यात प्राणाची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना हुतात्मा स्मृती स्तंभावर अभिवादन केलं. तर, कार्यक्रमानंतर पदयात्रा आणि सायक्लोथॉनला हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी तिरंगा कॅनव्हास वर स्वाक्षरी केली, तसंच घरोघरी तिरंगा अभियानाच्या सेल्फी पॉईंटवर सेल्फी घेतला.
दरम्यान, हर घर तिरंगा अभियानानिमित्त आज लातूर, बीड तसंच कोल्हापूर इथं तिरंगा रॅली काढण्यात आली.
****
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या कोठडीत असणारे आम आदमी पक्षाचे नेते मनिष सोसोदीया यांना सर्वोच्च न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे. या प्रकरणात गेल्या १७ महिन्यांपासून कोणतीही सुनावणी होत नसल्या कारणाने सिसोदीया यांच्या जलदगतीने सुनावणी होण्याच्या हक्काचं हनन होत असल्याचं न्यायालयाने म्हटलं आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही संस्थानी दाखल केलेल्या प्रकरणात न्यायालयाने सिसोदिया यांना जामिन दिला आहे.
****
आयसिसशी संबंधित दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं आज पुण्यातून अटक केली. रिजवान आली असं त्याचं नाव असून तो दर्यागंजचा रहिवासी आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएनं त्याच्यावर तीन लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं.
****
राज्यात अनेक ठिकाणी आज नागपंचमीचा सण उत्साहात साजरा होत आहे. या दिवशी वारुळाची देखील पूजा केली जाते. निसर्गातले सर्वच साप विषारी नसून, सापांविषयी समाजामध्ये पसरलेल्या विविध गैरसमजांबाबत, अनेक सर्पमित्र नागपंचमीच्या निमित्तानं जनजागृती करत असतात.
नागपंचमी निमित्त धुळे जिल्ह्यातल्या निमगुळ इथं आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सापासंदर्भात भित्तीचित्रकाद्नारे जनजागृती करण्यात आली. शेतकऱ्यांचं आणि सापाचं नातं अधिक वृद्धिंगत व्हावं, तसंच सापाबद्दलचे समज-गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून निसर्ग संतुलन राखण्यासाठी सर्प संरक्षणाची गरज असल्याचं मत, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे धुळे जिल्हा पदाधिकारी दिलीप खिवसरा यांनी यावेळी व्यक्त केलं.
****
हिंगोली शहरातल्या क्रांतीसुर्य बिरसा मुंडा चौकात जागतिक आदिवासी दिनानिमित्त बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. माजी आमदार संतोष टारफे यांच्यासह मोठ्या संखेने आदिवासी समाज बांधव यावेळी उपस्थित होते.
****
नांदेड जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. २० ऑगस्टपर्यंत मतदारांना नाव नोंदणी, तसंच हरकती दाखल करता येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात उद्या १० ऑगस्ट, ११ ऑगस्ट, तसंच १७ आणि १८ ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
****
वाशिम जिल्ह्यात मंगरुळपिर इथं पोलिसांनी कत्तलीसाठी नेल्या जाणार्या जनावरांची सुटका केली. चेहलपुरा भागात जनावरे बांधून ठेवल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांना मिळाली असता काल रात्री ही कारवाई करण्यात आली. यावेळी ८९ गोवंशीय जनावरांची सुटका करुन पाच लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
****
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आज कुस्तीमध्ये पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात अमन सहरावत कांस्य पदकासाठी खेळणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री पावणे दहा वाजता हा सामना सुरु होईल.
****
0 notes
gitaacharaninmarathi · 2 months
Text
34. कर्मावर लक्ष्य केंद्रित करा, कर्मफळावर नाही
गीतेच्या सुप्रसिद्ध श्लोक 2.47 मध्ये श्रीकृष्ण म्हणतात की आपल्याला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या परिणामांवर म्हणजेच कर्मफलांवर आपला अधिकार नाही. ते पुढे म्हणतात की कर्माचे फळ हे आपल्या कोणत्याही कृतीची प्रेरणा असू नये आणि कृती न करण्याकडे आपला कल नसावा. हा गीतेचा सर्वात उद्धृत श्लोक आहे कारण तो जीवनाच्या विविध आयामांमध्ये पाहिला जाऊ शकतो.
श्रीकृष्ण सूचित करतात की श्रद्धा चमत्कार करू शकतो (7.21-7.22). हा श्लोक समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे श्रीकृष्णावर विश्वास ठेवणे आणि त्याच्या तर्कशास्त्रात खोलवर न जाता किंवा त्याच्या विविध पैलूंचे विश्लेषण करण्याचा प्रयत्न न करता ते आपल्या जीवनात लागू करणे. आपण श्रीकृष्णावरील आपली श्रद्धा अधिक दृढ केली पाहिजे आणि त्याचे आचरण सुरू केले पाहिजे. या श्लोकाचा शाब्दिक अर्थ आचरणात आणला तरच आपण कर्मयोगाच्या शिखरावर पोहोचू शकतो.
त्यापुढची पायरी हे समजून घेण्याची आहे की कर्मफलावर आपण लक्ष केंद्रित केल्यास आपले कर्मावरील लक्ष ढळू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून कर्मफलदेखील हिरावून घेतले जाऊ शकते. चांगला अभ्यास न केल्यामुळे विद्यार्थ्याला परीक्षेच्या निकालात अपेक्षित असलेले कर्मफल हिरावून घेऊ शकते. परिस्थिती कोणतीही असो आपण आपले सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
तिसरा भाग असा की, कर्म हे नेहमी वर्तमानकाळ घडते तर कर्मफल हे भविष्यात मिळते आणि त्यातही अनेक शक्यतांचा समावेश असू शकतो. आपण केवळ वर्तमानाला नियंत्रणात ठेवू शकत असल्याने आणि भविष्यावर आपले काहीही नियंत्रण नसल्याने श्रीकृष्ण आपल्याला कायम वर्तमानात जगण्यास सांगतात.
दृष्टीकोन किंवा समज कोणताही असो, या श्लोकात आनंद आणि दुःखाच्या कधीही न संपणाऱ्या लाटा ओलांडण्यास मदत करून आपल्यात समता आणण्याची क्षमता आहे.
0 notes
shubham-1997 · 2 months
Text
*बाते*
बाते लिखी, बोली, सुनाई गयी
कुछ बाते भुलाई गयी l
बची हुई बातों की
बात करणा बाकी है ll
बातों से आसान, बाते करणा
बातों से कठीण, बाते सुनना l
बातों को बाते मानो
ना कुछ कम , ना ज्यादा ll
बातों से बाते बनी
बात काटी तो समज l
बातों की समज, कोई समज नही
और ये कोई बात नही ll
बस एक ही बात थी
की कोई बात न थी l
बिना बात के समज जाना
कोई बात समजा ना पायेगी ll
0 notes
sanjay-ronghe-things · 3 months
Text
गैर समज
समज वा नासमजसगळाच गैर समज ।समजवायचे कितीअसो वा नसो गरज । तुटलेले हे मन असेजुळेल का खरंच ।धाग्याला धागा जुळतोस्वच्छ असे मन तरच । नको राग नको लोभमोह माया ठेवा दूरच ।मनाशी मन जुळवामी मी सोडाल तरच ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
messedquest · 4 months
Text
दर्द कितना है बता नहीं सकते
ज़ख़्म कितने है दिखा नहीं सकते
आँखों से समज सको तो समज लो
आँसू गिरे कितने…. गिना नहीं सकते |
1 note · View note
Text
Menopause Meaning in Marathi ? मेनोपॉज म्हणजे काय?: लक्षणे, कारणे आणि उपचार
Tumblr media
मेनोपॉज,( Menopause) म्हणजे मासिक पाळीची नैसर्गिक समाप्ती, जे स्त्रीच्या जीवनात एक महत्त्वपूर्ण संक्रमण दर्शवते. जेव्हा स्त्रीला सलग 12 महिने मासिक पाळी येत नाही त्याला रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज म्हणतात. जेव्हा स्त्रीच्या शरीरामधील स्त्रीबीजग्रंथी (ओव्हरी) वाढत असलेल्या वयामुळे काम करणे बंद करतात. त्यामुळे शरीरामधील हार्मोन्सचे असंतुलन होते ही एक सामान्य जैविक प्रक्रिया असते तथापि, हे भावनिक आव्हाने सादर करू शकते, विशेषत: ज्यांनी त्यांचे कुटुंब पूर्ण केले नाही त्यांच्यासाठी. सुदैवाने, आधुनिक असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी (ART) रजोनिवृत्तीनंतरही पालकत्वाची आशा देते, जे पालकत्वाचा आनंद अनुभवू इच्छिणाऱ्यांना प्रकाशाचा किरण प्रदान करते. याशिवाय, PCOD हा एक महत्त्वाचा विषय आहे ज्याला समजून घेणे आवश्यक आहे. PCOD हा विविध शारीरिक आणि भावनिक समस्यांशी निगडीत असू शकतो आणि त्यावर उपचार आवश्यक असू शकतात. या विषयांवर अधिक माहितीसाठी, PCOD Meaning In Marathi वर क्लिक करा.
मेनोपॉज दरम्यान काय होते? (What happens during menopause?)
मेनोपॉज हे प्रमुख पुनरुत्पादक संप्रेरक इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमधील घट दर्शवते, ज्यामुळे अनियमित ओव्हुलेशन होते आणि शेवटी अंडाशयातून अंडी सोडणे बंद होते. या टप्प्यात हार्मोनल असंतुलन शारीरिक आणि भावनिक बदल घडवून आणते, ज्यामुळे स्त्रीच्या एकूण आरोग्यावर परिणाम होतो.
मेनोपॉज कधी सुरू होते? (When does menopause begin?)
मेनोपॉज विशेषत: 45 ते 55 वयोगटातील आढळते, जरी प्रत्येक स्त्रीसाठी सुरुवात बदलू शकते. काहींना आधी मेनोपॉजचा अनुभव येऊ शकतो, ज्याला अकाली रजोनिवृत्ती म्हणतात, जे वयाच्या 35 ते 40 वर्षांच्या सुरुवातीला येऊ शकते.
मेनोपॉजचे प्रकार आणि टप्पे (Types and stages of menopause)
रजोनिवृत्तीचे नैसर्गिक आणि प्रेरित श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते, जेव्हा अंडाशय नैसर्गिकरित्या फॉलिकल्स तयार करणे थांबवतात तेव्हा नैसर्गिक रजोनिवृत्ती येते आणि वैद्यकीय हस्तक्षेपामुळे प्रेरित रजोनिवृत्ती येते. रजोनिवृत्तीद्वारे होणारे संक्रमण तीन टप्प्यांत हळूहळू उलगडते: पेरीमेनोपॉज, रजोनिवृत्ती आणि रजोनिवृत्तीनंतर. पेरीमेनोपॉज, अनियमित मासिक पाळी आणि गरम चमक आणि मूड स्विंग यांसारखी लक्षणे, रजोनिवृत्तीच्या आधी, ज्या दरम्यान ओव्हुलेशन थांबते, आणि योनीमार्गात कोरडेपणा आणि रात्री घाम येणे यासारखी लक्षणे उद्भवू शकतात. मासिक पाळी सलग १२ महिने बंद झाल्यावर रजोनिवृत्तीनंतर येते, ज्यामुळे अनेक लक्षणांपासून आराम मिळतो परंतु दीर्घकालीन आरोग्य समस्यांचा धोकाही निर्माण होतो.
मेनोपॉज दरम्यान आणि नंतर प्रजनन क्षमता (Fertility during and after menopause)
पेरीमेनोपॉज दरम्यान गर्भधारणा अनियमित ओव्हुलेशनमुळे शक्य आहे, परंतु त्यासाठी वैद्यकीय मदतीची आवश्यकता असू शकते. रजोनिवृत्तीच्या काळात गर्भधारणा करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी प्रजनन डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे आणि तणाव व्यवस्थापन आणि निरोगी आहार यांसारख्या जीवनशैलीत बदल करण्याची शिफारस केली जाते. रजोनिवृत्तीनंतर गर्भधारणा अशक्य आहे असा सामान्य समज असूनही, नवी मुंबईतील सर्वोत्कृष्ट IVF केंद्राद्वारे (IVF Centre in Navi Mumbai)ऑफर केलेल्या आधुनिक ART तंत्रांमुळे, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) आणि इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) सारख्या पद्धतींमुळे पालकत्व साध्य करता येते.
मेनोपॉज लक्षणे आणि परिणाम (Menopause Symptoms and Effects)
मेनोपॉजमुळे अनियमित मासिक पाळी येणे, गरम चमकणे, रात्री घाम येणे, मूड बदलणे आणि थकवा यासह अनेक लक्षणे दिसतात. हे फॉलिकल्सची संख्या कमी करून, प्रजनन संप्रेरक पातळी कमी करून आणि योनिमार्गात कोरडेपणा आणि कामवासना कमी करून प्रजनन आरोग्यावर देखील परिणाम करते. लवकर रजोनिवृत्ती, वयाच्या 40 वर्षापूर्वी उद्भवते, अतिरिक्त आव्हाने निर्माण करतात, परंतु अंडी दाता कार्यक्रम आणि अंडाशयाच्या ऊती प्रत्यारोपणासारखे पर्याय गर्भधारणेसाठी मार्ग प्रदान करतात.
मेनोपॉज गर्भधारणेसाठी उपचार पर्याय (Treatment options for menopausal pregnancy)
जरी मेनोपॉज स्त्रीच्या पुनरुत्पादक वर्षांचा अंत दर्शवत असली तरी, आधुनिक वैद्यकीय प्रगती गर्भधारणेसाठी विविध पर्याय देतात. हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, आयव्हीएफ, अंडी दाता कार्यक्रम, अंडाशयाच्या ऊतींचे प्रत्यारोपण आणि इतर प्रगत प्रजनन तंत्रज्ञान स्त्रियांना मेनोपॉजनंतरही त्यांचे पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करू शकतात. "नवी मुंबईतील IVF उपचारांच्या (IVF Treatment in Navi Mumbai) असंख्य पर्यायांमध्ये, Yashoda IVF Fertility & IVF Centre ही प्रमुख निवड म्हणून उदयास आली आहे. आमची वंध्यत्व तज्ञांची टीम, 15 वर्षांपेक्षा जास्त अनुभवासह, तुमच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी तयार केलेल्या सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करते आणि आम्हाला (Best IVF Centre in Navi Mumbai) नवी मुंबईतील अव्वल IVF केंद्र बनवते."
निष्कर्ष
मेनोपॉज (Menopause) हा स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट आहे ज्यामध्ये शारीरिक बदल आणि मूड स्विंग यांचा समावेश होतो. तथापि, या कालावधीत त्यांची चिन्हे आणि लक्षणे नियंत्रित करण्यासाठी वैद्यकीय संघाकडून मदतीची मागणी करणे हे आव्हान आहे. प्रगत प्रजनन तंत्रज्ञानामुळे रजोनिवृत्तीनंतरही पालक बनणे शक्य झाले आहे. आरोग्य प्रथम आणि सक्रिय व्यवस्थापन रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीची ताकद बाहेर आणते, तिच्या उज्ज्वल आणि गतिमान जीवनासाठी दरवाजे उघडतात. "पालकत्वाकडे वाटचाल करताना, Yashoda IVF Fertility & IVF Centre वर विश्वास ठेवा आणि तुम्हाला योग्य असलेली दयाळू काळजी आणि कौशल्य प्रदा�� करा. आत्मविश्वास आणि आशावादाने पालकत्वाच्या तुमच्या मार्गावर जाण्यासाठी आजच आमच्याशी संपर्क साधा आणि जाणून घ्या आमच्या (IVF Centre in Navi Mumabi) नवी मुंबई मधील IVF केंद्रा बद्दल.
0 notes
nirannjan17 · 7 months
Text
निवडणूक_डायरी_२०२४_लेख १
वस्तादांचा पहिला डाव!
मुत्सद्दी राजकारणी कसं असावं याचं उदाहरण देणारा हा लेख आहे. सगळे बोलतात पवारसाहेबांनी नमो रोजगार महामेळाव्याच्या स्टेजवर जाऊन आपलीच किंमत कमी करून घेतली पण वास्तवात तसं नाही एखाद्या माणसाला शिष्टाई ने पण उत्तर दिलं जाऊ शकतो याचं ऊत्तम उदाहरण महाराष्ट्रातील जनतेसमोर घालून दिलं.आताच्या तरूण राजकारणातील पीढीन राजकारणातील शिक्षणात जरूर आत्मसात करावा असा धडा. तर विषय असा आहे की एकीकडं लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू असताना, आचारसंहिता लागायच्या आधी सरकारी खर्चानं प्रचाराचा धुरळा उडवला जात असताना महाराष्ट्राच्या पवारसाहेबांनी असा काही डाव टाकला की, त्यांची जिरवायच्या उद्देशानं मोहिमेवर निघालेले चोवीस तास कोमात गेले. डावातून कशी सुटका करून घ्यायची हे ठरवायला तिघाजणांच्या पगारी फौजेला चोवीस तास मंथन करावं लागलं. डाव अंगाशी आलाच होता, पण चितपट होण्याऐवजी त्यांनी सन्मानजनक सोडवणूक करून घेण्याचा मार्ग पत्करला. लोकसभा निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी निवडणूक संपल्यानंतरही पहिल्या टप्प्यातला हा किस्सा स्मरणात राहील. किंबहुना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या ज्या काही दंतकथा सांगितल्या जातात, त्यात शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी आणखी एका दंतकथेची भर घातली आहे. यशवंतराव चव्हाण हे केवळ मंचावरून घ्यायचं नाव नाही, तर तो आचरणात आणण्याचा विचार आहे, हेही यानिमित्तानं नव्या पिढीच्या लक्षात यायला हवं. त्याअर्थानं ही घटना नव्या पिढीचं राजकीय प्रशिक्षणच करणारी ठरली आहे. म्हणतात ना, राजकारण कधी कुणी कुणाला हाताला धरून शिकवत नाही. एकलव्यासारखं ते आत्मसात करायचं असतं.
प्रसंग अगदीच साधा आहे.
महाराष्ट्र सरकारच्यावतीने नमो रोजगार मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे. सरकारी कार्यक्रम म्हणजे सरकारी चौकट आली. राजशिष्टाचार आले. त्याचं पालन करायलाच लागतं. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हाधिकारी कार्यालय असतं. तिथं एक राजशिष्टाचार अधिकारी असतात. त्यांच्याकडं सगळी जबाबदारी असते. म्हणजे एखाद्या सरकारी कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार होत असताना संबंधित राजशिष्टाचार अधिका-याकडून ती मंजूर करून घ्यावी लागते. जिथं कार्यक्रम आहे तिथल्या सर्व लोकप्रतिनिधींची नावं आवश्यक त्या ज्येष्ठताक्रमानं आली आहेत का हे ते अधिकारी तपासतात. मंत्र्यांचा ज्येष्ठता क्रम असतो. खासदार असतील तर राज्यसभेच्या खासदाराचे नाव आधी येते. आमदार असतील तर विधान परिषदेच्या आमदाराचे नाव आधी येते. अशी काटेकोर तपासणी होऊनच सरकारी पत्रिका छपाईसाठी जाते. असं असताना बारामतीमध्ये होणा-या सरकारी कार्यक्रमाच्या पत्रिकेत माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान राज्यसभा सदस्य शरद पवार यांचंच नावच नव्हतं. हा निर्णय काही उपजिल्हाधिकारी दर्जाचा अधिकारी घेऊ शकत नाही. किंवा जिल्हाधिकारीही घेऊ शकत नाहीत. थेट सरकारच्या वरिष्ठ पातळीवरूनच सूचना असल्याशिवाय अशी आगळिक कुणी अधिकारी करू शकत नाही.
सत्तेच्या मुजोरीचं असं प्रदर्शन अलीकडं वारंवार बघायला मिळतं. प्रत्येक सरकारी कार्यक्रम हा आपल्या पक्षाच्या प्रचाराचा कार्यक्रम आहे, असाच व्यवहार भारतीय जनता पक्षाकडून होताना दिसतो. त्यातूनच मग विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींना डावलण्यात येऊ लागलं. अनेक ठिकाणी त्यासंदर्भातील तक्रारी झाल्या. ज्यांना डावललं त्या लोकप्रतिनिधींनी काही ठिकाणी त्रागा केला. तक्रारी केल्या. आंदोलनं केली. निषेध केला. काहींनी त्याकडं दुर्लक्ष केलं. त्यांचा कार्यक्रम आहे तर तिथं आपण कशाला जायचं, अशी काहींनी स्वतःची समजूत काढली. त्यामुळं काळ सोकावत गेला. महाराष्ट्रासारख्या उदारमतवादी राज्यात सत्तेचा उन्माद वाढू लागला. दिल्लीवाले करतात तशी टगेगिरी इथेही केली जाऊ लागली. खरेतर अशा प्रकारांची प्रसारमाध्यमांनीही म्हणाव्या तेवढ्या गांभीर्यानं दखल घेतली नाही. सरकारी कार्यक्रम म्हणजे भाजपचा कार्यक्रम असा प्रसारमाध्यमांचाही समज झालाय. त्यामुळं राजशिष्टाचाराचा आग्रह धरणा-या विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनाच कांगावाखोर आणि मूर्ख ठरवण्यात येऊ लागलं. देवाच्या काठीला आवाज नसतो, असं म्हणतात तसंच साहेबांच्या काठीलाही आवाज नसतो. पण फटका नेमका हवा तिथं बसतो. तसाच साहेबांच्या काठीचा फटका सरकारच्या वर्मावर बसला.बारामतीच्या नमो रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळं शरद पवारांनाही त्रागा करता आला असता. पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त करता आला असता. थोडी सहानुभूती गोळा करता आली असती. उलट्या प्रतिक्रियाही खूप आल्या असत्या. पक्ष फुटल्यामुळं, आमदार सोडून गेल्यामुळं वैफल्यग्रस्त बनलेले साहेब विरोधकांच्या मंचावर जाण्यासाठी किती आदळआपट करू लागलेत, अशी टीका झाली असती. पण ज्या साहेबांनी इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी, मनमोहन सिंग, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्याबरोबर स्टेज शेअर केले आहे, त्यांना एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याबरोबर मिरवण्याची हौस असण्याचं काही कारण नाही. मुद्दा राजशिष्टाचाराचा होता. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा होता. त्यात पुन्हा मेळावा विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात. म्हणजे त्यांनी स्वतः पन्नास वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात. सत्तेच्या धुंदीत राजशिष्टाचार फाट्यावर मारणा-यांना त्यांनी शिष्टाचाराने शह दिला. तुम्ही पहिल्यांदाच आमच्या गावी येताय, मी स्थापन केलेल्या संस्थेच्या प्रांगणात येताय तर चहापानासाठी आणि नंतर भोजनासाठी या, असं लेखी निमंत्रणच दिलं.
निमंत्रण प्रसारमाध्यमांकडेही गेलं. ���मो रोजगार मेळावा त्याआधी फारसा चर्चेत नव्हता, पण शरद पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भोजनाचं निमंत्रण दिलं आणि मेळाव्याचीही जोरदार प्रसिद्धी झाली. संबंधितांची पळता भुई थोडी झाली. मेळावा पुढं ढकलायचा, की ऑनलाइन उदघाटन करून मार्ग काढायचा अशाही चर्चा रंगल्या. ते झालं असतं तर आणखी हसं झालं असतं. सुदैवानं ते टाळलं. सगळे आले. साहेबही आले. सुप्रिया सुळेही आल्या. सुनेत्रा पवारही आल्या. सगळं गोड झालं असं म्हणता येणार नाही, पण कटुता टाळण्यात यश आलं. कार्यक्रमांच्या गर्दीचं कारण सांगून भोजनाचं निमंत्रणही नम्रपणे नाकारण्यात आलं.
बारामतीत साहेबांची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही, हेही दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असतानाच्या कुठल्याही कार्यक्रमात अजितदादा बोलायला उभे राहिले की, शिट्ट्या आणि टाळ्यांनी आसमंत दणाणून जायचा. दिल्लीतही ते दिसलं आणि अगदी अलीकडं षण्मुखानंद सभागृहातही दिसलं. अजितदादांची कार्यकर्त्यांच्यातली लोकप्रियता तिथं दिसायची. शिंदे-फडणवीस-पवार सरकारनं आयोजित केलेल्या मेळाव्यात बारामतीमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत ८४ वर्षांच्या शरद पवार यांना जो प्रतिसाद मिळाला, त्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय हवेचा अंदाज यायला हरकत नसावी!
वस्तादांनी टाकलेला पहिलाच डाव एवढा खतरनाक असेल, तर विरोधकांना पुढं फार सावधगिरी बाळगावी लागणार आहे, असा इशाराच जणू मिळाला आहे.
N_D_PATIL_23
0 notes
sakhara24 · 7 months
Text
Take a look at this post… 'समज गैरसमज understand misunderstanding '.
0 notes
shrikrishna-jug · 2 months
Text
मी माझ्या विश्वासावर विश्वास ठेवतो.
मी माझ्या विश्वासावर विश्वास ठेवतो. माझा विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला योग्य वाटेल तसं व्यक्त करण्याचा अधिकार असतो.निसर्गाने प्रत्येकाला “विश्वास”हा गुणबहाल केला आहे. आणि हा गुण काहीही असो, प्रत्येक व्यक्ती ज्या प्रकारे त्याची समज ठेवून त्याचा उपयोग करते त्यातून त्याच्या वैयक्तिक मूल्यांबद्दल बरंच काही दिसून येतं. लोकांना स्वतःला व्यक्त करण्याचे अनेक मार्ग असतात.ते संगीतात, खेळात, नृत्यात…
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
१८व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाचं येत्या २४ जूनपासून आयोजन.
आंध्रप्रदेश तसंच ओडिशात पंतप्रधानांच्या उपस्थितीत नव्या राज्यसरकारांचा शपथविधी.
पक्षविरोधी कारवाया प्रकरणी प्रदेश काँग्रेसच्या दोन पदाधिकाऱ्यांसह तिघे निलंबित.
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि अमेरिका सामना.
****
१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या २४ जूनपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ, लोकसभा अध्यक्षांची निवड तसंच राष्ट्रपतींचं अभिभाषण होणार असल्याचं, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलं. हे अधिवेशन तीन जुलै पर्यंत चालेल. राज्यसभेचं अधिवेशन देखील २७ जून ते तीन जुलै पर्यंत होणार आहे.
दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची अधिसूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज जारी केली. त्यानुसार विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन येत्या २७ जून रोजी सुरु होणार आहे.
****
आंध्रप्रदेश आणि ओडिशात नव्या राज्य सरकारांचा शपथविधी सोहळा आज पार पडला. या दोन्ही शपथविधी सोहळ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.
तेलगूदेशम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा इथं झालेल्या या कार्यक्रमात राज्यपाल एस अब्दुल नझीर यांनी नायडूंसह, नारा लोकेश, पवन कल्याण आणि इतर २२ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
ओडिशात भुवनेश्वर इथं झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात भाजपनेते मोहन चरण मांझी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, राज्यपाल रघुवर दास यांनी कनकवर्धनसिंह देव आणि प्रभाती परिदा या दोन उपमुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
****
केंद्र सरकारने राजकीय विरोधकांना संपवण्यात आनंद मिळवण्यापेक्षा आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, असा सल्ला माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आज मुंबईत मातोश्री या आपल्या निवासस्थानी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी मुंबई पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विधीज्ञ अनिल परब ह्यांच्या ‘संकल्प पत्रा’चं प्रकाशन ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आलं.
दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संदीप गुळवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील असं आज जाहीर करण्यात आलं.
या मतदार संघातून डॉ. राजेंद्र विखे, काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल करणारे दिलीप पाटील आणि भाजप इच्छुक धनराज विसपुते यांच्यासह १५ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता ॲड. संदीप गुळवे, शिवसेनेचे किशोर दराडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे अशी लढत रंगण्याची शक्यता  आहे.
दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे या मतदार संघातून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
****
लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सचिव प्रशांत गावंडे, सरचिटणीस सत्संग नारायणराव मुंडे, तसंच माजी आमदार नारायणराव श्रीमंतराव मुंडे यांना काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचं, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी सांगितलं.
****
आगामी विधानसभा निवडणुकांसाठी आपण राज्यव्यापी दौरे करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं आहे. आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील उणीव भरून काढून आम्ही विधानसभा निवडणुकींना सामोरं जाऊ. असं तटकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, महायुतीत कोणतेच वाद नाहीत असं सांगत विधानसभा निवडणुकीत कोणतेही समज - गैरसमज होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगितलं आहे, ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
जर्मनीतील बाडेन-वुटेनबर्ग या राज्यासोबत उद्योग क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्याकरता झालेला करार हा मनुष्यबळ विकास क्षेत्रातील मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या करारासंदर्भात एक बैठक जर्मनीत स्टुटगार्ड इथं पार पडली, या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग नोंदवला, त्यावेळी ते बोलत होते. मानव संसाधन विकासातील आंतरराष्ट्रीय सहकार्याचे फायदे जगाला दाखवणारा हा करार, इतर देशांसाठी पथदर्शी ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
राज्यात पणन महासंघासह इतर संस्थांनी आवश्यकतेनुसार आणि प्राप्त उद्दिष्टानुसार आपल्या वाट्याच्या खतसाठ्याची संपूर्ण उचल करावी. तसंच त्यानंतरही आवश्यकता असल्यास कृषी विभागानं पणन महासंघास अतिरिक्त कोटा मंजूर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. पवार यांनी त्यांच्या मंत्रालयीन दालनात पणन महासंघाच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला कृषीमंत्री धनंजय मुंडे, पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे, यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
****
दरम्यान, शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून शेतकऱ्यांसाठी पणन विषयक सुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिल्या आहेत. राज्य कृषी उत्पादन मंडळाच्या १५२ व्या संचालक मंडळाची सभा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंडळामार्फत छत्रपती संभाजीनगर,  सिल्लोड तसंच श्रीरामपूरसह राज्यात उभारण्यात येणाऱ्या नियोजित प्रकल्पांचं सादरीकरण करण्यात आलं. सिल्लोड तालुक्यात उत्पादित होणाऱ्या मिरचीचं उत्पादन आणि गुणवत्ता विचारात घेऊन तिथं मिरचीसाठी सुविधा केंद्र निर्माण करावं, आदी सूचनाही मंत्री सत्तार त्यांनी यावेळी दिली.
****
राष्ट्रीय परीक्षा परिषदेने वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा-नीट संदर्भात एक प्रश्नावली जारी केली आहे. नीट परीक्षेच्या निकालानंतर उपस्थित केल्या जात असलेल्या विविध आक्षेपांसंदर्भात या प्रश्नावलीत काही बाबी स्पष्ट करण्यात आल्या असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
टी - ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना अमेरिकेसोबत होणार आहे. न्यूयॉर्क इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. गुणतालिकेत अ गटात भारत पहिल्या तर अमेरिका दुसऱ्या स्थानावर आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. कळमनुरी तालुक्यात आखाडा बाळापूर नजीक पिंपरी इथं ही घटना घडली. सदर शेतकरी चारा घेऊन जात असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
दरम्यान, जिल्ह्यात कालपासून संततधार पाऊस सुरु असुन सिरसम, बासंबा, हिंगोली आणि माळहिवरा या चार मंडळात अतिवृष्टी झाली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यात एका बालिकेचा वादळी वाऱ्यात झोका उडाल्यानं मृत्यू झाला. चिखली तालुक्यात देऊळगाव घुबे इथं ही घटना घडली. झाडाला बांधलेला झोका वाऱ्यामुळे हवेत उंच उडून जमिनीवर आपटल्यानं सहा वर्षीय बालिकेचा जागीच मृत्यू झाल्याच�� आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याची खात्री करून खरिपाच्या पेरण्यांना सुरुवात करावी असं आवाहन जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी केलं आहे, उमरगा तालुक्यातील काही गावात पेरण्या सुरू झाल्या असून यंदा मृगाचा पाऊस वेळेवर झाला असल्यामुळे उडीद, मूग यासारख्या नगदी पिकांनाही भरपूर वाव असल्याचे त्यांनी सांगितलं. जिल्ह्यात चालू वर्षी आतापर्यंत १२४ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
****
लातूर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून आता खरीप पेरणीला सुरूवात झाली आहे. त्यामुळे बोगस बियाणे, खतांची विक्री होवू नये, यासाठी कृषि विभागाने सतर्क राहून काम करावं, अशा सूचना लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. त्या आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत बोलत होत्या. चांगल्या दर्जाची बियाणे आणि खते उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, बोगस बियाणांवर कारवाईसाठी भरारी पथके स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
****
प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामकाज करुन शासनाची प्रतिमा जनमानसात उंचवावी, असे आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभागांचे अधिकारी तसंच सर्व श्रेणीतील कर्मचारी यांचं प्रशिक्षण पार पडलं. यावेळी ‘प्रशासकीय कामकाज व संवाद कौशल्य’, या विषयावर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी बोलत होते.
****
ठाणे इथं आज एका डंपरने मोटारसायकलीला दिलेल्या धडकेत ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस हवालदार सुनिल रावते आणि त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेल्या एका महिलेचा मृत्यू झाला. आज सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अपघातानंतर डंपर चालक पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
****
0 notes
gitaacharaninmarathi · 7 months
Text
8. व्यक्त आणि अव्यक्त समजून घेणे
रडरला जोडलेल्या ट्रीम टॅबमधील लहान सा बदल ही मोठ्या जहाजाची दिशा बदलण्यास कारणीभूत ठरतो. त्याचप्रमाणे, श्रीमदभगवद्गीता अभ्यासण्याची आतून आलेली इच्छा ही तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकते.
अगदी बालवाडीपासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत स्वत:ला समजून घेण्यासाठी श्रीमदभगवद्गीता हे कायमस्वरुपी पाठ्यपुस्तक आहे आणि शक्य आहे की त्यातील फारच थोड्या संकल्पना तुम्हाला पहिल्यांदा वाचल्यावर कळतील. अव्यक्त आणि व्यक्त होण्याच्या दृष्टिकोनातून निरीक्षण केले तर ते सहज समजू शकतात. अव्यक्त म्हणजे जे आपल्या इंद्रियांच्या पलीकडे आहे आणि व्यक्त ते आहे जे इंद्रियांच्या कक्षेत आहे.
प्रकट गोष्टींचा प्रारंभ हा बिग बॅंगपासून होतो. त्यामध्ये तारे, तार्‍यांच्या गाभ्यात असलेल्या उच्च रासायनिक घटकांच्या अणूंचे एकत्रीकरण, तार्‍यांच्या स्फोटांमध्ये या घटकांचा झालेला प्रसार, ग्रहमालांची निर्मिती आणि बुद्धियुक्त जीवन आकारास येणे अशा सगळ्या गोष्टींचा समावेश होतो. संपूर्ण वैज्ञानिक समुहाने हे मान्य केले आहे की जरी काळाची अंदाजित परिमाणे बदलली तरीही प्रकट झालेले जीवन, ग्रह, तारे आणि अगदी विश्वदेखील अस्तित्वाच्या एका विशिष्ट कालबद्ध चौकटीत सामावले आहे. तथापि, या कालावधीचे प्रमाण भिन्न असू शकते.
प्रकट दृष्टीकोनाच्या आधारे विचार केला तर आपण जन्मापासून मृत्युपर्यंत अस्तित्वात असतो ही समज योग्य ठरते. गीतेने सांगितल्यानुसार आणि अप्रकट दृष्टीकोनाच्या आधारे आपण जन्माच्या आधी आणि मृत्यूच्या नंतरही अस्तित्वात असतो. ही गोष्ट जर स्पष्टपणे समजली असेल तर आपण प्रकट आणि अप्रकट मधील नाते समजून घेऊ शकतो. या जाणिवेने, आपण त्यांच्यातील संबंध सहजपणे समजून घेऊ शकतो आणि ही समज आपल्याला अव्यक्त साकार करण्याच्या ध्येयाकडे घेऊन जाऊ शकते ज्याला मोक्ष म्हणतात.
हे ध्येय साध्य करण्यामध्ये, अहंकार हा अडथळा असला, तरी बाह्य सुखदु:खाच्या पल्याड जाऊन, जो आनंद आपल्यात भरू राहतो, तो आनंद आपण अप्रकटाच्या प्राप्तीसाठी पूर्ण केलेला प्रवासाचा निर्देशक ठरतो.                                     
0 notes